लई भारी ! शेतकऱ्यांनो, आता घरबसल्या ‘या’ पद्धतीने आपल्या जवळील खतांच्या दुकानात खताचा स्टॉक उपलब्ध आहे की नाही? हे समजणार; पहा संपूर्ण प्रोसेस
Agriculture News : भारत स्वातंत्र्य होऊन 75 वर्षांचा काळ लोटला आहे. अशा परिस्थितीत या वर्षाअखेर देशात 75 वंदे भारत ट्रेन चालवण्याचा निर्धार केंद्र शासनाने केला आहे. निश्चितचं ही देशाच्या विकासासाठी एक गरजेची बाब असून यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याचा शासनाचा हा वैयक्तिक अधिकार आहे. मात्र, प्रत्येक क्षेत्रात वैश्विक पटलावर आपला ठसा उमटवणाऱ्या हिंदुस्थानात बळीराजा मात्र आजही … Read more