ChatGPT Chatboats : ChatGPT ने आणले नवीन फीचर, आता बनवा स्वतःचा AI चॅटबॉट्स, वाचा सविस्तर..

ChatGPT Chatboats : OpenAI, ChatGPT AI याद्वारे नवी घोषणा करण्यात आली असून, ChatGPT च्या वापरकर्त्यांना आता लवकरच त्यांचे स्वतःचे ChatGPT चॅटबॉट्स तयार करता येणार आहे. दरम्यान, यासाठी GPT-4 मॉडेलवर आधारित स्वतःचा चॅटबॉट तयार करण्याची परवानगी दिली गेली आहे. दरम्यान, एसइओ टूल डेव्हलपरद्वारे या संदर्भातील एक विडिओ देखील शेअर केला आहे. यामध्ये या नवीन फिचर बद्दल … Read more

Woman Health : सावधान, स्त्रियांमध्ये होतीये या न्युट्रिशनची कमतरता, असा ठेवा आहार, वाचा सविस्तर..

Woman Health : आपल्या रोजच्या कामाच्या धावपळीमुळे अनेक स्त्रिया या आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. योग्य आहार न घेतल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते. ज्यामुळे अगदी कमी वयात त्यांना अनेक आजार उद्भवतात. एका ठराविक वयानंतर स्त्रियांच्या शरीराला पोषक तत्वे मिळत नाहीत. ज्यामुळे हाडे कमकुवत होणे अनियमित मासिक पाळी तर हार्मोनचे होणारे असंतुलन असे आजार … Read more

ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त भाव देण्याची परंपरा जपली !

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दिपावली सणानिमित्त कर्मचाऱ्यांना २० टक्के बोनस व ३० दिवसांचे अनुदान, असा २९.६२ टक्के बोनस देणार असल्याची घोषणा कारखान्याचे मार्गदर्शक आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३-२४ या गळीत हंगामाच्या पहिल्या साखर पोत्याचे काल रविवारी आमदार … Read more

Hyperloop Train : भारतात नाही धावू शकणार ही ट्रेन ! जाणून घ्या काय आहे हायपर लूप ट्रेन?

Hyperloop Train

Hyperloop Train : बुलेट ट्रेनबरोबरच देशात दुसरे आकर्षण आहे ते म्हणजे हायपर लूप ट्रेनचे. बुलेट ट्रेनपेक्षाही दुप्पट वेग असलेली हायपरलूप ट्रेन भारतात धावण्याबद्दलही चर्चा होती, पण तूर्त तरी हायपर लूप ट्रेन धावणे स्वप्नवत ठरणार आहे. भारत नजीकच्या भविष्यात सुपर हायस्पीड ट्रेनसाठी हायपर लूप तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची शक्यता असल्याचे नीती आयोगाने म्हटले आहे. ‘हायपर लूप ट्रेन … Read more

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात फक्त कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी समर्थ

Marathi News

Marathi News : आपण भारतीय आहोत एवढाच अभिमान मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, याचा आपल्याला वाटला पाहिजे. गेल्या ६० वर्षांत देशाचा विकास हा काँग्रेस नेतृत्वाखालील झाला. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात फक्त कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी व काँग्रेसच समर्थ असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकरराव नवले यांनी केले. अकोले येथील शासकीय विश्रामगृहावर शनिवारी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीबद्दल … Read more

General Knowledge 2023 : रेल्वे रुळाखाली खडी का ? असते तुम्हाला माहीत आहे का ?

General Knowledge 2023

General Knowledge 2023 : रेल्वेचा प्रवास करत असताना अनेक विहंगम दृष्य पाहता येतात. त्यामुळे रेल्वे प्रवास हा अनेकांसाठी आनंदाची पर्वणीच ठरतो. पण रेल्वेच्या रुळाखाली दगडांची खडी का पसरलेली असते, याबाबत फारसं कधी जाणून घेण्याचा प्रयत्न झाला नाही. पण सोशल मीडियावर एका वापरकर्त्याने या प्रश्नाकडे लक्ष वेधले. जेव्हा ट्रॅकवरून रेल्वे धावते तेव्हा कंपन निर्माण होतात. त्यामुळे … Read more

Ajab Gajab News : १०० वर्षांनंतर दूध आणि चॉकलेट सह हे ९ पदार्थ होणार नष्ट ?

