Marathi News : अडीच वर्ष तुम्ही आघाडी सरकारचे केलेले नेतृत्व हाच महाराष्ट्राला सर्वात मोठा कलंक
Marathi News : विचारांशी प्रतारणा करुन, मागील अडीच वर्ष तुम्ही आघाडी सरकारचे केलेले नेतृत्व हाच महाराष्ट्राला सर्वात मोठा कलंक होता अशा शब्दात महसूल,पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उध्दव ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीने महा जनसंपर्क … Read more