Ahmednagar Politics : मोदी सरकारने कृषी क्षेत्रातील आधुनिक शेतीचा मार्ग सुकर केला : डॉ. सुजय विखे पाटील
Ahmednagar Politics : मागील १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी विकासाच्या दृष्टीने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयाचा लाभ शेतकऱ्यांना झाला आहे. पारंपारिक शेतीला प्राधान्य देऊन केंद्र सरकारने कृषी क्षेत्रातील आधुनिक शेतीचा मार्ग सुकर केला असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. ते चिंचोडी पाटील येथील महायुचीच्या सभेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना … Read more