अहमदनगर : शहरातील घासगल्ली भागात दोन गटात हाणामारी झाल्याची घटना दि. ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वा.सुमारास घडली. याबाबत कोतवाली पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कोतवाली पोलिस ठाण्याचे पो. कॉ. शहीद सलीम शेख गस्तीवर असताना त्यांना अनस मोहम्मद लुकमान खत्री (वय १९), मोहम्मद अबीद हारून खत्री (वय २१, दोघे रा. गोविंदपुरा), आकाश अरुण पंचमुख (वय २१), सुरज रमेश पंचमुख (वय १९, दोघे रा. साईराम सोसायटी, कल्याण रोड) व प्रशांत बलभीम गावडे (वय १९, रा. भावनाऋषी सोसायटी) हे आपसात हाणामारी करताना आढळून आले.
पो.कॉ.शहीद शेख यांनी याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

- महाराष्ट्रात 42,000,00,00,000 रुपयांचा नवीन महामार्ग तयार होणार ! ‘हे’ जिल्हे ठरणार लकी, 699 किलोमीटर लांबी, 3 वर्षात पूर्ण होणार काम, पहा संपूर्ण रूट…..
- SIP मधून चांगले रिटर्न मिळवायचे असतील तर किती वर्ष गुंतवणूक करायला हवी ? तज्ञ सांगतात इतकी वर्ष गुंतवणूक केली तर….
- …….तर पोटच्या लेकीला सुद्धा वडिलांच्या संपत्तीमध्ये कोणताच अधिकार मिळणार नाही ! हायकोर्टाच्या नव्या निकालाने खळबळ
- …….तर सरकारी कर्मचाऱ्यांना पात्र असतांनाही सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळणार नाही ! शासनाचे नियम काय सांगतात ?
- 100000 रूपयांच्या गुंतवणुकीवर मिळणार 36000 रुपयांचे व्याज ! ‘या’ बँकेत FD केल्यास मिळणार जबरदस्त रिटर्न