MG Motor : MG Motor ची नवीन इलेक्ट्रिक कार सप्टेंबरमध्ये होणार लॉन्च, किंमत खूपच कमी…

MG Cloud EV

MG Motor : जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा, कारण MG Motor लवकरच आपली नवीन इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये लॉन्च करणार आहे. MG Motor ने भारतीय बाजारपेठेत आपल्या नवीन इलेक्ट्रिक कारची चाचणी सुरू केली आहे. कंपनीची ही कार येत्या सप्टेंबरपर्यंत लॉन्च होणार असल्याचे बोलले जात आहे. कंपनीने त्याचे पेटंटही नोंदवले आहे. … Read more

Ahmednagar Politics : मतदान झाले, आता वाकचौरे की लोखंडे? रूपवतेंनीही ‘आतून’ जुळवली गणिते ! कोण होईल विजयी? पहा..

politics

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी देखील निवडणुका काल (दि. १३ मे) पार पडल्या. जवळपास ६२ टक्के मतदान झाले. हा सामना वाकचौरे – लोखंडे असा रंगेल असे वाटत असतानाच उत्कर्षा रुपवते यांनी वंचित कडून उमेदवारी घेत यात उडी टाकली व पाहता पाहता हा सामना तिरंगी झाला. ही निवडणूक शेवटपर्यंत चुरशीची … Read more

Samsung Galaxy : सॅमसंगच्या 5G फोनवर बंपर ऑफर, फक्त 12 हजार रुपयांमध्ये करा खरेदी…

Samsung Galaxy

Samsung Galaxy : भारतीय मार्केटमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय फोन म्हणजे सॅमसंगचे फोन. कपंनी प्रत्येक बजेट मधले फोन मार्केटमध्ये सादर करत असते, अशातच तुम्हीही सॅमसंग फोनचे चाहते असाल आणि नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील दुसऱ्या नंबरची शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टने अनेक डिस्काउंटसह सॅमसंगचे फोन सादर केले आहेत. या … Read more

Multibagger Stock : अनिल अंबानींच्या कंपनीचा ‘हा’ शेअर सुसाट, एक रुपयाचा शेअर 25 रुपयांवर…

Multibagger Stock

Multibagger Stock : जर तुम्ही छोट्या किंमतीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर अनिल अंबानी यांच्या कंपनीचा एक शेअर सुसाट पळत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. रिलायन्स पॉवरचा शेर मंगळवारी 5 टक्क्यांच्या वरच्या सर्किटसह 25.63 रुपयांवर पोहोचला. सोमवारी कंपनीचा शेअर 24.41 रुपयांवर बंद झाला. … Read more

Ahmednagar Politics : मतदान झाले, आता विखे की लंके? मतदार हुशार, अंदाज चुकवणार ! एकंदरीत मतदानानंतर कोण होईल ‘राजा’? पहा..

lanke

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात अहमदनगर लोकसभा मतदार संघासाठी देखील निवडणुका काल (दि. १३ मे) पार पडल्या. जवळपास ६१ टक्के मतदान झाले. हा सामना लंके-विखे असा असल्याने तो सुरवातीपासूनच चुरशीचा ठरला होता. काल अखेर या जागेसाठी मतदान पार पडले. या मतदारसंघात महायुतीकडून खासदार डॉ. सुजय विखे पाटील व महाविकास आघाडीकडून आमदार नीलेश लंके … Read more

Bitter Gourd Juice : कारल्याचा रस रोज पिऊ शकतो का?, जाणून घ्या…

Can We Drink Bitter Gourd Juice Daily

Can We Drink Bitter Gourd Juice Daily : उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी अशा गोष्टींचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे, ज्यामुळे पोट थंड राहील. या ऋतूत अधिकाधिक फळे आणि भाज्यांचे सेवन करण्याचा सल्ला डॉक्टर आणि आरोग्य तज्ञ देतात. त्याच बरोबर आयुर्वेदात असेही सांगितले आहे की, आहारात धान्य कमी आणि पालेभाज्या जास्त असाव्यात, जेणेकरून शरीर संतुलित राहील. तसेच … Read more

Personality Test : हाताच्या अंगठ्यावरून ओळखा तुमचा स्वभाव कसा आहे?

