IND vs BAN: विराट कोहलीलाही होती बांगलादेशकडून पराभवाची भीती ; मग ‘या’ मास्टरप्लॅनमुळे संपूर्ण सामनाच उलटला

IND vs BAN T20 World Cup 2022: T20 World Cup 2022 मध्ये, Team India ने उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल केली आहे. टीम इंडियाने अॅडलेडमध्ये बांगलादेशविरुद्ध रोमहर्षक विजय नोंदवला. या सामन्यात टीम इंडियाच्या विजयाचा हिरो माजी कर्णधार विराट कोहली होता. मात्र संघाच्या या विजयानंतर विराट कोहलीने मोठे वक्तव्य केले आहे. विराट कोहलीचे मोठे वक्तव्य बांगलादेशविरुद्ध भारतीय … Read more