अहमदनगरमध्ये ‘येथे’ दोन पक्षांच्या नेत्यांत ‘राडा’? मोठा तणाव,पोलिस बंदोबस्त…

crime

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील सक्कर चौक परिसरात दोन राजकीय गटांत तुफान राडा झाला असल्याची माहिती समजली आहे. खुन्नसने पाहणे व जुन्या राजकीय वादातून हा राडा झाला असे तेथील प्रत्यक्षदर्शी नागरिक सांगत होते. येथे दोन्ही गटात बाचाबाची व झटापट झाली. ही घटना दुपारी घडली. दोन्ही गटापैकी कोणीही फिर्याद दिली नाही. अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला … Read more

राम शिंदेंनाच यश, पवारांना धक्का ! ‘तेथेच’ होणार एमआयडीसी, आदेश निघाला, कोठे व किती जमीन अधिग्रहण होणार? पहा सविस्तर..

pawar

Ahmednagar News :  कर्जत तालुक्यात एमआयडीसीवरून झालेली रणधुमाळी सर्वांचीच पाहिली. आ. रोहित पवार यांनी ज्याठिकाणी एमएडीसी करायचे ठरवले होते ते रद्द करून नवीन ठिकाणी एमआयडीसी व्हावी यासाठी आमदार राम शिंदे यांनी प्रयत्न केले. आता आ. शिंदे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. कर्जत तालुक्यातील कोंभळी एमआयडीसीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ अन्वये प्रकरण ६ व … Read more

वृत्तवाहिनीवरील ईव्हीएम तपासणी व पडताळणीबाबतचे वृत्त चुकीचे जिल्हा निवडणूक प्रशासनाचे स्पष्टीकरण

lanke

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत ३७-अहमदनगर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. सुजय विखेपाटील यांनी लोकसभा मतदारसंघामध्ये ‘चेकींग अँड व्हेरिफीकेशन ऑफ बर्न्ट मेमरी/मायक्रोकन्ट्रोलर ऑफ ईव्हीएम’ बाबत केलेला अर्ज भारत निवडणूक आयोगाने निकाली काढल्याचे एका मराठी वृत्तवाहिनीवर प्रसारित वृत्त चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. या वृत्तामध्ये कोणतेही तथ्य नसून डॉ. सुजय राधाकृष्ण विखेपाटील यांनी लोकसभा … Read more

अहमदनगरसह राजळेंची जबाबदारी आता खडसेंवर? बैठक संपन्न, जरांगे पॅटर्न, मुंडे फॅमिली आदींसह अनेक गोष्टींवर गुप्तगू..

rajale

Ahmednagar Politics : आगामी विधानसभेच्या अनुशंघाने भाजपची भाजप कार्यकर्त्यांची बैठक शेवगावमधील राजळे मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आल्या होत्या व त्यांनी यावेळी अनेक गोष्टींवर गुप्तगू केल्याची माहिती समजली आहे. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येण्यासाठी सर्वांना मेहनत घ्यावी लागेल. महायुतीच्या बॅनर खालीच आगामी निवडणुका होतील. कार्यकत्यांनी पक्ष नेतृत्वाची भूमिका व … Read more

अहमदनगरमधील ‘हे’ गाव होणार ‘मधाचे गाव’ ! ६४ लाखांचा निधी, मधातून होईल हजारोंची उलढाल

madhache gav

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील एका गावाची ‘मधाचे गाव’ ही योजना राबविण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखालील समितीने निवड केली असून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अहमदनगर जिल्हा परिषदेने १० लाख तर राज्य सरकारने ५४ लाख रुपयांची तरतुद केली आहे. सन २०२२ पासून राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यातील एका गावाची मधाचे गाव म्हणून विकसित करण्याची योजना सुरू केलेली … Read more

पालकमंत्री राधाकृष्ण विखेंच्या ताफ्याला अपघात, तिघे जखमी

palakamantri

Ahmednagar News  : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ताफ्यातील पोलीस वाहनाने अन्य ३ वाहनांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना काल शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास संगमनेर शहरालगतच्या गणपती मंदिराजवळ घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे काल शुक्रवारी रात्री संगमनेर येथे एका कार्यक्रमासाठी येत होते. त्यांच्या … Read more

