शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ ! महाराष्ट्रात अवकाळी पावसासह गारपीटीची शक्यता

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Maharashtra News :- महाराष्ट्रात सध्या गहू – हरभऱ्या सह अनेक पिके काढणी च्या अंतिम टप्प्यात आली आहेत. त्यात हवामान वेधशाळेकडून राज्यात अवकाळी पावसा सह गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली असून शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा वाढ झाली आहे. पीक काढणीच्या वेळी आलेल्या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.तर त्याच … Read more