शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा कोणी प्रयत्न केला तर ते आम्ही सहन करणार नाही- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
Ahilyanagar News : संगमनेर- शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी जुन्या ब्रिटिशकालीन सिंचन योजनांना सक्षम करण्याचे धोरण जलसंपदा विभागाने स्वीकारले आहे. लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचले पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. मात्र, ज्यांना जनतेने नाकारले, असे काही नेते स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पाण्याच्या मुद्यावर राजकारण करत असल्याचा आरोप पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. … Read more