सातासमुद्रापलीकडील प्रेमकहाणी: चीनची मुलगी झाली संगमनेर तालुक्यातील भोजदरी या गावची सून, वाचा ‘ही’अनोखी प्रेमकहानी
प्रेमात सगळं क्षम्य असतं असं म्हटले जाते. प्रेम करायला कुठल्याही प्रकारचे बंधन, राज्यांच्या किंवा देशांच्या सीमा आडव्या येऊ शकतच नाहीत. प्रेम ही अशी भावना असते तिला फक्त मनाची आणि हृदयाची भाषा समजते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आपण बऱ्याचदा अनेक प्रेमाचे किस्से ऐकतो. परराज्यातील मुला मुली देखील प्रेमविवाह करतात. परंतु प्रेमापोटी चक्क देशाच्या सीमा … Read more