अहिल्यानगरकरांनो सावधान! ‘या’ परिसरात कावीळचे रुग्ण वाढले, वेळीच घ्या आरोग्याची काळजी

Ahilyanagar News: अहिल्यानगर- राजूर आणि परिसरात सध्या कावीळ या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुका आरोग्य विभागाने या आजाराची रुग्णसंख्या तुरळक असल्याचे सांगितले असले, तरी खासगी रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांमुळे कावीळची साथ पसरत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. आरोग्य विभागाने जलजन्य आणि विषाणूजन्य आजारांचे रुग्ण आढळत असल्याचे … Read more

अहिल्यानगरकरांनो सावधान! तुम्ही खात असलेल्या आइसगोळ्यात विषारी बर्फ?, अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई!

अहिल्यानगर- गर्मी वाढताच कोल्ड्रिंक, रसवंती, उसाचा रस, लिंबू सरबत, आइसगोळे यांना मागणी प्रचंड वाढली आहे. मात्र त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या बर्फाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी स्वच्छतेचे निकष न पाळता बनवलेला बर्फ वापरला जात आहे. बर्फाच्या उत्पादनात वापरण्यात येणारे पाणी दूषित असल्यामुळे त्या बर्फातून पचनतंत्रावर गंभीर परिणाम होऊ शकतो. बर्फ आरोग्यासाठी घातक आइसक्यूबसारखा स्वच्छ … Read more