रामगिरी महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य, मुस्लिम धर्मगुरूंनी केले ‘हे’ मोठे आवाहन

ramgiri maharaj

Ahmednagar News : मुस्लिम समाजाच्या भावना दुखविणारे वक्तव्य केल्याप्रकरणी महंत रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी काल शुक्रवारी (दि.१६) येथील मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध सभा घेऊन याबाबत पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी शहरातील मौलाना आझाद चौकात झालेल्या सभेत मुस्लिम समाजाचे धर्मगुरू तसेच समाजाचे राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते यांनी तरुणाईला शांततेचे आवाहन करीत सामाजिक … Read more

अहमदनगर हादरले ! तरुणाचा गळा कापून खून

crime

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. खुनासारख्या घटना देखील वाढत चालल्या आहेत. आता तरुणाचा गळा कापून खून केल्याची घटना आता समोर आली आहे. हा प्रकार नेवासा तालुक्यातील पाचेगाव शिवारात समोर आला आहे. शुक्रवारी (दि. १६) रोजी परिसरातील एक शेतकरी शेतात गवत कापण्याकरीता गेला असता तेथे त्यांना हा मृतदेह आढळून आला. सदरची … Read more

‘त्या’ जमीनी शेतकऱ्यांना देण्याच्या उच्‍च न्यायालयाच्या निर्णयाची महिन्याभरात अंमलबाजावणी करणार : पालकमंत्री विखे पाटील यांची ग्वाही

Ahmednagar News : श्रीरापूर तालुक्‍यातील अकारी पडीत जमीनी शेतकऱ्यांना पुन्‍हा देण्‍याबाबत झालेल्या उच्‍च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबाजावणी महिन्याभरात पूर्ण करण्याची ग्वाही महसूल तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आकारी पडीत जमीन मालक शेतकऱ्यांनी आज मंत्री विखे पाटील यांची भेट घेवून त्यांचा सत्कार केला.याप्रसंगी शेतकऱ्यांशी संवाद साधला सर्वाच्या योगदानामुळे यश मिळाल्याचे सांगून मुख्यमंत्री … Read more

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका कधी ? निवडणूक आयोगाची तातडीची पत्रकार परिषद, केली मोठी घोषणा

nivdnuk ayog

केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका जाहीर केल्या. जम्मू काश्मीरमध्ये १८ सप्टेंबरपासून तर तर, हरियाणा येथे १ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्पे असतील. महाराष्ट्रात मात्र तूर्तास निवडणुका होणार नाहीत. महाराष्ट्रात का नाहीत निवडणुका? महाराष्ट्रात निवडणुका … Read more

‘लाडकी बहिण’च्या जाहिरातींवर किती कोटी? महिलांना वाटायला किती हजार कोटी लागणार? महाराष्ट्राची आर्थिक स्थिती ‘अशी’ खिळखिळी होणार

ladaki bahin

आगामी निवडणुका व लोकसभेला आलेले अपयश पाहता शासनाने महिलांसाठी मध्यप्रदेशच्या धर्तीवर लाडकी बहीण योजना आणली. यंदाच्या आर्थिक बजेटमध्ये महायुती सरकारने महिलांची मते आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारने सुरु केली. या योजनेंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. परंतु दिसताना हा आकडा छोटा वाटत असला तरी राज्यभरातील महिलांची आकडेवारी व त्यांना वाटण्यासाठी … Read more

शिर्डीत साईबाबांच्या चरणी आले अब्जाधीश गौतम अदानी ! माजी खा. सुजय विखे बनले ड्रायव्हर…

vikhe

Ahmednagar News : गौतम अदानी हे नाव कोणी ओळखत नाही असे शोधून सापडणार नाही. देशभरातील अव्वल उद्योगपतींपैकी एक म्हणजे गौतम अदानी. गौतम अदानी हे अहमदनगर जिल्ह्यात आले होते. ते शिर्डीत साईबाबांचे दर्शन घ्यायला आले होते. सपत्नीक साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेत ते साईचरणी लीन झाले. दरम्यान त्यानंतर एका दृश्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. ते म्हणजे गौतम … Read more

बहिणींनो, सप्टेंबरपर्यंत अर्ज आले तरी ‘लाडकी बहीण’चा लाभ मिळणार, मुख्यमंत्री शिंदेंनी काय संगितलं,पहा..

