आधी विधानसभा मग स्थानिक स्वराज्यसंस्था ? प्रशासकराजमुळे गाव पुढारी हिरमुसले …
Ahmednagar News : सध्या सर्वजण विधानसभा निवडणूक कधी एकदा जाहीर होते याकडे डोळे लावून बसले आहेत. कारण जवळपास दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेसह अनेक स्थनिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकराज सुरू आहे. त्यामुळे अनेकांचे स्थनिक स्वराज्य संस्थांवर काम करण्याचे स्वप्न अधांतरीच राहिले आहे. त्याचसोबत गावच्या विकास कामांनाही ब्रेक लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकदा विधानसभा निवडणूक पार पडली कि … Read more