शेतकरी है तो मुमकिन है ! प्रयोगशील शेतकऱ्याचा कौतुकास्पद प्रयोग; महाबळेश्वरातील स्ट्रॉबेरी पिकवली तळकोकणात, वाचा ही यशोगाथा
Success Story : शेती ही सर्वस्वी निसर्गावर आधारित आहे. शेतकऱ्यांना निसर्गाच्या अनुसरून आपल्या हवामानात जे पिक येईल तेच पिक घ्यावं लागतं. जसं की काजू आणि आंबा कोकणातच चांगला बहरतो. अलीकडे काजू आणि आंबा राज्यातील इतरही भागात येऊ लागले आहेत. प्रयोगशील शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून हे शक्य करून दाखवल आहे. एवढेच नाही तर आता शेतकऱ्यांनी महाबळेश्वर … Read more