Ahmednagar News : राजकारणात पाणीप्रश्न पडला बाजूला ! कुकडीतून आवर्तनाच्या शक्यता धूसर, मतदान संपताच कार्यकर्तेच पाणीप्रश्नावर ओरडतील..
Ahmednagar News : अहमदनगर दक्षिणेचे राजकारण तापले, प्रचार शिगेला गेला आणि आज मतदान झाले की हे वादळ शांत होईल. पण यात महत्वाचा प्रश्न बाजूला पडताना दिसला. दक्षिणेतील विशेषतः श्रीगोंदे तालुक्यातील अनेक गावांत पाणीप्रश्न बिकट असताना नेते, शासकीय अधिकारी, कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीत दंग असल्याने हा प्रश्न अडगळीत पडला की काय अशी चर्चा सुरु झालीये. कुकडीच्या येडगाव … Read more