कितीही विषारी साप चावू द्या, आता कुणीच मरणार नाही… ‘या’ शास्त्रज्ञाने लावला ‘खतरनाक’ शोध

कॅलिफोर्नियाचे रहिवासी टीम फ्रिडे यांना सर्पतज्ज्ञ म्हणून ओळखले जाते. टिम फ्रिडेला सरपटणारे प्राणी आणि इतर विषारी प्राण्यांचे पूर्वीपासून आकर्षण आहे. विस्कॉन्सिनमधील त्याच्या घरी, तो छंद म्हणून विंचू आणि कोळी यांचे विष काढत असे. एवढेच नाही तर त्याने डझनभर सापही पाळले आहेत. त्यांनी गेल्या 18 वर्षांत स्वतःला अनेकदा सापांकडून चावून घेतले. आता त्यांनी सर्पदंशावर स्वतः एक … Read more

कुणाच्या घरात पैसा टिकत नाही; आचार्य चाणक्यांनी सांगितल्या ‘या’ प्रकारात तुम्ही आहात काय?

आचार्य चाणक्य यांनी आयुष्याचे सार अगदी सोप्या शब्दांत सांगितले आहे. आचार्य चाणक्यांना त्यांच्या काळातील सर्वात ज्ञानी आणि योगी पुरुष मानले गेले होते. त्यांनी संसारीक जिवनातील बारीक-सारीक गोष्टींचे व चढ-उतारांच्या कारणांचे अनेक प्रकार सांगितले आहेत. चाणक्यांना सांगितलेली नैतीक मुल्ये काळाच्या ओघात मागे पडली असली तरी ती सध्याच्या जिवनात प्रत्येकासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले जाते. आचार्य चाणक्यांना गरिबी … Read more

सावधान ! कुलरचा स्फोट होण्याचे प्रकार वाढले; नेमके कारण काय? उपाय काय? वाचा एका क्लिकमध्ये

सध्या महाराष्ट्रातील अनेक शहरांतील तापमान गेल्या कित्येक दिवसांपासून 40 अंशाच्या पुढे गेले आहे. अशा परिस्थितीत घरोघरी कुलर घेण्याचे प्रकार वाढले. मात्र गेल्या काही दिवसांपासून कुलरचे स्फोट होण्याचे म्हणजेच कुलरमधून जाळ येण्याचे प्रकारही वाढले आहेत. आता हा अपघात नेमका कोणत्या कारणाने होतो, ते आपण पाहू… कुलरची मागणी वाढली सध्या उन्हाने कहर केला आहे. गेल्या आठवड्यापासून काही … Read more

माणसाला किती तासांची झोप आवश्यक असते? ‘या’ नव्या संशोधनाने आता सगळेच चक्रावले

आपले आरोग्य हे झोपवर ठरते, असे म्हणतात. अपुरी झोप ही अनेकदा आजारांना निमंत्रण देते आणि आपले आयुष्य कमी होते, असे सांगितले जात होते. कमीत कमी आठ तासांची झोप हवी, असे विज्ञान सांगते. परंतु शास्त्रज्ञांनी मानवांमध्ये एक नवीन जनुक उत्परिवर्तन ओळखले आहे. यामुळे काही लोक फक्त ४ तासांच्या झोपेवरच जगू शकतात. काय आहे शास्त्रज्ञांचा दावा? संशोधकांनी … Read more

आंबा घेताय पण तो गोड आहे की आंबट..? अगदी सोप्पा ट्रिक्सने तुम्हाला आंब्यातील गोडवा कळेल

सध्या आंब्याचा हंगाम आहे. बाजारात आंबे दाखल झाले आहेत. आंबा आवडत नाही, असा किमान महाराष्ट्रात तरी शोधून सापडणार नाही. आंब्याचा हंगाम उन्हाळ्यात येतो, ज्याची लोक वर्षभर वाट पाहतात. पण जेव्हा आपण आंबे खरेदी करण्यासाठी बाजारात जातो तेव्हा चुकीचे आंबे खरेदी करून आपली फसवणूक होते. जर तुम्हालाही गोड आणि रसाळ आंब्यांचा आस्वाद घ्यायचा असेल, तर काही … Read more

भेंडी खाताय..? तर आत्ताच व्हा सावधान; भेंडीसोबतचे ‘हे’ 5 काँम्बिनेशन आहेत घातक

भेंडी ही अशी भाजी आहे, जी लहानग्यांना काय पण सर्वांनाच खूप आवडते. भेंडीचे विविध प्रकारही अनेकजण करतात. भेंडी खाण्याचा कुणालाच कंटाळा येत नाही. परंतु भेंडीचे हेच काँम्बिनेशन अनेकदा घातक ठरू शकतात, हे अनेकांना माहित नाही. भेंडी ही पौष्टीक भाजी असली तरी, तिच्यासोबत पाच पदार्थ टाळण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. भेंडीसोबत काय खाऊ नये, हेच आम्ही या … Read more

