अहिल्यानगरमधील ‘या’ तालुक्यात भीषण पाणीटंचाई; धरणे पडली कोरडे, विहीरींनी गाठला तळ, ४६ वाड्या-वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

Ahilyanagar News: कर्जत- तालुका सध्या भीषण पाणीटंचाईच्या झळा सोसत आहे. तालुक्यातील २२ गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, यापैकी ९ गावे आणि त्यांना लागून असलेल्या ४६ वाड्या-वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने पाण्याची पातळी खालावली असून, विहिरी आणि कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. पंचायत समितीच्या टंचाई विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १० टँकरद्वारे १६ हजार … Read more