प्रवास होईल आरामदायी! मुंबई- गोवा वंदे भारत एक्सप्रेसमध्ये होणार ‘हा’ बदल, अनुभवता येईल आरामात निसर्गसौंदर्य

v

महाराष्ट्र आणि पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय विकसित आणि भारतामध्ये महत्त्व असलेले गोवा या दोन राज्यांना उत्तम कनेक्टिव्हिटी देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली आहे. या वंदे भारत एक्सप्रेस ला प्रवाशांकडून देखील खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. जर आपण मुंबई ते गोवा  या दोन राज्यादरम्यानचा अंतराचा विचार केला तर … Read more