UPSC Interview Questions : ‘कळसुबाई शिखर’ असलेली कळसू ही मुलगी कोणत्या जमातीची होती?

Published on -

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत. परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आ यएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण किती मुख्य न्यायाधीश असतात?
उत्तर : चार

प्रश्न : भारतरत्न पुरस्कार मिळवणारे सर्वात पहिले पंतप्रधान कोण आहेत?
उत्तर : पंडित नेहरू

प्रश्न : भारतामध्ये सर्वात जास्त बिबट्यांची संख्या कोणत्या राज्यात आहे?
उत्तर : मध्य प्रदेश

प्रश्न : पुणे करार करण्यामध्ये कोणते प्रमुख कारण होते?
उत्तर : जातीय निवाडा

प्रश्न : राष्ट्रीय पक्षांना निवडणूक चिन्ह देण्याचा अधिकार कोणाला आहे?
उत्तर : निर्वाचन आयोग

प्रश्न : ‘कळसुबाई शिखर’ असलेली कळसू ही मुलगी कोणत्या जमातीची होती?
उत्तर : कोळी

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe