काँग्रेसचे महाराष्ट्रात चिंतन, तर दिल्लीत वेगळीच चिंता, हे आहे कारण
Maharashtra news : उदयपूरमधील काँग्रेसच्या चिंतन शिबिरानंतर राज्यातील काँग्रेसतर्फे आजपासून शिर्डीत चिंतन शिबीर सुरू झाले आहे. मात्र, दिल्लीत काँग्रेसमध्ये वेगळ्याच कारणामुळे चिंतेचे वातावरण आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ईडीने समन्स बजावलं आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी हे समन्स बजावण्यात आलं आहे. या दोघांना ८ जूनला चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.असे … Read more