‘राजकीय संस्कृती बिघडवली, आता आक्रमक भूमिका घ्या’, खा. लंकेंच्या मतदार संघातच मोठा एल्गार

lanke

Ahmednagar Politics : पारनेर येथे महायुतीचा बैठक मेळावा पार पडला. या बैठकीत महायुतीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका स्पष्ट केली. पारनेरात वेगळा पायंडा पडत असून, तालुक्याची राजकीय संस्कृती बिघडली असल्याचे व त्यास बिघडवणारे लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचा घणाघात यावेळी माजी सभापती काशिनाथ दाते सर यांनी केला. तसेच ते पुढे म्हणाले, पुढील काळात तालुक्यात काम करत असताना सर्वांनी आक्रमक … Read more

नेवाशात राष्ट्रवादीने ठोकला शड्डू ! भाजप, शिंदे गटाला संधी नाहीच? पहा..

ajit pawar

Ahmednagar Politics : नेवासा विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हक्काचा व पारंपारिक मतदार संघ आहे. आगामी विधानसभा निवडणूकीत नेवासा विधानसभा मतदार संघातून आपण पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अब्दुल शेख यांनी जाहीर केले. त्यामुळे महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने नेवाश्याच्या जागेवर आपला हक्क सांगितल्याने तालुक्यातील राजकीय गणिते बदलली आहे. याबाबत … Read more

दोन गटात दगडफेक, चाकूने वार, अहमदनगरमधील ‘या’ गावातील घटना

dagadfek

Ahmednagar News : झाडावरील पेरू तोडल्या कारणावरुन श्रीरामपूर शहरातील मोरगेवस्ती परिसरात दोन गटात दगडफेक होवून चाकूने वार केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी येथील शहर पोलिसांनी काल मंगळवारी (दि.१३) सहा ते सात जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरात राहणारे आशा उईके या त्यांच्या पुतण्यांसोबत रेशन घेवून घरी परतत असताना, मोरगेवस्ती येथील गणपती … Read more

सहा हजार किमी रस्त्यांचे होणार काँक्रीटीकरण ! महायुतीच्या निर्णयाने ‘हा’ प्रवास होणार सुखर

rasta

मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय महायति सरकारने घेतले असून सुधारित हायब्रिड अॅन्युईटी योजनेअंतर्गत राज्यातील प्रस्तावित सहा हजार किमी रस्त्यांचे डांबरीकरण होणार होते ते आता रद्द करण्यात आले आहे. आता या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यासाठी सुधारित ३६ हजार ९६४ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. डांबरीकरणासाठी यापूर्वी दिलेल्या मान्यतेनुसार २८ हजार ५०० … Read more

नगर उबाठाला तर श्रीगोंदे काँग्रेसला? स्वतः शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर इच्छुकांत खळबळ

politics

Ahmednagar Politics : निवडणुका आता तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. सध्या अनेक इच्छुक आमदारकीची तयारी करत आहेत. सध्या महाविकास आघाडीचा विचार जर केला तर नगर व श्रीगोंदे येथे शरद पवार गट दावा करेल किंवा ती जागा त्यांनाच मिळेल अशी अपेक्षा होती. त्यामुळे राष्ट्रवादीतील अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी करत होते. परंतु आता नगर उबाठाला तर … Read more

‘पक्षात निष्ठावंतांना स्थान नाही’, अहमदनगरमधील भाजपच्या ‘त्या’ बड्या नेत्याचा विधानसभेला स्वबळाचा नारा

politics

Ahmednagar Politics : ऐन विधानसभेच्या तोंडावर भाजपला मोठा फटका बसण्याचीशक्यता आहे. पक्षात निष्ठावंतांना स्थान नाही, गळचेपी होते अशी खंत व्यक्त करत एका भाजपच्या बड्या नेत्याने स्वबळाचा नारा दिला आहे. कर्जत तालुक्यातील भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर यांनी समर्थकांचा मेळावा घेत स्वबळाची घोषणा केली. यामुळे एकप्रकारे भाजपला हा धक्का समजला जात आहे. कर्जत तालुक्यात भाजपाचे … Read more

