‘लालपरी’ सुसाट; ऑगस्ट महिन्यात नगर विभागास झाला ‘इतक्या’ लाखांचा फायदा

Ahmednagar News : मागील तब्बल ९ वर्षांपासून तोट्यात अडकलेले एसटीचे अर्थचक्र राज्य परिवहन महामंडळातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने नफ्यात येऊ लागले आहे. या सकारात्मक यशाचा प्रत्यय नगर विभागातील जुलै महिन्याच्या ताळेबंदातून आला होता. आता ऑगस्ट महिन्यातदेखील नगर विभागास ३० लाख ९२ हजार रुपयांचा नफा झाला आहे. नगर येथून पुणे करिता पहिली एसटी बस ७५ वर्षांपूर्वी धावली. … Read more

18 ते 40 वर्षे वयोगटातील नागरिकांना मिळणार दरमहा 3,000 रुपये ! महिला असो किंवा पुरुष प्रत्येकाला लाभ, तुम्ही आहात का पात्र?

Pm Kisan Mandhan Yojana : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक इत्यादींसाठी सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून शासनाकडून समाज हित जोपासण्याचा प्रयत्न होतो. 2014 मध्ये सत्तेत आलेल्या केंद्रातील मोदी सरकारने आत्तापर्यंत शेकडे योजना सुरू केल्या आहेत. … Read more

पुण्याला एक नाही तर दोन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार ! ‘हे’ जिल्हे Vande Bharat ने जोडले जाणार, वाचा….

Pune Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर येतेय. खरंतर वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन आहे. या गाडीची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. मंडळी सर्वात आधी ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर … Read more

दूध व्यवसाय म्हणजे ‘आमदनी आठआणे अन खर्चा रुपया’ ; अनेकांनी घेतला ‘हा’ निर्णय

Ahmednagar News : ज्याप्रमाणे शासन शेतकऱ्यांच्या उडीद, तूर, कापूस, सोयाबीन, ज्वारी, भुईमूग, सूर्यफूल, मूग, मका, नाचणी आदी शेतीमालाला जसा हमीभाव देत आहे. त्या प्रमाणे दुधालाही हमीभाव मिळाला पाहिजे ही शेतकऱ्यांची मागणी आहे. ती देणे ही सध्या काळाची गरजेच झाली आहे. आज शेतीला जोडधंदा म्हणून निवडलेल्या या धंद्यातून अनेक तरुण बाहेर पडण्याचा मार्गावर आहेत. तसे झाले … Read more

महाविकास आघाडीचा फॉर्मुला ठरला ? ; आ. थोरात यांनी केला ‘हा’ मोठा दावा

Ahmednagar News :महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी २०१९ मध्ये ज्या जागा जिंकल्या त्या जागा त्याच पक्षांकडे राहातील असा निर्णय झाल्याचे काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, महायुतीचे कोणतेही आव्हान आम्हाला वाटत नाही. कारण लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने त्यांना नाकारल्याचे दिसून आले आहे. … Read more

फुल उत्पादकांवर गणरायापाठोपाठ महालक्ष्मीची कृपा झाली अन फुलांची मागणी वाढली ..!

Ahmednagar News : अतिवृष्टीमुळे अनेक भागात फुलांच्या शेतीची नासधूस झाली. तरीही यातून वाचलेली फुले सध्या गणेशोत्सव व महालक्ष्मीसाठी बाजारात विक्रीला येत आहेत. या फुलांना चांगला बाजारभाव मिळत आहे. विघ्नहर्ताच्या पाठोपाठ आगमन होत असलेली महालक्ष्मी अर्थात ज्येष्ठ गौरी आणि कनिष्ठ गौरीच्या स्वागताची घराघरांत लगबग सुरू असताना सणाच्या पार्श्वभूमीवर फुलबाजारही चांगलाच बहरला. फुलहारांच्या दरवाढीने भाविकांचा खिसा हलका … Read more

