विखे पाटलांचा आ. संग्राम जगतापांवर विश्वास, ‘या’ समितीच्या अध्यक्षपदी केली नियुक्ती

sangram

Ahmednagar Politics : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी आमदार संग्राम जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीच्या सदस्यपदी महापालिका आयुक्त, गटविकास अधिकारी, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त, एकात्मिक आदिवासी प्रकल्पाचे अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, कनिष्ठ संरक्षण अधिकारी, प्रा. माणिक विधाते, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे आणि तहसीलदार यांची … Read more

जिल्ह्यात खरिपाच्या ६ लाख ९९ हजार हेक्टरवर पेरण्या, सोयाबीनला मिळाली सर्वाधिक पसंती !

soyabin

जून, जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसाने जिल्ह्यात खरिपाच्या ६ लाख ९९ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या असून, सर्वाधिक १ लाख ६९ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३३१ मिमी पाऊस झाला असून, सर्वच तालुक्यात २०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. सध्या जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. नगर जिल्ह्यात १ जून ते ६ … Read more

अहमदनगर महापालिकेत १४० जागा भरणार ! ‘लाडका भाऊ’ योजनेंतर्गत होईल पदभरती, वाचा सविस्तर

mahanagarpalika

Ahmednagar News : राज्य शासनाने घोषणा केल्याप्रमाणे ‘लाडकी बहीण’ योजनेनंतर आता ‘लाडका भाऊ अर्थात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीला प्रारंभ झाला आहे. या योजनेंतर्गत अहमदनगर महापालिकेत विविध पदांवर १४० प्रशिक्षणार्थीची भरती केली जाणार असून या योजनेचा इच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे. महापालिकेत कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने अनेक वेळा … Read more

नगरमध्ये १३ वर्षीय मुलाकडून ५ वर्षाच्या बालिकेवर अत्याचार !

atyachar

१३ वर्षीय अल्पवयीन मुलाने ५ वर्षाच्या बालिकेवर अत्याचार केल्याची घटना नगर शहरातील उपनगरात घडली. पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने याप्रकरणी बुधवारी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अल्पवयीन मुलाविरूध्द अत्याचार, पोस्को कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. सदरची घटना सोमवारी घडली. फिर्यादीने त्यांच्या पाच वर्षाच्या मुलीला खेळण्यासाठी सोडले असता खेळण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलाने तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार … Read more

अहमदनगरमध्ये शेतमजुरांना नेणारी जीप उलटली, एकाचा मृत्यू, १० महिला जखमी

ahmednaagr

Ahmednagar News : अहमदनगरमधून अपघातासंदर्भात एक मोठे वृत्त आले आहे. शेतमजुरांना घेऊन चाललेला पिकअप जीप उलटून भीषण अपघात झालाय. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दहा-बारा महिला जखमी झाल्या आहेत. हा अपघात पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी घाटाच्या वरील चकेवाडी गावानजीक धोकादायक वळणावर झाला. भास्कर निवृत्ती शेळके (वय ४२, रा. माणिकदौंडी) असे मृताचे नाव आहे. दहा ते बारा … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार, ढवळगाव परिसरात दहशतीचे वातावरण !

bibatya

श्रीगोंदे तालुक्यातील ढवळगाव येथील श्रीमंत वस्ती येथील कांताबाई ढवळे या शेतात आपल्या शेळ्या चारत असताना, दोन बिबट्यांनी उसातून येऊन त्यांच्या दोन शेळ्या ठार करून उसात नेल्या. तसेच गावातील भाऊसाहेब ढवळे यांच्या गायीवर देखील हल्ला केला व त्यांच्या पाळीव कुत्र्याला जखमी केले. एवढेच नाही तर पप्पू गायकवाड यांच्या घरासमोरील पाळीव कुत्र्याला देखील बिबट्याने फास्ट केले आहे. … Read more

विरोधकांच्या खोडा घालण्याच्या प्रवृत्तीमुळे संधी मिळूनही तालुक्याचा विकास साधता न आल्याची खंत – आमदार गडाख !

