Super El Nino : भारताला आता सुपर अल निनो’चा धोका ! तीव्र उष्णता, दुष्काळ आणि अन्नधान्याची टंचाई…जाणून घ्या मान्सूनवर काय परिणाम होणार ?

Super El Nino :- संपूर्ण भारताला पुढील वर्षी मार्च ते मे या कालावधीत जगाला ‘सुपर एल निनो’चा फटका बसणार आहे. विशेषत: उत्तर गोलार्धातील देशांवर याचा परिणाम होणार आहे. जागतिक हवामान व ऋतुचक्रावर याचा विपरीत परिणाम होणार असून अन्नधान्य उत्पादन, जल उपलब्धता, पर्यावरण यांनाही दुष्परिणामाला सामोरे जावे लागणार आहे. सुपर एल निनोमुळे भारतातील सामान्य हवामानात व्यत्यय … Read more