Ajab Gajab News

Ajab Gajab News : आजपासून बरोबर १०० वर्षांनी आपल्याला दूध उपलब्ध होणार नाही. हे वाचून धक्का बसला ना ! पण ही भविष्यवाणी रॉबिन नावाच्या एका जगप्रसिध्द फूड फ्यूचरोलॉजिस्ट यांनी केलेली आहे. त्यांच्या दाव्यानुसार दुधाबरोबरच आणखी ९ पदार्थ की, जे मानवाच्या जीभेचे चोचले पुरवतात, असे आणखी दहा पदार्थही कायमचेच हद्दपार होणार आहेत. रॉबिन यांनी केलेली ही … Read more

अमेरिका बनवतोय सर्वात मोठा अणुबॉम्ब एका क्षणात ३ लाखांहून अधिक लोकांचा बळी घेणार !

Marathi News

Marathi News : अमेरिका ‘सुपरन्यूक’ अर्थात आतापर्यंतचा सर्वात विध्वंसक अणुबॉम्ब तयार करत आहे. दुसऱ्या महायुद्धा वेळी जपानच्या हिरोशिमा शहरावर टाकलेल्या लिटिल बॉय नामक अणुबॉम्बपेक्षा हा नवा अणुबॉम्ब २४ पट अधिक शक्तिशाली असेल. बायडेन प्रशासनाच्या मंजुरीनंतर अमेरिकेचा संरक्षण विभाग पेंटागॉनने नुकतीच या नव्या अणुबॉम्बची घोषणा केली. बी ६१-१३ असे या अणुबॉम्बचे नाव आहे. बी ६१ हे … Read more

अहमदनगर आणि नाशिक विभागातील राजकीय दबावामुळे जायकवाडी धरणात पाणी…

Maharashtra News

Maharashtra News : नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीला ८.५ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय पाटबंधारे विकास महामंडळाने घेतला आहे. मात्र नगर-नाशिक विभागातील राजकीय दबावामुळे जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात येत नसल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, आता याच पाणी प्रश्नात शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उडी घेत मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावे, यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचा … Read more

Maratha Reservation : २४ डिसेंबरनंतर मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार

Maratha Reservation

Maratha Reservation : राज्य सरकारने मराठा समाजाला २ जानेवारीपर्यंत कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी समाजाच्या पदरात आरक्षण पाडून घेण्यासाठी पुढचा लढा निकराने लढावा लागणार आहे. त्यासाठी १ डिसेंबरपासून राज्यभर साखळी उपोषण करण्यात येईल, अशी माहिती मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी येथे दिली. सोबतच आपण लवकरच राज्यव्यापी दौरा करून आंदोलनाची पुढील दिशा सांगणार … Read more

आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढून घ्या ! पाच लाख रुपयापर्यंतची होणार मदत

Ayushman Bharat Golden Card

Ayushman Bharat Golden Card : केंद्र व राज्य सरकराने आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरीकांना आरोग्यासंबधी उपचार मोफत मिळावेत, यासाठी पांढरे रेशनकार्ड वगळता सर्व नागरिकांना प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना एकत्रीत प्रती वर्षी प्रति कुटुंब पाच लाख रुपयापर्यंतची वैद्यकीय उपचार विमा योजना मोफत सुरु केली आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी आयुष्यमान … Read more

Spinach Benefits : सर्वगुणसंपन्न पालक, आरोग्यासाठी ठरते सुपरफूड, जाणून घ्या ..

