Bachu Kadu : लोकांच्या भावना दुखल्या असेल तर मी माफी मागतो, बच्चू कडू यांनी ‘त्या’ प्रकरणावर मागितली माफी…
Bachu Kadu : प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी जाहीर माफी मागितली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते वादात सापडले होते. ते म्हणाले, आसाम राज्यातील लोकांच्या भावना दुखल्या असेल तर मी माफी मागतो, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. यामुळे आता हा वाद संपणार का नाही, हे लवकरच समजेल. नागालँडमधील लोक कुत्रं खातात. आसाम आणि नागालँडमधील दोन्ही … Read more