अहमदनगरमध्ये एकाच दिवशी दोन ठिकाणी ‘राडा’, बंदूक, तलवार, कोयत्याने हल्ले

hanamari

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत चालला असल्याचे चित्र आहे. मारहाण करताना गुंड प्रवृत्तीचे लोक थेट बंदूक, तलवार, कोयत्याचा वापर करत असल्याचे चित्र आहे. आता अहमदनगरमध्ये एकाच दिवशी दोन ठिकाणी बंदूक, तलवार, कोयत्याने हल्ले करण्यात आल्याची घटना घडली आहे. पहिल्या घटनेत नगर शहर परिसरात रविवारी (दि. ११) रात्री दिल्लीगेट ते अमरधाम … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील ३८ पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या, पहा कोण कुठे गेले..

police

Ahmednagar News : विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ३८ पोलीस अधिकारी यांच्या जिल्हयांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. केंद्रिय निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ज्या पोलीस अधिकाऱ्यांचा विधानसभा निवडणूक कामकाजाशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध येणार आहे अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. जिल्हा … Read more

विद्यार्थीच भेटेनात ! अहमदनगरमधील तब्बल ‘इतके’ शिक्षक झाले अतिरिक्त

TEACHER

Ahmednagar News : अलीकडील काळात शिक्षणाची व्याख्या, शिक्षण घेण्याची पद्धत, पालकांच्या अपेक्षा यात मोठा बदल झाला आहे. तसेच शाळाशाळांमध्ये स्पर्धा वाढल्यात व पालकही इंग्रजी माध्यमाकडे ओढा घेत आहे. त्यामुळे अनेक शाळांतील विद्यार्थी संख्या कमी झाली आहे. याचा परिणाम पटसंख्येवर झाला असून जिल्हा परिषदेच्या १४२ प्राथमिक शाळांमधील पटसंख्या प्रचंड घसरली आहे. त्यामुळे जवळपास १५८ शिक्षक अतिरिक्त … Read more

बंदूक.. तलवार..लोखंडी रॉड.., नगरमध्ये मारहाणीचा थरार

marahan

Ahmednagar News  : अहमदनगर शहरात मारहाणीच्या अनेक घटना सातत्याने घडल्याचे समोर आले आहे. टोळीयुद्धाचा थराराही नगरकरांनी अनुभवलाय. आता नगर शहरातून आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. बंदुकीचा धाक दाखवून तलवार, लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली आहे. नवनाथ छगन राठोड (वय २४ रा. वारूळाचा मारुती तालीम जवळ, नालेगाव) असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्यावर … Read more

शाळकरी मुलीला वसतिगृहातून नेलं, शिर्डीत नेत अत्याचार केला, त्यानंतर पुन्हा..

crime

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून अत्याचाराचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. एका विद्यार्थिनीस वसतिगृहातून शिर्डीला नेत तिच्यावर अत्याचार केलाय. याबाबत अधिक माहिती अशी की, राहाता तालुक्यातील २० वर्षीय विद्यार्थीनी श्रीरामपुरात शिक्षण घेत असून ती एका वसतिगृहात राहते. सोमवार दि.५ ऑगस्ट रोजी पीडित मुलीच्या ओळखीचा हर्षद अरूण गिरी, वय-२१, रा. बाभळेश्वर, ता. राहाता या तरूणाने … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमध्ये ८६ टक्के साठा ! पहा सर्वच धरणांची आकडेवारी

Mula Dam Water Stock

Ahmednagar News : जिल्ह्यातील लहान मोठ्या नऊ धरणांमध्ये रविवारी ४३ हजार ५९१ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. एकूण क्षमतेच्या तुलनेत हा पाणीसाठा ८५.३१ टक्के आहे. भंडारदरा भरल्यात जमा असून, मुळा आणि निळवंडे ही धरणेही येत्या काही दिवसांत भरण्याची आशा आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील नागरिकांत आनंदाचे वातावरण पसरले आहे. गेल्या अडीच महिन्यांत ७९ टक्के पावसाची … Read more

