श्रीगोंद्यात मल्टिनिधी कंपनीने जास्त परताव्याचे आमिष दाखवून अनेकांची केली कोट्यवधींची फसवणूक
Ahilyanagar News: श्रीगोंदा- तालुक्यातील अनेक नागरिकांना मल्टीस्टेट कंपनीच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा घालण्यात आला आहे. चार वर्षांपूर्वी थाटामाटात सुरू झालेल्या या कंपनीने लाख रुपये गुंतवल्यास महिन्याला १० ते १५ हजार रुपये परतावा मिळेल, असं आमिष दाखवलं. यामुळे अनेकांनी आपली बचत, कर्ज किंवा जमीन-जागा विकून या कंपनीत पैसे गुंतवले. सुरुवातीला काही काळ परतावा मिळाला, पण गेल्या दोन-तीन … Read more