फेकू राष्ट्रवादीचा पराभव अटळ ; चंद्रशेखर घुले यांचा घणाघात, पण नेमका कुणावर? पहा…

ghule

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. अनेक मतदार संघात पक्ष कोणता असेल व उमेदवार कोणता असेल हेच अद्याप उमगत नाही अशी स्थिती आहे. अनेक ठिकाणी उमेदवार तयार आहेत पण पक्ष कोणता हेच फिक्स नसल्याने ऐनवेळी पक्ष निवडू तयारीला लागा असे आदेशही येत आहेत. अशीच स्थिती शेवगाव पाथर्डी मध्ये आहे. दरम्यान … Read more

नगरमध्ये किती मतदार? कोणता वयोगट आमदार ठरवणार? ११९ वर्षाचेही मतदार, पहा सविस्तर माहिती..

vote

Ahmednagar News : आगामी विधानसभा निवडणूक आता तोंडावर आली आहे. सर्वच पक्ष , इच्छुक उमेदवार यांनी पायाला भिंगरी लावून कामाला सुरवात केली आहे. या आगामी विधानसभेला मतदान नोंदणी अभियान सुरु आहे. या नुसार आता ३० ते ४० वयोगटातील मतदार सर्वाधिक असून हेच आमदार ठरवतील असे दिसतेय. मतदान नोंदणी अभियानात जिल्ह्यात ६८ हजार ५९८ नवीन मतदार … Read more

अहमदनगरमधील ग्रामपंचायतींना कोट्यवधींचा निधी ! तुमच्या ग्रामपंचायतीस किती निधी ? पहा..

grampnchayt

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात असणाऱ्या ग्रामपंचायती विधानसभेच्या आधीच मालामाल झाल्यात. जिल्ह्यातील जवळपास १३९१ ग्रामपंचायतींना तब्बल ४५ कोटींचा निधी देण्यात आला आहे. ग्रामीण जनतेच्या सोयीसुविधांसाठी १५ व्या वित्त आयोगातून या निधीचे वाटप करण्यात आलेय. आता या निधीमधून ग्रामपंचायतींना गावाचा विकास करता येणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या पुढाकारातून ग्रामीण विकासासाठी पाणीपुरवठा व स्वच्छताच्या कामांसाठी बंधित … Read more

नगरमधील कॅफेत चाललंय काय? कॅफेत बोलवत मुलीवर अत्याचार, ती रडू लागताच..

atyachar

Ahmednagar News : सावेडी उपनगरातील कॅफेमध्ये एका युवतीवर तरूणाने अत्याचार केल्याची घटना घडली. नगर शहरात राहणाऱ्या पीडित युवतीने बुधवारी सायंकाळी दिलेल्या फिर्यादीवरून तरूणाविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. शोएब मोसीन शेख (रा. पंचपीर चावडी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. फिर्यादी नगरमधील कॉलेजमध्ये शिक्षण घेते. तिची शोएब सोबत ओळख झाली होती. … Read more

अहमदनगरमधील ‘हे’ गाव माहित आहे का? येथे कोसळला ४ हजार मिमी पाऊस

pavus

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात यंदा मान्सूनने वेळेत हजेरी लावली. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सध्या झालाय. अनेक धरणेही पूर्ण क्षमतेने भरलीयेत. परंतु तुम्हाला माहित आहे का की अहमदनगरमधील असं एक गाव आहे की जेथे या मोसमात तब्बल साडेचार हजार मिमी पाऊस कोसळलाय. भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील घाटघर याठिकाणी या मोसमात आजपर्यंत सुमारे पावणे पाच हजार मिलिमीटर पाऊस … Read more

शिनाई देवस्थान येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव व गोपाळकाला साजरा

gadakh

Ahmednagar News : नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथील तिर्थक्षेत्र शिनाई जागृत देवस्थान येथे भव्यदिव्य श्रीकृष्ण जन्मोत्सव व गोपाळकाला दहिहंडी उत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत दि 26 ऑगस्ट रोजी सोमवारी साजरा करण्यात आला. प्रारंभी सकाळी शिनाई मातेस व श्रीकृष्ण भगवंतांना श्री श्री 108 महंत गुरुवर्य बाबाजी व उत्तराधिकारी महंत आवेराज महाराज यांच्या हस्ते महाभिषेक करण्यात आला. नंतर जन्मोत्सव … Read more