यंदा रब्बीचे क्षेत्र वाढणार ; रब्बी हंगामासाठी वातावरण अनुकूल

Ahmednagar News : यंदा जून महिन्यांपासूनच दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खरीप हंगामासाठी १२० टक्क्यांपेक्षा अधिक पेरणी झाली. वेळेवर पाऊस येत राहिल्यामुळे खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, बाजरी, मुग, उडीद आदी पिके बहारदार आली आहेत. सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्यास आणि धरणे शंभर टक्के भरल्यास रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची शाश्वती मिळते. यंदा धरणे ओव्हरफ्लो झाली. सरासरीपेक्षा … Read more

चोरट्यांचा धुमाकूळ ; अंत्यविधीला गेलेल्या कुटुंबासह अन्य एक घर फोडून अर्धा किलो चांदीच्या दागिन्यांसह सात लाखाची रोकड लंपास

Ahmednagar News : सध्या गणेशउत्सवामुळे सर्वत्र आनंदाचे व भक्तमय वातारण आहे. मात्र नगर शहरात चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. एकाच रात्री दिन ठिकणी घरे फोडून अर्धा किलो चांदीच्या दागिन्यांसह सात लाखाची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. पहिली घटना बुरूडगाव रोडवरील साईनगर येथे घडली आहे. येथील शेलोत यांच्या पुणे येथे राहणाऱ्या काकुंचे ७ सप्टेंबर रोजी निधन … Read more

‘या’ बसस्थानकाशेजारील कचरा डेपोला आग; नागरिकांनी केली ‘ही’ मागणी अन्यथा …

Ahmednagar News : गणेशोत्सवामुळे सर्वत्र भक्तीमय वातारण आहे. सर्वत्र स्वच्छतेसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून भिंगार बस स्टॉप येथील कचरा डेपोत अनेक दिवसांपासून कचरा साचलेला आहे. या बसस्थानकाशेजारील कचरा डेपोला बुधवारी (दि.११) सायंकाळी मोठी आग लागली होती. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. नागरिकांनी पाण्याचा टँकर बोलावून पाण्याचा मारा … Read more

हमालाच करत असे कांदा गोण्यांची चोरी; आडत व्यापाऱ्याने त्याच्यासोबत केले असे काही…

Ahmednagar News : सध्या कांदा, डाळिंब व भाजीपाला, फुले यांना चांगले भाव मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतातून फळे देखील चोरून नेण्याच्या घटना समोर येत आहेत. आता कांद्याला चांगला भाव मिळत आहे त्यामुळे थेट मार्केट यार्डमधूनच कांद्याच्या गोण्या चोरी केल्या जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. नगर तालुका बाजार समितीच्या नेप्ती कांदा मार्केट मध्ये असलेल्या आडत … Read more

महाविकास आघाडी सरकारच्या काळात कुकडीच्या पाण्याला सीना धरणच सापडले नाही ; आमदार राम शिंदे यांची टीका

Ahmednagar News : राज्यात महायुती सरकार आल्याने सातत्याने तीनवेळा कुकडी ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आल्याचे सांगत आमदार राम शिंदे यांनी आ.पवार यांचे नाव न घेता काही लोकप्रतिनिधींनी भोसा खिंड बोगद्यातून पाणी आपणच सोडल्याचे बातम्या दिल्या. त्यांचे हे वक्तव्य म्हणजे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रकार असल्याने धांदात खोटं असुन सीना धरणात सोडण्यात आलेल्या कुकडी ओव्हरफ्लो पाण्याचे श्रेय महायुती … Read more

मुळा धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था ‘आधीच होते थोडे त्यात व्याह्याने धाडले घोडे’ अशी

Ahmednagar News : मागील काही दिवस जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या पावसामुळे अनेक तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकणी तर अजूनही शेतात पाणी साचल्याने पिके सडू लागली आहेत. त्यातच भर म्हणून मुळा पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे मुळा धरणातून सोडण्यात आलेल्या कॅनलचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात आले आहे. उडीदाच्या पिकामध्ये पाणी खूप मोठ्या प्रमाणात … Read more

सत्ताधाऱ्यांकडून आरक्षणाच्या मुद्यावरून जाती जातींत भांडणे लावण्याचे काम : मेश्राम यांची सरकरवर टीका

Ahmednagar News : राज्यात आरक्षणाच्या मुद्यावरून जाती जातींमध्ये भांडणे लावण्याचे काम सत्ताधारी पक्ष करत आहे. तर इतर महत्त्वाच्या मुद्यांना बगल देण्यासाठी हिंदू-मुस्लिमांमध्ये धर्माच्या नावाखाली लढविले जात असल्याचा आरोप बामसेफ व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केले. तर विविध जातींचा मागासलेपणाची चिकित्सा करण्यासाठी जातनिहाय जनगणना आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली. महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्दयावरुन … Read more

नदीपलीकडे जाण्यास पूल बांधण्यासाठी नागरिकांनी थेट नदीच्या पाण्यात उतरून केले असे काही..