Personality Test

Personality Test : प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगळा असतो. कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती गोळा करायची असेल तर प्रथम आपण त्या व्यक्तीच्या बोलण्याकडे, वागण्याकडे लक्ष देतो. पण तुम्हाला माहिती आहे का आपण व्यक्तीचा स्वभाव त्याचा अवयवांवरून देखील जाणून घेऊ शकतो. शरीराच्या अवयवांच्या आकाराच्या आधारे आपण बरेच काही जाणून घेऊ शकतो. व्यक्तीचे डोळे, नाक, कान आणि ओठ … Read more

मुंबईत ६० किलोमीटर वेगाचे धुळीचे वादळ ! दिवसा रात्रीसारखा काळोख, विमाने रद्द, ८ ठार, ६० जखमी

mumbai dhul

सोमवारी दुपारी दोनच्या मुंबईत हवामानात अचानक बदल झाला. धुळीच्या वादळानंतर गारपिटीसह पाऊस सुरू झाला. सोमवारी मुंबईला ६० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या धुळीच्या वादळाचा मोठा तडाखा बसला. सोसाट्याचा वारा व वादळामुळे दिवसा रात्रीसारखा काळोख दिसून येत होता. त्यामुळे मुंबई विमानतळावरील वाहतूक ठप्प झाली होती. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम झाला. घाटकोपर येथे १०० फूट उंच होर्डिंग … Read more

Guru Shukra Yuti : गुरु आणि शुक्राच्या युतीमुळे उजळेल ‘या’ 5 राशींचे भाग्य, होईल आर्थिक लाभ!

Guru Shukra Yuti

Guru Shukra Yuti : ज्या लोकांच्या कुंडलीत गुरु आणि शुक्र बलवान असतात, त्यांना सुख, समृद्धी, संपत्ती आणि सौभाग्याची कमतरता नसते. अशातच तब्बल 12 वर्षांनंतर देवांचा गुरू बृहस्पति आणि राक्षसांचा गुरू शुक्र यांची भेट होणार आहे. ज्याचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे. सध्या गुरू-शुक्र, वृषभ राशीत स्थित आहे. 19 मे पासून शुक्र मेष राशीतून बाहेर पडून … Read more

Ahmednagar Politics : सुजय विखे, वसंत मोरेंसह ‘या’ उमेदवारांना स्वतःलाच मतदान करता आले नाही, ‘हे’ आहे कारण

Ahmednagar politics

Ahmednagar Politics : काल मतोत्सवाचा उत्सव महाराष्ट्रात पार पडला. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान काल १३ मे रोजी पार पडले. या टप्प्यात महाराष्ट्रातील नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, नगर, शिर्डी आणि बीड या ११ मतदार संघात निवडणूक पार पडली. यामध्ये अहमदनगर मधील सुजय विखे, पुणे मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर , वंचितचे … Read more

मतदान केंद्रात गोंधळ घातल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

Ahmednagar News

Ahmednagar News : घुमटवाडी येथील मतदान केंद्रामध्ये येऊन एका अनोळखी इसमाने मी टेक्निशियन असल्याचे सांगून बॅलेट मशिनची चौकशी करू लागला, त्याला ओळखपत्र मागितले तर नाही म्हणाला. त्याला बाहेर जाण्यास सांगितले. त्याने काही कागदपत्रे तेथे टाकली व नंतर उचलून घेतली. या वेळी मतदार केंद्रात जमाव आला. काहींनी मतदान साहित्य उचलले. काहींनी घटनेचे कीडीओ चित्रीकरण करून ते … Read more

कांद्याची माळ घालून, दुधाची बाटली घेऊन केले मतदान

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील उस्थळ दुमाला येथे शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष त्रिंबक भदगले यांनी शेतकऱ्यांच्या समवेत काल सोमवारी (दि. १३) मतदानावेळी गळ्यात कांद्याची माळ घालून हातात दुधाची बाटली धरून मतदान केले व दुध व शेतमालाच्या भावाकडे सरकारचे लक्ष वेधले. सरकारचे कांदा व दुधाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. इतर शेतीमाल बरोबर आणू शकत नसल्याने … Read more

