ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगराईचे संकट
Ahmednagar News : अगोदरच पाण्याच्या कमतरतेमुळे रब्बीची परवड होवून वाताहत झालेली असताना चालू वर्षी प्रारंभीच ढगाळ वातावरणामुळे विविध पिकांवर रोगराईचे संकट पसरले आहे. दूषित वातावरणामुळे मात्र गहू, हरभरा, कांदा तसेच पालेभाज्या पिकांवर मावा, थ्रिप्स, अळीचे प्रमाण वाढल्याने औषध फवारणीचा खर्च वाढला आहे. त्यासोबत अवकाळीची संक्रात मानगुटीवर बसते की काय, याचा धसका शेतकरी वर्गाने घेतला आहे. … Read more