shankar gadakh

राजकारण करताना विरोधकांनी तालुक्याच्या हिताला प्राधान्य देऊन विकासकामांना खोडा घालण्याचा उद्योग थांबवावे, असे आवाहन आमदार शंकरराव गडाख यांनी केले. नेवासे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उपआवारातील १६ कोटी रुपये खर्चाच्या काँक्रीटीकरणचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार पांडुरंग अभंग होते. प्रास्ताविक बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील यांनी केले. सचिव … Read more

श्रीरामपूर तालुक्यातील पिकांना आवर्तनाची गरज, धरणातून पाणी सोडल्याने आशा पल्लवित, विहिरी मात्र कोरड्या !

seti

श्रीरामपूर तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिल्याने जे पेरले ते उगवेना, जे उगवले, ते आता तग धरेना अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर आषाढ सरींनी पिकांना जीवदान मिळाले असले तरी तालुक्यात अद्यापही पाहिजे असा दमदार पाऊस झाला नसल्याने विहिरींची पाणी पातळी वाढली नाही. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले असले तरीही तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. … Read more

सत्ताधारी आणि विरोधक एकाच माळेचे मनी, ५ कोटींच्या आंदोलनाचे काय झाले ? मनसेचा सवाल !

manase

खासदार निलेश लंके यांना उपोषण न करण्यासाठी दिलेल्या ऑफर संदर्भात नेमका खरा प्रकार काय आहे. पोलिस प्रशासनावर केलेल्या ५ कोटीच्या आरोपावरून महाराष्ट्र पोलिसांची बदनामी झालेली आहे. याची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी मनसेने सुरु केलेले आंदोलन आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. खासदार लंके यांनी केलेल्या आरोपांमुळे जनतेमध्ये चुकीचा संदेश जाऊन संभ्रम निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी व … Read more

पालखेड धरणातून ७२३ क्युसेकने विसर्ग सुरू, ओव्हर फ्लोचे पाणी कोपरगावच्या पूर्व भागासाठी द्या – विवेक कोल्हे !

vivek

पालखेड धरण ६५ टक्के भरले असून, जवळपास ७२३ क्युसेकने ओव्हर फ्लो चालू आहे. कोपरगाव मतदार संघातील पूर्व भागात पुरेसा पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे बंधारे आणि पाझर तलाव भरलेले नाहीत. त्यामुळे पालखेड अंतर्गत येणारे शिरसगाव, आपेगाव, गोधेगाव, घोयेगाव, उक्कडगाव, दहेगाव बोलका, सावळगाव, तिळवणी, लौकी, भोजडे, दुगलगाव या भागातील शेतकरी पाण्यासाठी त्रासले आहेत. ओव्हर फ्लोच्या पाण्यातून … Read more

आ. संग्राम जगताप जनतेच्या संपर्कात राहत असल्यामुळे शहर विकासाला गती मिळाली !

sangram

नागरिकांच्या प्रश्नांची जाण असणारे नेतृत्व शहराला मिळाले आहे. संग्राम जगताप यांनी नगरसेवक पदापासून काम करायला सुरुवात केल्यामुळे त्यांना मूलभूत प्रश्न माहिती आहेत. त्यांच्यामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्याची क्षमता आहे ते थेट जनतेच्या संपर्कात राहत असल्यामुळे शहर विकासाला गती मिळाली आहे. सर्वांना बरोबर घेऊन नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्या मध्येच असल्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला नगरकरांनी पुन्हा एकदा विधानसभेवर पाठवावे … Read more

Ahmednagar News : युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या दक्षिण जिल्हाध्यक्षपदी अशोक तांबे

patrakar

अहमदनगर येथे झालेल्या युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत एकमताने जिल्हाध्यक्षपदी बाळकृष्ण भोसले यांची निवड करण्यात आली. तसेच दक्षिण जिल्हा अध्यक्षपदी अशोक तांबे यांची निवड करण्यात आली. संघाचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार प्रभंजन कनिंगध्वज यांच्या अध्यक्षतेखाली व नाशिक विभाग अध्यक्ष शरद तांबे यांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत बाळकृष्ण भोसले यांच्या नावाची सूचना … Read more

