संगमनेर : संगमनेर तालुक्यातील समनापूर थील अशोक ममाजी खरेदे (वय ४५) घराच्या पत्राशेडच्या लोखंडी अँगलला हिटरच्या वायरीच्या राहाय्याने गळफारा घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवार २ जून सकाळी अकरा वाजेच्या पूर्वी घडली आहे
गावाबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहितो अशी की, अशोक मामाजी सरोदे हे अपल्या कुटुंबाबबत समनापूर ठिकाणी राहत होते. रविवारी सकाळी अकरा वाजेच्या पूर्वी घरात कोणी नसल्याने सरोदे यानी घराच्या पत्राशेडच्या लोखंडी अँगलला पाणी तापविण्याच्या हिटर वायरीच्या सहाय्याने गळफास घेत राहत्या घरी आत्महत्या केली.

त्याच्या पश्चात पत्नी तिन मुली, आई, वडील, तीन भाऊ बहिणी असा परिवार आहे. याप्रकरणी पोलीस पाटील गणेश शेरमाळे यांनी दिलेल्या खबरीवरून शहर पोलसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
- 1 नोव्हेंबर 2025 पासून महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अन केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू होणार नवीन नियम !
- वंदे भारतने प्रवास करणाऱ्या महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! मुंबई आणि पुण्यातून धावणाऱ्या ‘या’ 2 वंदे भारतला नवीन थांबा मंजूर !
- Maruti Suzuki Victoris चे टॉप मॉडेल EMI वर खरेदी करण्यासाठी किती रुपये डाऊनपेमेंट करावे लागणार? वाचा सविस्तर
- रेल्वे प्रवाशांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी! रेल्वे मंत्रालयाकडून वंदे भारत स्लीपर ट्रेनला मंजुरी, कधी धावणार नवीन ट्रेन ?
- महाराष्ट्रात तयार होणार नवा Railway मार्ग ! 1647 कोटी रुपयांचा निधी झाला मंजूर, कसा आहे नवा मार्गाचा रूट ?