shinde

राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांचे अर्ज भरायचे राहिले असतील, ज्यांच्या अर्जात काही त्रुटी राहिल्या असतील, त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. या योजनेच्या अर्जासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत असली तरी सप्टेंबरपर्यंत अर्ज आलेल्या महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गुरुवारी कुळगाव बदलापूर … Read more

Breaking : सरला बेटाचे महंत रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल, समोर आली धक्कादायक माहिती

sarala bet

सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्याबद्दल एक मोठी बातमी आली आहे. त्यांनी प्रवचना दरम्यान एका धर्माविषयी केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटलेत. नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या पंचाळे गावात त्यांचे प्रवचन होते. त्यावेळी त्यांनी एका धर्माविषयी एक वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याने छत्रपती संभाजी नगरच्या वैजापूर शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.रात्री आठच्या दरम्यान जमाव जमा तेथील एका … Read more

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता : पालकमंत्री विखे पाटील

vikhe

Ahmednagar Politics : अनेक लोकोपयोगी निर्णयांतून सर्वसामान्यांना विकास साधण्याचे काम शासनामार्फत करण्यात येत आहे. विविध कल्याणकारी योजना गतीने व प्रभावीपणे राबवून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यात येत आहे. तिर्थक्षेत्र पर्यटन आणि औद्यगिक विकासातून रोजगार निर्मिती हाच प्राधान्यक्रम आहे. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाच्या संकल्पात सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसुल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री … Read more

‘मर्डरच्या आरोपातील दोषी व्यक्तीचे नावं उपबाजार समितीस’ , महाविकास आघाडीकडून तीव्र पडसाद

kotkar

Ahmednagar News :  नुकतेच नगर येथील नेप्ती उपबाजार समितीचे नामकरण झाले. यावरून महाविकास आघाडीने निषेध व्यक्त केला आहे. खूनाच्या आरोपाखाली दोषी ठरलेल्या व्यक्तीच नाव देण्यात आलंय. हा निर्णय न्याय, नैतिकता आणि कायद्याच्या तत्वांचा सरळ अवमान असल्याचं महाविकास आघाडीने म्हटलंय. तसेच नामकरण निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त केलाय. सार्वजनिक संस्थेस दोषी गुन्हेगाराचे नाव देणे केवळ अमान्य असल्याचं … Read more

लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यात सकाळीच जमा झालेत ‘इतके’ रुपये ! फटाफट करा चेक

ladakibahin

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत ८० लाखांपेक्षा अधिक पात्र महिलांच्या बँक खात्यात पहिल्या हप्त्याची प्रत्येकी तीन हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत १ कोटी ६२ लाखांपेक्षा अधिक महिलांनी नोंदणी केल्याचेही तटकरेंनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याआधी … Read more

कांद्याने मला रडवलं, भाऊंचा कार्यक्रम आधी घेतला असता तर मी माजी झालो नसतो.. डॉ.सुजय विखे स्पष्टच बोलले..

vikhe

Ahmednagar Politics : डॉ.सुजय विखे पाटील हे लोकसभेला पराभूत झाले. त्यांच्या पराभवाची करणीमिमांसा व त्यावर शेलक्या शब्दात टोलेबाजी ते नेहमीच करताना दिसतात. त्यांच्या पराभवाला कुठेतरी कांद्याचे पडलेले भाव देखील कारणीभूत होते असे म्हटले जाते. याच अनुशंघाने त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं. नेप्ती कांदा बाजार समितीचे श्री. भानुदास एकनाथ कोतकर असे नामकरण करण्यात आले त्या कार्यक्रमावेळी … Read more

समान नागरी कायद्याबाबत सर्वात मोठी बातमी, लवकरच लागू होईल? पहा..

modi

नवीन उंची गाठण्यासाठी पुढे जायचे आहे. आज नवीन शिक्षा नीती आणली आहे, जी २१ व्या शतकाच्या अनुरूप आहे. माझ्या देशातील युवकांना शिक्षणासाठी परदेशात जागची गरज लागू नये, अशा शिक्षा नीतीवर काम करत आहोत. समान नागरी कायदा ही वेळेची गरज आहे. धर्माच्या आधारावर भेदभावातून मुक्ती मिळाली पाहिजे. परिवारवाद आणि जातीयवादातून मुक्ती आवश्यक आहे. चुकीच्या कायद्यांना आधुनिक … Read more