शासन मेहेरबान ! चार धाम यात्रेला जा, प्रवासासह सर्व फुकट, ‘या’ कागदपत्रांसह ‘असा’ करा अर्ज

shinde

शासनाने राज्यातील वयोवृद्धांसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत नागरिकांना देशभरातील तब्बल ६६ तीर्थक्षेत्रांना भेट देता येणार आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना ३० हजारांपर्यंत अनुदानही मिळणार असल्याची महत्त्वाची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. शासनाची जी काही मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे त्यात चारधाम यात्रा, माता वैष्णवी यात्रा, अमरनाथ यात्रा, तसेच इतर धर्मियांची … Read more

लाडकी बहीणचा अर्ज नामंजूर झाल्याचा मॅसेज येतोय? घाबरू नका, फक्त ‘इतकेच’ करा

ladakibahin

सध्या सर्वत्र महिलांची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज भरण्याची लगबग सुरु आहे. येत्या १९ तारखेला या महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा होणार आहेत. सध्या लाखो अर्ज प्राप्त झाले आहेत. परंतु या काही दिवसात लाडकी बहीणचा अर्ज नामंजूर झाल्याचा मॅसेज अनेक महिलांना येतोय. छाननी प्रकियेत अर्ज अपूर्ण भरणे, त्रुटी असणे या कारणाने सरासरी ६ ते … Read more

१५ दिवसांचे सोडा तीन महिन्यांपासून ‘रोहयो’चे मजुर उधारीवरच..! नगर जिल्ह्यातील ‘रोहयो’चे थकले ‘इतके’ कोटी ..?

Ahmednagar News : ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळावे, यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरू करण्यात जिल्ह्यात आली. साडेसहा लाख जॉबकार्डधारक असून, ऍक्टिव्ह संख्या अडीच लाख इतकी जिल्हाभरात भर उन्हाळ्यात राबलेल्या मजुरांना मजुरीच्या उधारीची प्रतिक्षाच लागत आहे. सध्या अनेक शासकीय कामे रोजगार हमी योजनेद्वारे करण्यात येतात. रोजगार हमी योजनेच्या कामावर राबल्यास १५ दिवसांत मजुरी … Read more

फक्त ५० ग्राम वजन जास्त भरलं, अन…! विनेश फोगट ऑलम्पिकसाठी अपात्र, करोडो भारतीयांची निराशा

fogat

सर्व भारतीयांचं लक्ष कालपासून पॅरिस ऑलिम्पिककडे लागले होते. याचे कारण म्हणजे भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगट. परंतु आता करोडो भारतीयांची निराशा करणारी बातमी आली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमधील अंतिम सामन्यातून विनेश फोगटला अपात्र ठरवण्यात आले आहे. जसा बातमीचा धक्का बसला तसेच धक्कादायक कारण तिला अपात्र ठरवण्याबाबत आहे. तिचे वजन ५० किलोपेक्षा थोडे जास्त असल्याने पॅरिस ऑलिम्पिकमधून … Read more

खरिपावर रोगांचा प्रादुर्भाव ! सोयाबीन,मूग, मकाला अळीने पकडले, रोखायचं कस?

alai

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील खरीप पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. जिल्ह्यात सोयाबीनचा मोठा पेरा आहे. ढगाळ वातावरणामुळे ‘स्पोडोप्टेरा’चा म्हणजे तंबाखूवरील पाने खाणारी अळीचा पिकावर हल्ला होतो. याच हल्ल्यात काही सेकंदांत पानांची चाळण होते. काही दिवस असेच वातावरण राहिल्यास तंबाखूवरील पाने खाणारी अळी देखील सोयाबीनवर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा विचार करता … Read more

भावी आमदार सुजय विखे यांचा विजय असो ! आ.थोरातांचा बालेकिल्ला संगमनेरमध्येच मोठी घोषणाबाजी

vikhe

Ahmednagar Politics : सध्या अहमनगरच्या राजकारणात विविध तर्क वितर्काचे, शक्यतांचे दररोज बॉम्बस्फोट पडत आहेत. कोण कुठे उभा राहील याविषयी वारंवार अंदाज घेतले जात आहेत. दरम्यान सध्या लक्ष आहे ते डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निर्णयाकडे. त्यांनी आमदारकी लढवायचीच अशी घोषणा केली आहे. ते राहुरी किंवा संगमनेर मधून लढतील असे दिसते. आ. बाळासाहेब थोरात यांचा सांगमनेर … Read more