Team India: भारताच्या ‘या’ 5 क्रिकेटपटूंना BCCI दिला धोका ; मिळाला नाही सन्मान
Team India: प्रत्येक क्रिकेटरची (cricketer) इच्छा असते की, जेव्हा तो क्रिकेटला अलविदा करतो तेव्हा मैदानातून त्याचा निरोप (farewell) पूर्ण सन्मानाने व्हावा, पण भारतात (India) असे काही दुर्दैवी क्रिकेटपटू आहेत ज्यांना हा सन्मान मिळाला नाही. यात भारताच्या अनेक दिग्गज क्रिकेटपटूंच्या नावांचा समावेश आहे ही निराशाजनक बाब आहे. चला एक नजर टाकूया कोणते आहेत भारताचे 5 दिग्गज, ज्यांनी … Read more