‘The Kerala Story’ Controversy’ : द केरला स्टोरी किती खरी आहे ? 32,000 मुली बेपत्ता झाल्या ? पहा खरी माहिती

‘The Kerala Story’ Controversy : द केरला स्टोरी या चित्रपटावरून आता देशामध्ये अनेक चर्चा सुरु झाली आहे. या चित्रपटामध्ये केरळमधील हजारो मुली बेपत्ता होण्याबद्दल स्टोरी दाखवण्यात आली आहे. पण यावरून आता ही स्टोरी किती खरी आहे आणि किती खोटी याची चर्चा रंगू लागली आहे. केरळमधून 10 वर्षात 32,000 मुली बेपत्ता झाल्या होत्या आणि त्यांना ISIS … Read more