Spinach Benefits : हिरव्या पालेभाज्या शरीरासाठी पोषक मानल्या जातात. यामुळे आहारामध्ये याचा समावेश करण्याचा सल्ला देखील डॉक्टर देतात. या पालेभाज्यांमध्ये पालक हे एक सुपरफूड ठरते. यामध्ये असणारी खनिजे आणि जीवनसत्वे ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. जाणून घ्या पालकचे हे फायदे. हिवाळ्यामध्ये आपल्याला हिरव्या पालेभाज्या खायला छान वाटते. यामध्ये पालक ही एक सर्व गुणांनी संपन्न भाजी … Read more

Ahmednagar News : हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने एकाचा मृत्यू, हाणामारीत एका तरुणावर गुन्हा दाखल

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील करंजी, चिचोंडी, जवखेडेखालसा, दगडवाडी, धारवाडी, डोंगरवाडी, गितेवाडी, डमाळवाडी, रेणुकावाडी, या पश्चिम भागातील ग्रामपंचायतीसाठी रविवारी शांततेत मतदान पार पडले. तर करंजीत मात्र दोन घटना घडल्या. यामध्ये सुनील कांतीलाल गांधी (वय ४८) हे मतदान करून मतदान केंद्राच्या बाहेर येत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर मतदानासाठी … Read more

Shrigonda News : काहींना स्वतःपेक्षा कुकडी साखर कारखान्याची चिंता लागली…

Shrigonda News

Shrigonda News : कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पा. कुकडी सह. साखर कारखाना चालू गाळप हंगामात २६०० रुपयांचा भाव देणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आमदार आ. राहुल जगताप यांनी जाहीर करत कामगार व सभासदांची दिवाळी गोड करणार असल्याची माहिती दिली. कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पा. कुकडी सह. साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ आणि गव्हाण पूजन … Read more

Mahavitaran : सणासुदीच्या काळात विजपुरवठा खंडीत केल्यास आंदोलन

Mahavitaran

Mahavitaran : संगमनेर शहरात सध्या विविध भागात सातत्याने विज पुरवठा खंडीत होत आहे. त्यामुळे व्यावसायावर परिणाम होत असून सणासुदीच्या काळामध्ये अखंड विज पुरवठा सुरू ठेवा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संगमनेर व्यापारी असोसिएशनने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. याबाबत संगमनेर व्यापारी असोसिएशनच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. यावेळी … Read more

राहुरी तालुक्यात कांदा @ २ हजार ५००

Onion News

Onion News : राहुरी तालुक्यातील वांबोरी उपबाजारात गोल्टी कांद्याला २००० रुपये ते २ हजार ५०० रुपये भाव मिळाला आहे. शनिवारी (दि.४) झालेल्या कांदा लिलावात ४ हजार २२२ कांदा गोण्याची आवक झाली. एक नंबरचा गावराण कांदा २ हजार ८०५ रुपये ते ३ हजार ६०० रूपये, दोन नंबरचा कांदा २ हजार ५ रुपये ते २ हजार ८०० … Read more

अहमदनगर ते पुणे प्रवास चारपट महागला ! दिवाळीत गावाला जाताना खिसा रिकामा होणार…

Maharashtra News

Maharashtra News : दिपावली सणानिमित्त शहरात वास्तव्यास असलली नोकरदार मंडळी आपापल्या गावाकडे परततात. कुटुंबियांसोबत सण साजरा करण्यासाठी सर्वजण गावाकडे येतात. यामुळे सहाजिकच वाहनांना गर्दी होते. या संधीचा लाभ उठवत खासगी ट्रॅव्हल्स व वाहतूकदारांकडून मोठ्या प्रमाणात प्रवास भाडेवाढ करूनऐन सणा सुदीच्या काळात प्रवाशांची आर्थिक लुट केली जाते. यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने भरारी पथकांची स्थापना करून प्रवाशांचे … Read more

Cotton Farming : कापसाची क्विंटल मागे दोन किलो घट ! शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान

Cotton Farming

Cotton Farming : सोनई व परिसरात कापूस खरेदी करणारे व्यापारी शेतकऱ्यांकडून क्विंटल मागे दोन किलो घट करत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. सोनई व परिसरात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत आहे. शेतकरी वर्षभर दिवस-रा एक करत शेतीमध्ये पिकांची लागव करतात. यावर्षी कापसाच्या उत्पादनात अधिक नफा हाती येईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. … Read more