अहमदनगरमधील पहिलं गाव ! गावकऱ्यांनी एकत्र येत साकारला नदीजोड प्रकल्प, एक हजार एकर जमीन ओलिताखाली

pani

Ahmednagar News : गाव करी तेथे राव काय करी अशी एक आपल्याकडे म्हण आहे. गावकऱ्यांनी जर मनात आणलं तर काहीही अशक्य नसत. अहमदनगरमधील एका गावाने हे सिद्ध करून दाखवलंय. या गावाने, सरपंचाने एकत्र येत थेट नदीजोड प्रकल्पच साकारलाय. या प्रकल्पाने गावातील हजारो एकर जमीन ओलिताखाली आली आहे. ही किमया केलीये, काळकूपकरांनी. काळकूपजवळून कापरी नदी वाहत … Read more

राजकीय भूकंप ! तनपुरेंचे ३ विश्वासू विखे गटात

vikhe tanapure

Ahmednagar Politics : अहमदनगरच्या राजकारणात अनेक चढउतार अनेक घडामोडी सुरु आहेत. विधानसभेच्या अनुशंघाने अनेक नाट्यमय घडामोडी अहमदनगरच्या राजकारणात पाहायला मिळतील. परंतु आता त्याआधीच एक राजकीय घडामोड झाल्याने अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात मोठी खळबळ उडालीय. तनपुरे गटाचे तब्बल ३ सदस्य विखे गटामध्ये दाखल झालेत. अधिक माहिती अशी : राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळामधील … Read more

वकील महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा चिरला, अहमदनगर हादरले

crime

Ahmednagar News : नेवासे तालुक्यातील पाचेगाव येथील खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. जालना येथील एका वकील महिलेने प्रियकराच्या मदतीने प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीची गळा चिरून अंबादास म्हस्के हत्या केल्याचे त्यात उघड झाले. मृतदेह पाचेगाव शिवारात टाकला होता. त्या वकील महिलेसह प्रियकराला नेवासा व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लोणी (ता. इंदापूर, जि. … Read more

लग्न झालं अन दोनच दिवसात पोलीस नवरीला न्यायला आले, अन सगळा भांडाफोड झाला.., अहमदनगरमधील ‘या’ गावातील घटना

navari

Ahmednagar News : राहुरी शहरातील कनगर रोड परिसरात रहिवाशी असलेल्या तरुणाशी जळगाव येथील तरुणीचा विवाह लावून देण्यात आला. लग्नानंतर दोन दिवसांनी नवरीला घ्यायला पोलीस आले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे नवरदेवाकडील लोकांच्या लक्षात आले. या घटनेतील एक ३० वर्षीय शेतकरी तरुण राहुरी शहरातील कनगर रोड परिसरात आपल्या कुटुंबासह राहतो. बऱ्याच दिवसांपासून तो लग्नासाठी मुलगी शोधत होता. … Read more

अहमदनगरमधील ‘या’ गावात बिबट्याचा थरार ! थेट कळपावर हल्ला, ८ मेंढ्यांचा फडशा

bibatya

Ahmednagar News : राहाता तालुक्यातील रांजणखोल परिसरात असलेल्या चिमटा वस्ती, लांडगे वस्तीनजीक असलेल्या निलेश बाजीराव कडनोर यांच्या मेंढ्याच्या कळपावरती तीन बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यात आठ मेंढ्या ठार झाल्या आहेत. ही घटना बुधवारी (दि. २९) मध्यरात्री घडली. या घटनेमुळे कडनोर यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की बुधवारी मध्यरात्री घरासमोरील मेंढ्यांच्या कळपात आवाज … Read more

फडणवीसांचे ‘इतके’आमदार पाडणार, ‘या’ तारखेपासून पुन्हा उपोषण ! मनोज जरांगेंचा निर्धार

jarange

मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाच्या तयारीत आहेत. आज त्यांनी झालेल्या बैठकीत मोठा निर्धार बोलून दाखवला. त्यांनी पुन्हा एकदा 29 सप्टेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा निर्धार केला आहे. यासोबतच त्यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं. मराठा समाजाला आरक्षण तर मिळून देणारच असा निर्धार व्यक्त करत देवेंद्र फडणवीस … Read more