पशुखाद्याचे दर वाढल्याने दुध धंदा अडचणीत

Ahmednagar News

Ahmednagar News : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आधीच अडचणीत आला असून त्यात भर म्हणून की काय, शेतमालाला बाजार भावही नाही. त्यामुळे शेतकरी संकटामध्ये भरडला जात आहे. पूर्वीपासून शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायाला प्राधान्य देत आला आहे; परंतु दुधाला पाव नसल्याने हाही धंदा आता आतबट्ट्याचा झाला आहे. त्यात चारा व पशुखाद्याचे भाव गगनाला भिडल्याने शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाकडे … Read more

निरोगी राहायचेय ? मग पाकिटबंद पदार्थांपासून राहा दूर

Health News

Health News : निरोगी राहायचे असेल, तर काही गोष्टी पाळाव्याच लागतात. त्यात सर्वात महत्वाची गोष्ट आहे, खाणे. आपण खाण्यात काय खातो, यावर आपले आरोग्य अवलंबून आहे. परंतु सध्या पाकिटबंद पदार्थ खाण्याला लोक प्राधान्य देत आहेत. हे पदार्थ असे तयार केलेले असतात की ते पदार्थ खाण्यासाठी हवेहवेसे वाटतात आणि पुढे जाऊन त्याचं व्यसन लागतं; परंतु काहीही … Read more

मतदान संपल्यानंतर टक्केवारी ४८ तासांत जाहीर करण्याची मागणी

Lok Sabha elections

Lok Sabha elections : लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी पुढील ४८ तासांत आपल्या संकेतस्थळावर अपलोड करावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टान सहमती दर्शवली असून, येत्या १७ तारखेला सुनावणी करण्यात येणार आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) नामक स्वयंसेवी संस्थेने … Read more

किरकोळ महागाईच्या दरात घट, सामान्यांना दिलासा

Maharashtra News

Maharashtra News : महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. देशात किरकोळ महागाई दरात घट झाली आहे. मार्चमध्ये ४.८५ टक्क्यांच्या पातळीवर असलेली किरकोळ महागाई एप्रिलमध्ये घसरून ४.८३ टक्क्यांवर आली असल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे. अन्नधान्य महागाई एप्रिलमध्ये किरकोळ वाढून ८.७० टक्क्यांवर पोहोचली, मार्चमधील ८.५२ टक्क्यांपेक्षा किंचित जास्त वाढ झाली आहे. सरकारने … Read more

डुकराची किडनी घेणाऱ्याचा मृत्यू

Marathi News

Marathi News : अनुवांशिकरीत्या संशोधित डुकराकडून मूत्रपिंड प्रत्यारोपण मिळवणाऱ्या पहिल्या व्यक्तीचा जवळपास दोन महिन्यांनंतर मृत्यू झाला आहे. मृताच्या नातेवाईकांनी आणित्याच्यावर उपचार करणाऱ्या रुग्णालयाने ही माहिती दिली असून रिचर्ड रिक स्लेमन (६२) असे मृत्यू झालेल्या या अमेरिकन नागरिकाचे नाव आहे. त्यांच्यावर मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमध्ये मार्च महिन्यात किडनी प्रत्यारोपण करण्यात आले होते. त्यावेळी किडनी किमान दोन वर्षे … Read more

रेल्वे, रस्ते वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल

Maharashtra News

Maharashtra News : महानगरी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली तसेच शेजारील रायगड आणि पालघर जिल्ह्यास सोमवारी दुपारी वादळी वारे आणि अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. मुंबईतील या मोसमामधील हा पहिलाच जोरदार अवकाळी पाऊस. या पहिल्याच पावसाने येथील रेल्वे, मेट्रो, विमान आणि रस्ते वाहतुकीला फटका बसला. अनेक ठिकाणी पडझड झाली, घरांवरचे पत्रे उडाले. मुंबई परिसरात सोमवारी … Read more