हर घर तिरंगा अभियान भारताच्या एकजुटीचे प्रतिक ठरेल : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Ahmednagar News :भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमिताने आयोजित केलेले हर घर तिरंगा अभियान अखंड आणि बलशाली भारताच्या एकजुटीचे प्रतीक ठरणार असल्याने या अभियानात प्रत्येक नागरिकाने सहभाग घेऊन स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचे आवाहन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष उत्साही वातावरणात संपन्न झाले. देशाला बलशाली बनविण्यासाठी देशभर यानिमिताने हर घर तिरंगा … Read more

‘ते’ तिघे, गळ्याला चाकू लावून महिलेसोबत केले धक्कादायक कृत्य, अहमदनगर मधील घटना

CRIME

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील एक महिला राहुरी बसस्थानकात बसमध्ये चढत असताना दोन महिलांनी हात धरून एका भामट्याने गळ्याला चाकू लावत तिच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची पोत काढून लांबविल्याची घटना शुक्रवारी (९ ऑगस्ट) दुपारी घडली. हिराबाई म्हसू कल्हापुरे (वय ६०, रा. उंबरगाव, ता. श्रीरामपूर) ऑगस्ट २०२४ नगर तालुक्यातील नांदगाव शिंगवे येथे कामानिमित्त गेल्या होत्या. दुपारी … Read more

माझा नाद केला तर रोहित पवारांना गारेगारचा गाडा लावून देईन.., ‘त्या’ आमदारांने पवारांचं सगळंच बाहेर काढलं

rohit pawar

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आ. रोहित पवार हे सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाची धुरा सांभाळत आहेत. त्यामुळे सध्या त्यांचे राज्यभर विविध जिल्ह्यात दौरे सुरु असतात. दरम्यान सभा बैठकांत आरोप प्रत्यारोपही सुरु असतात. दरम्यान त्यांच्यावर आता एका आमदाराने मोठा घणाघात केला आहे. माझा नाद केला तर रोहित पवारांना गारेगारचा गाडा लावून देईन असा इशाराच … Read more

मुळा भरले ! जायकवाडीकडे विसर्ग, नदीकाठी इशारा, पहा किती सुरु आहे विसर्ग

mula dam

Ahmednagar News :  मुळा धरणाने आज सोमवारी २२ हजार ८०० दलघफूचा पाणी साठ्याचा टप्पा ओलांडला. मुळा धारण हे तांत्रिकदृष्ट्या भरले आहे. जलाशय परिचलन सुचीनुसार कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या हस्ते वक्री दरवाज्यांचे कळ दाबत तीन इंचाने उघडण्यात आले. ११ दरवाजे उघडताच जलोत्सारणीत २ हजार क्युसेकने पाणी नदीपात्रात झेपावले. पाणी सोडतानाचे विहंगम दृष्य मोबाईलमध्ये टिपण्यासाठी पर्यटकांची … Read more

कधी होणार विधानसभेची निवडणूक? आचारसंहिता कधी? निकाल कधी? पहा सविस्तर

vidhansabha

राज्यातील विधानसभा निवडणूक कधी लागेल याकडे आता राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. विधानसभेच्या निवडणुका साधारण नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होतील अशी माहिती अंतर्गत सूत्रांकडून कळाली आहे. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी नवीन विधानसभा येईल असे म्हटले जात असल्याची माहिती समजली आहे. दरम्यान विधानसभेची निवडणूक महायुती एकत्रितपणे व महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे. त्यासाठी २० तारखेपासूनच महायुतीच्या संयुक्त … Read more

पत्नीला विष पाजून मारलं, अनैतिक संबंधातून पतीने गाठला क्रूरतेचा कळस

murder

Ahmednagar News : पतीने पत्नीस विष पाजून संपवल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. अनैतिक संबंधास विरोध केल्याने पतीने क्रूरतेचा कळस गाठला. ही घटना रविवारी (दि. ११) श्रीगोंदा शहरानजीक घडली. खून करून नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या बापू झुंबर दातीर याला श्रीगोंदे पोलिसांनी सुपा (ता. पारनेर) येथे डोंगरात पाठलाग करून पकडले. मृत संगीता बापू दातीर (वय … Read more