सावधान ! अरबी समुद्रात तयार होतंय बायपरजॉय चक्रीवादळ; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात वादळी पाऊसाचा धोका, हवामान विभागाचा इशारा
Maharashtra Cyclone : राज्यासह जवळपास संपूर्ण भारतात मान्सूनची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहिली जात आहे. भारतीय शेती हे सर्वस्वी मान्सूनच्या पावसावर आधारित आहे. जवळपास 70 ते 80 टक्के शेती ही मान्सूनच्या पावसावर आधारित असल्याने मान्सूनचे आगमन केव्हा होणार? याकडे शेतकऱ्यांसहित जाणकार लोकांचे देखील मोठे बारीक लक्ष लागून आहे. अशातच मात्र शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून एक चिंतेची बातमी समोर … Read more