IDBI Bank मध्ये 676 पदांची जंम्बो भरती; पात्रताही अशी की अनेकांना भरता येणार अर्ज

आयडीबीआय बँकेने ज्युनियर असिस्टंट मॅनेजर जेएएम ग्रेड- ओ पदांसाठी 8 मे पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली. आयडीबीआय देशभरात कनिष्ठ सहाय्यक मॅनेजरच्या एकूण 676 रिक्त जागा भरणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 20 मे 2025 रोजी किंवा त्यापूर्वी या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. कशी असेल परिक्षा या पदांसाठी निवड ऑनलाइन चाचणी (ओटी), कागदपत्र पडताळणी … Read more

चार्गिंगचं झंझट संपलं… आला 10000 mAh बॅटरीवाला फोन; प्रोसेसरही असा की, चालतो दणादण

realme GT 7 सिरीज गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आता कंपनीने या फोनची लाँच तारीखही सांगितली आहे. realme GT 7 सिरीज 27 मे रोजी जागतिक स्तरावर लाँच होणार आहे. realme GT 7 प्रो मध्ये सर्वात वेगवान प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 8 एलिट देणार आहे. हा जीटी फोन पहिला फोन असेल, ज्यामध्ये ग्राफीन कव्हर आइससेन्स डिझाइन असेल. रिअलमची … Read more

Samsung चा सर्वात स्लिम स्मार्टफोन Galaxy S25 Edge ची लाँच डेट आली समोर; कोणती आहेत वैशिष्ट्ये? वाचा

दक्षिण कोरियन मोबाईल निर्माती कंपनी सॅमसंगने आपल्या बहुचर्चीत गॅलेक्सी एस-सीरीज स्मार्टफोन लाँचिंगची तारीख अखेर सांगून टाकली आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस२५ एज स्मार्टफोन येत्या 13 मे रोजी लाँच केला जाणार आहे. हा कंपनीचा सर्वात पातळ फोन असून प्लॅगशिप सिरीजमध्ये केलेला पहिला प्रयोग आहे. कधी येतोत सॅमसंग गॅलेक्सी एस२५ एज? सॅमसंगने जाहीर केले आहे की, गॅलेक्सी एस … Read more

Vivo X Fold 5: टेक बाजारात विवोचा जलवा! महाकाय 6000mAh बॅटरीसह येतोय जगातील सर्वात शक्तिशाली फोल्डेबल स्मार्टफोन, किंमत फक्त…

Vivo X Fold 5: Vivo ने गेल्या वर्षी मार्चमध्ये X Fold 3 लाँच केला होता आणि आता ब्रॅंड त्याच्या सक्सेसरला लाँच करण्याच्या तयारीत आहे. या स्मार्टफोनचे नाव Vivo X Fold 5 असू शकते, आणि त्यात काही आकर्षक आणि शक्तिशाली फीचर्स असतील. एका अहवालानुसार, हे फोन Snapdragon 8 Gen 3 चिपसेटवर चालेल आणि त्यात 6000mAh ची … Read more

5 लाखाचे होतील 10 लाख, 10 लाखाचे होतील 20 लाख; पोस्टाची ‘ही’ भन्नाट योजना तुम्हाला माहिती आहे का?

प्रत्येकजण आपल्या भविष्याची चिंता करत असतो. पैसा साठवून तो योग्य पर्यायात गुंतवला तर तो निश्चित फायदेशीर ठरतो. त्यातही आपल्या पैशांची सुरक्षा पाहता, सामान्य लोक पोस्टावर जास्त अवलंबू असल्याचे दिसतात. आज आम्ही तुम्हाला पोस्टाची अशी योजना सांगणार आहोत, ज्यात तुमचे पैसे थेट दुप्पट होणार आहे. या योजनेचे नाव आहे किसान विकास पत्र. काय आहे किसान विकास … Read more

SBI की Post Office..? तुमच्या FD ला कुठे मिळणार जास्त रिटर्न्स? वाचा एका क्लिकमध्ये

पोस्ट ऑफीस किंवा राष्ट्रीयीकृत बँकामध्ये ठेवलेला पैसा हा सुरक्षित समजला जातो. सध्या सगळीकडे आकर्षक व्याजदर दिले जातात. सामान्य गुंतवणूकदार बँका आणि पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करतात. परंतु या दोन्ही चांगला पर्याय कोणता? हा प्रश्न कायम पडतो. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफीस व एसबीआय या दोन्हींमध्ये कोणती एफडीला जास्त परतावा मिळतो, ते सांगणार आहोत. एफडीवर … Read more

पोस्ट ऑफीसमधील गुंतवणूक होणार डिजीटल; सगळ्याच योजनांची घरी बसून करता येणार ई-केवायसी

आपल्या पैशाची गुंतवणूक करण्यासाठी पोस्ट ऑफीस हा सर्वात सुरक्षित मार्ग समजला जातो. पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक आता डिजिटल होत आहे. तुम्ही आता कागदपत्रांशिवाय आणि पोस्ट ऑफिसला भेट न देता, तुमच्या मोबाईल किंवा संगणकाद्वारे विविध योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. आधार ई-केवायसी (Aadhaar e-KYC) आणि इतर डिजिटल पद्धतींचा वापर करून गुंतवणूक प्रक्रिया सोपी आणि जलद होणार आहे. पोस्टात … Read more

मान्सून वेळेपूर्वी होणार दाखल; हवामान विभाग म्हणते, ‘या’ दिवसापासून सुरु होणार महाराष्ट्रात पावसाळा

देशातील वातावरणात सध्या चांगलाच बदल झाला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट असल्याचे जाणवत आहे, तर काही जिल्ह्यांत अवकाळी पाऊस पडत असल्याचे दिसत आहे. या संमिश्र वातावरणात नेमकं मान्सूनच आगमन कधी होणार? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. एप्रिल हीटच्या स्थितीमुळं यावर्षी पावसाचं गणित बदलणार असल्याची माहिती, हवामान तज्ज्ञांनी दिली. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 ते … Read more

आनंदाची बातमी : पुणे- नागपूर मार्गावर धावणार ‘वंदे भारत एक्सप्रेस’; कधी सुरु होणार? वेळ किती लागणार? वाचा

नागपूर-पुणे रेल्वेमार्ग हा सर्वात व्यस्त रेल्वेमार्ग समजला जातो. केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी या मार्गावर लवकरच वंदे भारत एक्सप्रेस धावेल, अशी आशा व्यक्त केली. या मार्गावर वंदे भारत सेवा सुरु करण्याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचंही मंत्री वैष्णव यांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं. तेव्हापासून ही रेल्वे कधी सरु होईल? कधीपर्यंत काम होईल? हे … Read more

मुंबई लोकलही धावणार अंडरग्राऊंड; ‘या’ मार्गावर सुरु होतोय 3 हजार कोटींचा ड्रिम प्रोजेक्ट

जमिनीखालून मेट्रो सुरु करण्याचा ड्रिम प्रोजेक्ट यशस्वी झाला. त्यामुळे आता पुन्हा अंडर ग्राऊंड लोकल ट्रेनचीही चर्चा सुरु झाली आहे. मध्य रेल्वेने मुंबईतील उपनगरीय रेल्वे वाहतुकीचं जाळं विस्तारण्याचा आणि अधिक आधुनिक करण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण मुंबईमधील परळ अथवा करी रोड येथून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान पाचव्या आणि सहावी मार्गिका तयार करण्याचा मध्य रेल्वेचा विचार … Read more

‘जिन्ह मोही मारा तिन मोही मारे’…काय आहे ‘ऑपरेशन सिंदूर’च्यावेळी वापरलेली हनुमान निती?

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवलं. या हल्ल्यात भारताने अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केले. या ऑपरेशनची माहिती देताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर, असं या हल्ल्याचं वर्णन केलं. शिवाय आम्ही अतिरेक्यांचा बिमोड करण्यासाठी हनुमान निती वापरली असा उल्लेखही राजनाथ सिंग यांनी केला. त्यानंतर ही हनुमान निती काय? ती कशी होती? असे … Read more

पुण्यातील राजकारण पुन्हा पेटलं; ‘त्या’ दोन महिला नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप

शासन बीडीपी म्हणजे बायोडायव्हर्सिटी पार्क आरक्षण रद्द करतंय, असा आरोप पुण्याच्या माजी खा. वंदना चव्हाण यांनी केल्यानंतर पुण्याचं राजकारण पुन्हा एकदा तापलंय. टेकड्यांची व हिरव्यागारा निसर्गाचं शहर म्हणून पुण्याची ओळख आता पुसतेय, असा आरोप पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी केला आहे. पुण्यात आरक्षित असलेल्या बीडीपी जागांवर अतिक्रमणे होत असून पुणे बकाल होत असल्याची टिका आता सुरु झाली आहे. … Read more