जिल्हा परिषदेचा उपक्रम : ‘या’ सप्ताहांतर्गत जिल्ह्यातील गावागावांत होणार स्वच्छतेचा जागर !

Ahmednagar News : १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात पोषण माह सप्ताहांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्याअनुषंगाने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. या सप्ताहांतर्गत जिल्ह्यातील गावागावांमध्ये स्वच्छतेच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येणार आहे. अशी माहीती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिली … Read more

‘खटाखट’ पैसे देण्याचे आश्वासन देणारे महाविकास आघाडीचे नेते ‘पटापट’ पळून गेले ;महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा टोला

Ahmednagar Politics : योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार आहे. लाडक्या बहिणी महायुतीमधील भावांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहाणार असल्यामुळे महाविकास आघाडीचे नेते सैरभैर झाले आहेत. निवडणुकीच्या काळात खटाखट पैसे देण्याचे आश्वासन देणारे महाविकास आघाडीचे नेते पटापट पळून गेले असल्याचा टोला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. राहाता पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण … Read more

पर्यटन पंढरीला अवैध व्यवसायाचा विळखा; पर्यटकांची होतेय लूट

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील पर्यटन पंढरी समजल्या जाणाऱ्या अकोले तालुक्यात मात्र सध्या भलताच प्रकार घडत आहेत. सध्या धरण ओव्हरफ्लो झाले असल्याने या भागात मोठ्या संख्यने पर्यटक येत आहेत. अकोले तालुक्यातील भंडारदरा हे प्रमुख पर्यटनस्थळ समजले जाते. येथील रंधा धबधबा हे पर्यटकांचे आवडते स्थळ आहे. उंचावरून कोसळणारा हा धबधबा बघण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी … Read more

मूग,सोयाबिन सडले, बाजरी भूईसपाट झाली तर झेंडू, शेवंती उपळली; अतिवृष्टीमुळे एकाच गावातील १०० हेक्टर शेती नष्ट

Ahmednagar News : गेल्या ८ दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील उभी पिके पाण्याखाली गेल्याने बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. नगर तालुक्यातील कामरगाव येथे संतत धार पाऊस झाल्याने मूग, बाजरी, तूर, सोयाबिन, कांदा, शेवंती, झेंडू आदि पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. चास मंडळांतर्गत ६५ मिमी. पावसाची नोंद असून, तहसील कार्यालयाकडून कृषी विभागाला नुकसान भरपाई पंचनामे करण्याबाबत आदेशित … Read more

मशाल, तुतारी की भाजप, विवेक कोल्हेंचे मौन ; कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

Ahmednagar Politics : सध्या भाजपत सक्रीय असलेले विवेक कोल्हे विधानसभा निवडणुकीत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र गटाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाहनातून प्रवास केला, तसेच ते मातोश्रीच्याही संपर्कात असल्याचे सातत्याने बोलले जात आहे. मात्र कोणत्या पक्षात जायचे याबाबत अद्याप त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही त्यामुळे मात्र कार्यकर्ते संभ्रमात … Read more

पारनेर तालुक्यात भाजप लोकसभेचा वचपा काढणार ! ; मेळाव्यात पदाधिकाऱ्यांनी केली ‘ही’ मागणी

Ahmednagar Politics : पारनेर नगर विधानसभेची जागा भाजपलाच मिळावी, अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी शिक्का यांच्याकडे केली आहे . पारनेर तालुक्यात नुकताच पारनेर-नगर विधानसभा भारतीय जनता पार्टीचे प्रभारी बिपिनभाई शिक्का यांनी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यातभाजपच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी पारनेर विधानसभेची उमेदवारी भाजपला मिळावी अशी मागणी केली. शिक्का म्हणाले, पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार निवडून … Read more

काकडे यांच्या वडिलोपार्जित संघर्षाची जाण ठेवत विधानसभेत त्यांच्या पाठीशी राहा ; सिनेअभिनेते अनासपुरे यांचे आवाहन

