GK Questions Marathi : सरकारी नोकरीची (Government job) तयारी करणाऱ्या उमेदवारांना (candidates) कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सामान्य ज्ञान (general knowledge) असणे अत्यंत आवश्यक आहे.
चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा (Competitive Examination) सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका (Question paper) सोडवू शकाल.

मात्र अशा वेळी काही प्रश्न असे विचारले जातात जे तुम्हाला गोंधळात टाकतात. या प्रश्नांची उत्तरे देणे सहसा अवघड असते. असे प्रश्न उमेदवारांचे कौशल्य आणि सामान्य ज्ञान तपासण्यासाठी विचारले जातात.
हे प्रश्न एकतर सामान्य ज्ञानाशी संबंधित असतात किंवा तुमच्या मनाच्या अस्तित्वाची चाचणी घेण्यासाठी असतात. अशा प्रश्नांची उत्तरे उमेदवारांना माहित असणे आवश्यक आहे.
जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत (interview) देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. त्यामुळे मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे खाली जाणून घ्या.
प्रश्न : भारतातील कोणत्या राज्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे?
उत्तर : राजस्थान या राज्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे.
प्रश्न : जपानमधील चलन कोणत्या नावाने ओळखले जाते?
उत्तर : युरो
प्रश्न : महाराष्ट्रामध्ये विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे?
उत्तर : २८८
प्रश्न : अनाथ मुलांसाठी १% आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे?
उत्तर : महाराष्ट्र हे राज्य अनाथ मुलांसाठी १% आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य आहे.
प्रश्न : पुलवामा हल्ला केव्हा झाला होता?
उत्तर : १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा हल्ला झाला होता.
प्रश्न : भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त आंब्याचे उत्पादन होते?
उत्तर : उत्तर प्रदेश
प्रश्न : जगातील सर्वात शक्तिशाली पंतप्रधान कोणत्या देशाचे आहेत?
उत्तर : भारत देश (पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वात शक्तिशाली पंतप्रधान आहेत)