शेतकऱ्यांसाठी महत्वाचे! मान्सून काळात आढळणारे भारतातील सर्वात विषारी साप; जाणुन घ्या यापासून संरक्षित राहण्याचा उपाय
Agriculture News : पावसाळा किंवा मान्सून (Mansoon) सुरु झाला की बळीराजाची शेती (Farming) कामासाठी लगबग सुरु होते पीक पेरणी पासून सुरु झालेली लगबग थेट पीक पदरात घेईपर्यंत सुरूच राहते. यादरम्यान शेतकरी बांधवांना अनेक संकटाचा देखील सामना करावा लागतो. रात्री अपरात्री सिंचनाची कामे करावी लागतात. पावसाळ्यात शेती कामे करताना शेतकरी बांधवांना (Farmers) अनेकदा सापांचा (Snake Bite) … Read more