Ahmednagar Politics : मागील तीन दशकांपासून काकडे दाम्पत्य पाणी प्रश्नावर लढत आहे. चांगले काम करणाऱ्यांवर टीका होते. गोड फळाच्या झाडालाच लोक दगड मारत असतात. मतदारांनी पैशाची नाही तर मतदानाची टक्केवारी वाढवावी. वर्षानुवर्षे तालुका दुष्काळी आहे, पण गावागावांत पाणी नेण्यासाठी ही माणसे प्रामाणिकपणे संघर्ष करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना आता तुम्ही साथ देण्याची गरज आहे. कारण त्यांचा … Read more

भाजपने लोकसभेचा धसका घेतला; थोरातांच्या बालेकिल्ल्यात गुजरातचे पथक दाखल !

Ahmednagar Politics : भाजपाने लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव चांगलाच मनावर घेतला असल्याचे दिसत आहे. कारण नुकतीच नाशिकमध्ये भाजपची एक नियोजन बैठक झाली. त्या बैठकीत गुजरातमधील काही नेते उपस्थित होते. या बैठकीतच अहमदनगर बाबत देखील चर्चा करण्यात आली असून त्याबाबत नियोजन देखील करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व मतदारसंघासाठी एका आमदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. आता … Read more

तब्बल २९ हजार हेक्टरवरील कपाशीचे पीक आले धोक्यात ; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी

Ahmednagar News : राज्यासह जिल्ह्यात महिला आठ दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. या पावसाने शेतात जास्तकाळ पाणी साचून राहिल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यातील सर्वात जास्त नुकसान कापसाचे झाले आहे. पावसाच्या पाण्यात बुडालेल्या कापूस पिकावर मुळकुज्या, मर रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आहे. पाथर्डी तालुक्यात एकूण ३३ हजार हेक्टरपैकी २९ हजार हेक्टरवर कपाशी लागवड … Read more

‘समृद्धी’ने कोरडवाहू असलेले गाव बागायतदार केले..! कोपरगाव तालुक्यातील ‘या’ गावाची यशोगाथा

Ahmednagar News : मुंबई – नागपूर द्रुतगतीमार्ग किंवा महाराष्ट्र समृद्धी हा महामार्ग तब्बल १० जिल्ह्ंयातून, २६तालुक्यांतून आणि ३९० गावांमधून जात आहे या मार्गामुळे मुंबई आणि नागपूरमधील प्रवास ८ तासात पूर्ण होईल. या महामार्ग नगर जिल्ह्यातील कोपरगाव व संगमनेर तालुक्यातील काही गावातून गेला आहे. याच समृद्धी महामार्गामुळे अनेकांचे भाग्य उजळले आहेच . मात्र या महामार्गामुळे संपूर्ण … Read more

नेवासा मतदारसंघ सेनेकडे घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर हालचाली; भाजपमध्ये अंतर्गत वाद

Ahmednagar News : नेवासा मतदारसंघातुन बाळासाहेब मुरकुटे, ऋषिकेश शेटे हे दोघेही भाजपकडून इच्छुक असले तरी मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाच्या हालचाली पाहता भाजपच्या स्वप्नांवर विरजन पडेल की काय? याची शक्यताही नाकारता येत नाही… कारण शिंदेंनी मतदारसंघात निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. तर दुसरीकडे नेवासा विधानसभेसाठी भाजपाकडे असलेली ही जागा सेनेकडे घेण्यासाठी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर हालचाली … Read more

लोकसभेला मते मिळाले, गरज संपली म्हणून आता अकोलेकरांचे काही घेणे देणे नाही का? : खासदार वाकचौरे यांना सवाल

Ahmednagar News : मागील काही दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाने अकोले तालुक्याच्या आदिवासी भागातील शेतकर्‍यांचे अतिवृष्टीने घरांचे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी या नात्याने खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी या नुकसानींचे पंचनामे करून आदिवासी शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असताना. खासदार वाकचौरे यांनी तालुक्यातील या शेतकर्‍यांना साधा धीर देखील दिला … Read more