Ahmednagar News : वाघोली येथील तीनशे ते साडे तीनशे लोकसंख्या असलेल्या कुरण वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि नदीवर पुलाचे काम तत्काळ व्हावे, आमदार, खासदार यांच्याकडून या कामासाठी निधी मिळावा. यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या व ग्रामस्थांच्यावतीने प्रा.चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नदीच्या पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन करण्यात आले. देशाच्या स्वातंत्र्याला ७७ वर्षे उलटून गेली तरी लोकांना जाण्यायेण्यासाठी नदीवर पूल … Read more

रात्रीच्या वेळी आकाशात ‘ड्रोन’च्या घिरट्या ; पोलिसांकडून याबाबत झाला उलगडा

Ahmednagar News : आतापर्यंत नगर, पारनेर, श्रीगोंदा, जामखेड, पाथर्डी, शेवगाव या तालुक्यात रात्रीच्या वेळी आकाशात ड्रोन घिरट्या मारत असल्याचे समोर आले होते. मात्र आता हा प्रकार पुढे देखील चालूच आहे. नुकताच राहुरी तालुक्याच्या पूर्वभागात रात्रीच्यावेळी आकाशात ड्रोन घिरट्या मारत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आता राहुरी तालुक्यातील आरडगाव, मानोरी, टाकळीमिया परिसरात रात्रीच्या वेळी आकाशात … Read more

विकासकामात अडथळे आणणाऱ्यांनी आजपर्यंत साधे गुऱ्हाळ देखील सुरु केले नाही; आमदार राम शिंदे यांच्यावर टीका

Ahmednagar News : आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर्जत जामखेडमध्ये बदल होत आहेत. मात्र काही मंडळींना ते कामे रुचत नाहीत. आमदार राम शिंदे यांनी साधे गुऱ्हाळ देखील सुरु केले नाही. मात्र विकासकामात अडथळे आणण्यासाठी ते नेहमी पुढे सरसावतात. मागील काही वर्षांपूर्वी आमदार शिंदेंनी मोठ्या थाटामाटात सूतगिरणीचे भूमिपूजन केले. त्यानंतर पुढे काही झालेच नाही, … Read more

लोकसभेत फेक नॅरेटिव्ह पसरवून दिशाभूल करणाऱ्या काँग्रेसची दुतोंडी भूमिका उघड : महसूलमंत्री विखे पाटील यांची टीका

Ahmednagar News : विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन आरक्षण रद्द करण्याचे वक्तव्य केल्याने भारतीय संविधानाचा अपमान झाला असून, त्यांच्या वक्तव्याने काँग्रेसचा आरक्षणाच्या संदर्भातील खोटेपणा लोकांच्या समोर आला आहे. लोकसभेच्या निवडणूकीत देखील मोठ्या प्रमाणात फेक नॅरेटिव्ह पसरवून दिशाभूल करणाऱ्या काँग्रेसची दुतोंडी भूमिका यानिमित्त उघड झाली आहे. अशी टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी … Read more

माहेरी गेलेली पत्नी परत नांदायला येत नाही म्हणून पतीने मेहुण्याच्या मुलासोबत केले असे काही …

Ahmednagar news : किरकोळ वादातून झालेल्या वादातून माहेरी गेलेली पत्नी परत नांदायला येत नाही म्हणून पतीने माहेरी जात चक्क मेहुण्याच्या मुलालाच पळवून नेण्याचा खळबळजनक प्रकार तालुक्यातील गोदावरी पट्ट्यातील नायगाव येथे घडला आहे. याबाबत पळवून नेलेल्या मुलाच्या आईने तालुका पोलिसात ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मी सासू, सासरे, नणंद, पती यांच्याबरोबर राहते. आपली नणंद व … Read more