उन्हाळ्यात राज्यातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मिटणार; याबाबत अजित पवारांचा कौतुकास्पद निर्णय….
अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Maharashtra news :-शेतीक्षेत्रात काळाच्या ओघात अनेक नवनवीन तंत्रज्ञान विकसित होऊ लागलेत. आता हायड्रोपोनिक्स (Hydroponic Farming) शेतीच्या माध्यमातून मातीविरहित शेती (Soilless farming) करायला देखील सुरुवात झाली आहे. मात्र अद्याप पर्यंत तसेच भविष्यात देखील पाण्याविना शेती होऊ शकत नाही हे सर्वांनाच ठाऊक आहे. शेतीमध्ये पाणी (Water Management) हा एक अविभाज्य आणि महत्त्वपूर्ण … Read more