बस बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय !
Ahmednagar News : अकोले या आदिवासी तालुक्यातील सर्वाधिक दुर्गम भागातील, रतनवाडी, शेणीत मुक्कामी एसटी बस बंद केली. वाघापूर, देवगाव- राजूर, बलठन मुक्कामी देवगाव मार्गे जात नाही. अनेक गावच्या बसच्या फेऱ्या बंद केल्या आहेत, त्या चालू करा, असे निवेदन ग्राहक पंचायतीच्या वतीने एस.टी. महामंडळाला देण्यात आले आहे. ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष दत्ता शेनकर, मच्छिद्र मंडलिक, रमेश राक्षे … Read more