मतदान करताना चूक झाल्यास किंमत मोजावी लागेल – शरद पवार
Maharashtra News : मोदी काळात सत्तेचा गैरवापर होत असून मोदींवर टीका करणाऱ्यांना तुरुंगात टाकले जात आहे. ते महाराष्ट्रातील कारखाने गुजरातमध्ये घेऊन निघाले आहेत. त्यामुळे आताची निवडणूक साधी सोपी राहील नसून चूक झाली तर त्याची जबरदस्त किंमत आपल्याला चुकवावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे उमेदवार … Read more