UPSC Interview Questions : कोणता प्राणी मेल्यानंतरही उभा राहू शकतो?

Published on -

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा (Competitive exam) पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत (Interview). परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत (IAS Interview) द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ (Expert) तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा (Interviewer) प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न (Questions) येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : भारतातील राष्ट्रीय पुस्तक कोणते आहे?
उत्तर : संविधान

प्रश्न : आशियातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा देश कोणता आहे?
उत्तर : मालदीप

प्रश्न : भारतातील पहिल्या महिला रेल्वे मंत्री कोण होत्या?
उत्तर : ममता बॅनर्जी

प्रश्न : कोणता पक्षी फक्त पाऊसाचे पाणी पितो?
उत्तर : चातक

प्रश्न : झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची समाधी कुठे आहे?
उत्तर : ग्वालियर

प्रश्न : कोणता प्राणी मेल्यानंतरही उभा राहू शकतो?
उत्तर : घोडा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe