आधी विधानसभा मग स्थानिक स्वराज्यसंस्था ? प्रशासकराजमुळे गाव पुढारी हिरमुसले …

Ahmednagar News : सध्या सर्वजण विधानसभा निवडणूक कधी एकदा जाहीर होते याकडे डोळे लावून बसले आहेत. कारण जवळपास दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेसह अनेक स्थनिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकराज सुरू आहे. त्यामुळे अनेकांचे स्थनिक स्वराज्य संस्थांवर काम करण्याचे स्वप्न अधांतरीच राहिले आहे. त्याचसोबत गावच्या विकास कामांनाही ब्रेक लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकदा विधानसभा निवडणूक पार पडली कि … Read more

नगर – पुणे इंटरसिटी ट्रेन बाबत मोठी अपडेट ; लोढा यांचे रेल्वेमंत्री वैष्णव यांना साकडे

Ahmednagar News : अहमदनगर – पुणे अशी अंतर शहर रेल्वे (इंटरसिटी ट्रेन) सुरू करावी. या मागणी संदर्भात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य वसंत लोढा यांनी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू तसेच संपादक सुरेश चव्हाणके यांच्याशी चर्चा केली. पुणे – नगर रेल्वे सुरू करण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. पुणे … Read more

पावसामुळे फुलांचे नुकसान ; गणेशोत्सवात फुलांचा सुगंध महागला, गुलछडीला मिळाला ‘इतका’ भाव

Ahmednagar News : उत्सवामुळे झेंडू, गुलाब, झेंडूची मागणी जास्त आहे. गुलछडी ६०० रुपये प्रतिकिलो आहे. यावर्षी पावसामुळे फुलांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. मोठ्या प्रमाणात व सतत कोसळणाऱ्या पावसाने फुल शेतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. सध्या सण, उत्सवामुळे मागणी अधिक असल्याने भाव तेजीतच राहतील. गौरी गणपती झाल्यानंतर पुन्हा पितृपक्ष, नवरात्री आणि दिवाळीपर्यंत फुलांना मागणी राहील … Read more

श्रीरामपूर शहरातुन दोन सख्या बहिणीचे अपहरण ; राहुरीत अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

Ahmednagar News : सध्या जिल्ह्यात अत्याचार, खून दरोडे, अल्पवयीन मुलीचे अपहरण या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. श्रीरामपूर शहरातील एका परिवारातल्या दोन मुली बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. तर राहुरी शहरातून एका ८ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र तो फसला. पहिली घटना श्रीरामपूर शहरातील एका परिवारातल्या दोन मुली बेपत्ता झाल्याची … Read more

राहात्याच्या कार्यक्रमात डावलल्याने शिवसेना पदाधिकारी मंत्री विखे यांच्यावर नाराज; दिला ‘हा’ इशारा ..!

Ahmednagar Politics : लोक सभेच्या निवडणुकीत अनेकांच्या नाराजीचा विखेंना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर विखेंनी ताकही फुंकून पित असल्याचे बोलले जात आहे. मात्र आता नुकत्याच राहाता येथे पंचायत समितीचे उद्घाटन समारंभावरून देखील सत्ताधारी भाजप व शिवसेना यांच्यात मानापमान नाट्य रंगले आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला ही नाराजी ओढवणार असल्याचे दिसून येत आहे. राहाता येथे … Read more

दिवसा मोटारसायकलवर फिरून एकांतातली वस्ती हेरायची अन रात्री दरोडा टाकायचे … तब्बल १५ ठिकाणी टाकले दरोडे

Ahmednagar News : काहीजण दिवसा मोटारसायकलवर फिरून परिसरातील एकांतातली वस्ती हेरायची अन रात्री सर्वजण मिळून त्या वस्तीवर दरोडा टाकायचे. यावेळी सर्व आपापले मोबाइलला बंद करत, तसेच कोणी मदतीला येऊ नये यासाठी आजूबाजूच्या घरांना बाहेरून काड्या लावत असत. असा चोरीचा फंडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला वाकळे वस्ती, माळीबाभुळगाव परिसरातुन अटक केलेल्या दरोडेखोरांनी सांगितली. दरम्यान नुकतेच पाथर्डी … Read more

थकीत पीक विम्याचे पैसे मिळण्यासाठी नगरचे शेतकरी धडकले कृषी आयुक्त कार्यालयावर ; दिला ‘हा’ इशारा

Ahmednagar News : थकीत पीक विम्याचे पैसे त्वरित न मिळाल्यास गावात येणाऱ्या सर्व राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना जाब विचारण्याचे आंदोलन करण्यात असा इशारा स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी कृषी आयुक्त कार्यालयावर झालेल्या मोर्चात दिला. राज्यातील शेतकऱ्यांना २०२३-२४ खरीप व रब्बी हंगामातील पीक विम्याचे पैसे अद्याप मिळाले नाहीत. गेली दीड वर्ष शेतकरी मंजूर पीक … Read more

मुलीने पळून जाऊन केले लग्न मात्र घरच्यांनी घातला दुसऱ्या लग्नाचा घाट अन घडले असे काही…

Ahmednagar News : मुलीने पळून जाऊन लग्न केले मात्र घरच्यांना ते मान्य नसल्याने त्यांनी तिचे गावातील जवळच्या पाहुण्याच्या मुलाशी लग्न लावण्याचे ठरले मात्र ही बाब त्या मुलीच्या प्रियकरला समजताच त्याने थेट ते गाव गाठले. यावेळी चांगलाच राडा झाला. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी , तालुक्याच्या पश्चिमेला असलेस्या एका … Read more

जिल्हा बँकेच्या माध्यमातून आपल्याला कर्ज मिळविताना राजकीय त्रास देण्याचा प्रयत्न झाला ; ‘या’ राजकीय नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

Ahmednagar News : कारखाना चालवताना अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. चाळीस कोटींचे कर्ज जिल्हा बँकेच्या माध्यमातून आपल्याला मिळविताना अनेक प्रकारचा राजकीय त्रास देण्याचा प्रयत्न झाला. असा आरोप युवानेते विवेक कोल्हे यांनी केला आहे. अद्यापही अनेक ठिकाणी केसेस करून कारखान्याचे अहित पाहणारी मंडळी त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यावर कशी मात करायची ते आपण … Read more

धरण भरले मराठवाड्यातील अन आनंद झाला नगर, नाशिकच्या नागरिकांना ; काय आहे नेमका कारण …

Ahmednagar News : जोपर्यंत जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरत नाही. तोपर्यंत नगर-नाशिक जिल्ह्यातील नागरीकांची धाकधूक सुरु असते. कारण समन्यायी पाणी वाटपानुसार जायकवाडी धरण जो पर्यंत ६४ टक्के भरत नाही. तोपर्यंत नगर- नाशिक जिल्ह्यातील धरणाच्या पाण्यावर मराठवाड्यातील नागरीकांचा हक्क सांगितला जातो. या कायद्यामुळे नगर-नाशिककरांच्या हक्काचे पाणी डोळ्यांदेखत जायकवाडी धरणात सोडण्याची वेळ येते. पण आता निसर्गाने चमत्कार … Read more

रात्रीच्या अंधारात आता ‘या’ तालुक्यातील नागरिकांच्या डोक्यावर फिरतंय ड्रोन ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Ahmednagar News : मागील काही दिवसांपासून अहमदनगरच्या श्रीगोंदा, पारनेर, त्यानंतर शेवगाव, पाथर्डी तालुक्यात रात्री काही गावांमध्ये ड्रोन सदृश्य वस्तू आकाशात घिरट्या घालत असल्याने आढळून आले. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी मोबाईलमध्ये त्या ड्रोन सदृश्य वस्तूंची चित्रिकरण केले. तसेच ते सोशल मीडियावर व्हायरल केले. परंतु या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक नागरिक रात्री उशिरापर्यंत भयभीत … Read more

ढोलताशांचा निनादात पोलिसांनी हद्दपार असलेल्या आरोपीला केले जेरबंद ; काय आहे नेमकं प्रकरण…

Ahmednagar News : एकीकडे ढोलताशांचा निनाद सुरु गुलालाची उधळण तर फटक्यांची आतषबाजी अशा जल्लोषपूर्ण वातारणात नेवासा पोलिसांनी अचानक इंट्री करत रेकॉर्डवरील सराईत हद्दपार आरोपी जुनेद शेख (रा. देवगाव, तालुका नेवासा) यास पोलिसांनी जेरबंद केले आहे. तसेच या शाही सत्काराचे आयोजन करणाऱ्यांवरही गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की जुनेद शेख … Read more

पुणे टू श्रीरामपूर; पोस्टाने मागवले चक्क ‘हेरॉईन’ मात्र पोलिसांनी केले असे काही..

Ahmednagar News : ज्या अंमली पदार्थास बंदी घातली आहे त्याची चक्क पोस्टाने विक्री केली जात असल्याची घटना सामोर आली आहे. श्रीरामपुर शहरात थेट पोस्टाने हेरॉईन (अंमली पदार्थ) मागवण्यात आल्याची घटना उघडकीस आहे. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करून एकास अटक केली. या प्रकाराने श्रीरामपुरात अंमली पदार्थाची तस्करी होत असल्याची शक्यता व्यक्त केला जात आहे. जिल्हा पोलीस … Read more

‘उडीद घेता का कोणी उडीद’…!: उडदाचे भाव ‘इतक्या’ रुपयांनी घसरले; शेतकरी आर्थिक संकटात

Ahmednagar News : चालू वर्षी पाऊस वेळेत झाल्याने उडदाचे पीक चांगले आले. मात्र, उडीद काढणीत पाऊस झाल्याने पीक भिजले आहे. अतिवृष्टीत नुकसान झाले व आता अचानक उडदाचे भाव १००० ते १५०० रुपयांनी घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यंदा जूनच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी उडदाची पेरणी केली. इतरवेळी मात्र … Read more

‘लाडक्या बहिण’ विरोधात कोर्टात जाणाऱ्या ‘त्या’ सावत्र भावांना आगामी काळात घरी बसवा : आ. राम शिंदे यांची टीका

Ahmednagar News : कर्जत-जामखेड मतदार संघातील कोणतीही महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पासून वंचित राहणार नाही तुमचा आशीर्वाद भाऊ म्हणून माझ्या पाठीशी राहू द्या, मात्र ही योजना बंद पडावी म्हणून कोर्टात जाणाऱ्या सावत्र भावांना आगामी विधानसभा निवडणुकीत घरी बसवा अशी टीका आमदार प्रा. राम शिंदे यांनी विरोधकांचे नाव न घेता केली. ते खर्डा येथे ‘मान … Read more

भविष्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील तरूणांना रोजगार निर्मितीसाठी करणार ‘ही’ सिस्टिम : महसूलमंत्री विखे पाटील यांची ग्वाही

Ahmednagar News : उत्तराखंडातील देवभूमीप्रमाणेच संतांची भूमी म्हणून अहिल्यानगरच्या भूमीची ओळख व्हावी, असा आपला प्रयत्न आहे. यासाठी जिल्ह्याचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करुन कामही सुरू झाले आहे. जिल्ह्याचा अध्यात्मिक कॉरीडॉर तयार करुन रोजगाराची इको सिस्टीम तयार करण्याचे उद्दिष्ठ असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. शहरातील समर्थ प्रतिष्ठानने गणेश उत्सवानिमित्त सादर केलेल्या केदारनाथधाम … Read more

मित्रानेच आर्थिक वादातून दारूमधून उच्च रक्तदाबाच्या व झोपेच्या गोळ्या देऊन केला खून ; १४ महिन्यांनंतर सत्य आले समोर …

Ahmednagar News : आयुष्यामध्ये भरपूर नाती आहेत काही नाती जन्मताच असतात तर काही नाती जोडली जातात मानली जातात पण त्या सर्व नात्यांपैकी मैत्री हे नात सगळ्यात वेगळे असत. एक मित्रच असतो ज्याच्या समोर आपण आपल्या मनातलं सर्वकाही स्पष्टपणे बोलतो, आपल दु:ख वेदना सर्वकाही त्याच्यासोबत शेअर करतो.आपल्या आयुष्यामध्ये एखाद संकट आल की आपले खरे मित्रच संकटकाळी … Read more

भरधाव वेगातील कंटेनरने चार वाहनांना चिरडले; पांढरी पुलाजवळील घटना, एक ठार, सहा जखमी

Ahmednagar News : अहमदनगर -छत्रपती संभाजीनगर या महामार्गावरील इमामपूर घाट, पंढरीपूल या भागात मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. त्यामुळे या अपघातात अनेक नागरिकांचा बळी देखील जात आहेत. त्यामुळे या ठिकाणी अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची अनेकदा मागणी केली मात्र त्याकडे दुर्लक्ष केरण्यात आले. त्यामुळे याच ठिकाणी शनिवारी दुपारी भीषण अपघात झाला. यात कंटेनरने चार वाहनांना चिरडले … Read more