पंचायत समितीच्या इमारती ग्रामीण विकासाचे केंद्रबिंदू : पालकमंत्री विखे पाटील

Ahmednagar News : पंचायत समितीच्या इमारती ग्रामीण विकासाचे केंद्रबिंदू आहेत. या विकासाच्या मंदिराचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. राहाता पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार पंकजा मुंडे, आशुतोष काळे, जिल्हा परिषदेचे … Read more

बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी गुड न्युज! FD व्याजदर वाढलेत, नवीन दर आताच चेक करा

Bank Of Badoda FD News : उद्या गणेशोत्सवाचा पर्व सुरु होणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशभरात मोठे आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, याच गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर बँक ऑफ बडोदा च्या ग्राहकांसाठी एक मोठी आनंद वार्ता समोर आली आहे. एफडी करू इच्छिणाऱ्यांना बँकेने गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर एक मोठी भेट दिली आहे. खरेतर, अलीकडे आपल्या देशात एफडी … Read more

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज…! दक्षिण मध्य रेल्वे सुरू करणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कसं असणार वेळापत्रक ? वाचा….

Maharashtra Rail : सध्या महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात फेस्टिवल सिझन सुरू आहे. सर्वसामान्य जनतेत मोठे आनंदाचे वातावरण आहे. येत्या काही दिवसांनी गणेशोत्सवाचा सण साजरा होणार आहे, त्यानंतर नवरात्र उत्सव, दसरा, दिवाळीचा मोठा सण येणार आहे. या सणानिमित्त प्रवाशांची मोठी गर्दी होणार आहे. दरम्यान हीच संभाव्य गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेतर्फे महाराष्ट्रामार्गे एक विशेष एक्सप्रेस ट्रेन … Read more

श्रीरामपूर मधून कांबळे की उदमले? विधानसभेसाठी कोण वरचड ठरणार…?

Ahmednagar Politiics : श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती साठी राखीव आहे. तिथे सध्या काँग्रेस पक्षाचे लहू कानडे हे आमदार आहेत. त्यांना करण ससाणे गटाचे हेमंत ओगले यांनी उमेदवारीसाठी कडवे आव्हान उभे केले आहे. परंतु, काँग्रेस पक्ष विद्यमान आमदाराचे तिकीट कापण्याचा धोका पत्करेल, असे वाटत नाही. काँग्रेस कडून लहू कानडे यांचीच उमेदवारी अंतिम होईल. तर हेमंत … Read more

पुणे ते छ. संभाजीनगर दरम्यानचा प्रवास २ तासावर आणणाऱ्या नवीन महामार्गाच्या अलाइन्मेंटमध्ये बदल होणार ! कसे असेल नवीन अलाइन्मेंट?

Ahmednagar News : गेल्या दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्रासहित देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये रस्ते विकासाच्या कामांनी जोर पकडला आहे. या काळात हजारो किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे जाळे विकसित करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे अजूनही अनेक प्रकल्पांची कामे सुरूच आहेत. तसेच काही प्रकल्पांची कामे प्रस्तावित आहेत. यामध्ये पुणे ते छत्रपती संभाजीनगर ग्रीन फील्ड महामार्गाचा देखील समावेश होतो. या ग्रीन … Read more

आला रे आला गणराया आला….; महाराष्ट्रातील ‘या’ शहरातील सर्व शाळांना 7 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर दरम्यान सुट्टी राहणार !

Maharashtra School Holiday For Ganpati : श्रावण महिना संपल्यानंतर पहिला मोठा सण येतो तो गौरी-गणपतीचा. गणेशोत्सवाचा सण हा संपूर्ण राज्यभर मोठ्याउत्साहात साजरा होतो. हा उत्सव लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सारेजण मोठ्या आनंदाने सेलिब्रेट करता. हा सण जन माणसांना एकत्रित आणणारा सण आहे. सर्व जाती-धर्माचे लोक या सणात हिरीरीने सहभाग घेतात. हा महाराष्ट्रातील जनतेचा श्रद्धेचा आणि एक … Read more