अहिल्यानगरमधील ‘या’ तालुक्यात भीषण पाणीटंचाई; धरणे पडली कोरडे, विहीरींनी गाठला तळ, ४६ वाड्या-वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

Ahilyanagar News: कर्जत- तालुका सध्या भीषण पाणीटंचाईच्या झळा सोसत आहे. तालुक्यातील २२ गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, यापैकी ९ गावे आणि त्यांना लागून असलेल्या ४६ वाड्या-वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने पाण्याची पातळी खालावली असून, विहिरी आणि कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. पंचायत समितीच्या टंचाई विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १० टँकरद्वारे १६ हजार … Read more

कुकडी प्रकल्पाचे आवर्तन सोडण्याची खासदार नीलेश लंके यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात सध्या तीव्र उन्हाळ्यामुळे पाण्याची टंचाई भेडसावत आहे. पिण्याचे पाणी, शेती आणि जनावरांसाठी पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी कुकडी प्रकल्पातून तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील पारनेर, श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यांतील शेतकऱ्यांचे जीवन कुकडी प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून आहे. … Read more