Tata Punch EMI : फक्त 50 हजार भरा आणि घरी घेऊन जा नवीकोरी टाटा SUV…

Tata Punch EMI Plan : प्रत्येकाला आपल्या घरासमोर चारचाकी असावी हे स्वप्न असते व आताच्या तरुणाईच्या दृष्टिकोनातून बघितले तर शिक्षण घेऊन चांगली नोकरी मिळाल्यानंतर लगेचच कार घेण्याची तयारी सुरू होते. यामध्ये जर आपण भारतीय कार बाजारपेठेतील कारच्या किमती पाहिल्या तर त्या बऱ्याचदा काही लाखांमध्ये आहेत. यामुळे अनेकांना कारचे स्वप्न पूर्ण करण्यामध्ये आर्थिक दृष्टिकोनातून अडचणी निर्माण … Read more

दुबईतून सोने खरेदी करून भारतात आणता येते ? एक व्यक्ती दुबईतून किती सोने आणू शकतो ?

Dubai Gold Price : सोन्याची खरेदी ही भारतामधील खूप आधीपासून चालत आलेली बाब असून सोन्याच्या खरेदीला आजही भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते. घरामध्ये लग्नकार्य असो किंवा काही सणासुदीच्या प्रसंगांमध्ये भारतात मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करण्याचा ट्रेंड आहे. आपण मागील एक ते दीड वर्षापासून बघत आलो की सोन्याच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. … Read more

Personal Loan : 3 वर्षासाठी 2 लाख रुपयांचे पर्सनल लोन घेतले तर किती भरावा लागेल EMI ? ‘या’ बँका देतात स्वस्त दरात पर्सनल लोन

Personal Loan :- आयुष्यामध्ये कोणत्या वेळी मोठ्या प्रमाणात पैशांची गरज भासेल याचा कोणत्याही प्रकारचा नेम नसतो. अनेकदा घरामध्ये किंवा स्वतःचे आपले काहीतरी आरोग्य विषयक समस्या उद्भवते व मोठ्या प्रमाणावर हॉस्पिटलचा खर्च करावा लागतो. त्याशिवाय घरामध्ये लग्नकार्य किंवा इतर कार्यक्रमानिमित्त देखील मोठ्या प्रमाणावर पैशांची आवश्यकता भासते व ही पैशाची गरज पूर्ण करण्यासाठी साहजिकच कर्जाचा पर्याय स्वीकारला … Read more

Banking Rule: बँकेमधील तुमची गुंतवणूक किती सुरक्षित आहे? सरकार देते का तुमच्या पैशांची गॅरंटी? वाचा नियम

Banking Rule:- प्रत्येकजण नोकर किंवा व्यवसाय करतो आणि या माध्यमातून जो काही पैसा कमावला जातो तो सुरक्षितरित्या बँक खात्यामध्ये ठेवला जातो. बँकेमध्ये बचत खात्यात अनेक जणांचे लाखो रुपये असतात व त्यासोबत बँकेमध्ये एफडी देखील केल्या जातात. परंतु आपण बऱ्याचदा बातम्या ऐकतो किंवा वाचतो की बऱ्याच बँका आर्थिक दिवाळखोरीत जातात व अशा बँका बुडतात. तेव्हा मात्र … Read more

‘या’ तरुणाने काकडी पिकातून 3 महिन्यात अर्धा एकरात कमावले 2 लाख! वाचा कसे केले बिगर हंगामी काकडीचे नियोजन?

तरुणाई आणि शेती क्षेत्रातील विविध प्रयोग हे खरंच शेतकऱ्यांना विचार करायला लावणारे आहेत. म्हणजेच कुठल्याही हंगामामध्ये कुठलेही पीक घेण्यापर्यंत या तरुण शेतकऱ्यांची मजल पोचलेली आहे. तंत्रज्ञानाचा अनोखा वापर आणि वेगवेगळ्या पिकांची लागवड या माध्यमातून तरुणाई शेतीतून लाखो रुपयांचे उत्पन्न अगदी कमीत कमी क्षेत्रात देखील घेण्याची किमया साध्य केलेली आहे. अगदी असाच एक प्रयोग पुरंदर तालुक्यातील … Read more