उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी गावाकडे किंवा फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? तर या ठिकाणी होतेय प्रचंड वाहतूककोंडी अन् वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुंबई: सलग सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मुंबईकरांनी गावाकडे आणि पर्यटनस्थळांकडे जाण्याचा बेत आखला, पण खंडाळा घाटातील प्रचंड वाहतूक कोंडीने त्यांचा हिरमोड केला. गुरुवारी, १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त सुट्टी आणि त्यानंतरचा शनिवार-रविवार यामुळे चार दिवसांचा लाँग वीकेंड मिळाला. यामुळे गुरुवारी सकाळी ११ वाजल्यापासूनच मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा घाटात पुणे, सातारा, गोवा यांच्या दिशेने निघालेल्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा … Read more

आग लागली की अवघ्या २ मिनिटांतच अग्निशमनची गाडी होते हजर, अहिल्यानगरच्या ‘फायर वॉरियर्स’चं कसं असतं परफेक्ट नियोजन जाणून घ्या सविस्तर!

अहिल्यानगर- शहरात आग लागल्याची बातमी समजताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचण्यासाठी सज्ज होतात. ‘सावेडीत आग लागली आहे, त्वरित यावे,’ असा फोन १०१ या टोल-फ्री क्रमांकावर येताच कर्मचारी तात्काळ पत्त्याची नोंद करतात आणि अग्निशमन वाहन घटनास्थळाकडे रवाना होते. रस्ते मोकळे असल्यास पाच ते दहा मिनिटांत दल घटनास्थळी दाखल होते. रात्रंदिवस कार्यरत असलेल्या … Read more