बारावीची परीक्षा ! राज्यातून १४ लाखाहून अधिक विदयार्थी देणार लेखी परीक्षा

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 Maharashtra News :- राज्यात शुक्रवार ४ मार्चपासून राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची लेखी परीक्षा सुरू होत आहे. राज्यातून एकूण १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. करोना काळानंतर प्रथमच राज्यभरात इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी ऑफलाइन परीक्षा देणार आहेत. या दृष्टीने या परीक्षेला … Read more