भारतातील सर्वाधिक भ्रष्ट 10 विभागांची खळबळजनक यादी समोर, नंबर 1 वरील नाव ऐकून धक्काच बसेल!

भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर देशात अनेक सरकारे आली, गेली. कायदे बनले, मोहिमा राबवण्यात आल्या, पण तरीही काही विभाग हे भ्रष्टाचाराचे अड्डे बनले आहेत, जिथे सामान्य माणसाचे काम लाच दिल्याशिवाय होत नाही. काही विभागांची नावं तर अशी आहेत की ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कारण हे तेच विभाग आहेत, जे मुळात जनतेच्या हितासाठी बनवले गेले होते. काही मिडीया … Read more

वजन वाढ, किडनी स्टोन, हृदयाचा धोका…’या’ ड्राय फ्रुट्सचे अतिसेवन ठरते घातक! जाणून घ्या ड्राय फ्रुट्स खाण्याचे योग्य प्रमाण

आरोग्यासाठी काही चांगल्या सवयी अंगीकाराव्या म्हटलं की बरेच जण सर्वप्रथम ड्राय फ्रुट्स खाणं सुरू करतात. “आरोग्यासाठी उपयुक्त” अशी ओळख मिळवलेली ही सुकामेवा साखळी खरंच गुणकारी असते पण फक्त तेव्हाच, जेव्हा ती योग्य प्रमाणात खाल्ली जाते. कारण जसे औषधाचा डोस ठरलेला असतो, तसंच सुकामेव्याचंही आहे. अति झालं की हेच पोषणद्रव्यांनी भरलेलं खाद्य कधी आरोग्याला धोका निर्माण … Read more

घरात सतत पैशांची तंगी सुरुये?, मग ‘या’ दिशेला लावा लक्ष्मी-कुबेराचे चित्र! धन-समृद्धीचा अक्षरश: वर्षाव होईल

घर म्हणजे फक्त चार भिंतींचे बांधकाम नसते, तर ती एक जीवंत जागा असते. जिथं आपण आपल्या स्वप्नांना, संघर्षांना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या समाधानाला आकार देतो. पण अनेकदा असं वाटतं की कितीही मेहनत घेतली, तरी पैसा हातात टिकत नाही. घरात शांतता हरवते, आणि समाधान नजरेआड होतं. अशा वेळी, आपल्या आसपासच्या उर्जेचा विचार करणे अत्यंत गरजेचे … Read more

मेंदूवर हल्ला करणारा किडा, पावसाळ्यात ‘या’ भाज्या खाणं टाळाच! जाणून घ्या याची लक्षणे

पावसाळा सुरू झाला की हवेत गारवा भरतो, उष्णतेपासून थोडा आराम मिळतो आणि मनही प्रसन्न होतं. पण या ऋतूसोबत काही लपलेले धोकेही असतात, जे फारसं कुणी लक्षात घेत नाही. पावसाचं पाणी, ओलसर हवामान आणि साचलेलं डबकं हे सगळं मिळून काही आजारांना निमंत्रण देतं. याच वातावरणात एक विचित्र पण अतिशय धोकादायक जीवाणूची वाढ होते, जो तुमच्या शरीरात … Read more

जगातील नास्तिक देशांची यादी समोर! धर्मावर विश्वास न ठेवणाऱ्यांच्या यादीत भारत पुढे की मागे? पाहा आकडेवारी

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. जिथे हजारो जाती, धर्म, परंपरा आणि श्रद्धा एकत्र नांदतात. या श्रद्धेच्या विशाल महासागरात, एक छोटीशी पण महत्त्वाची लाट अशीही आहे जी देवावर विश्वास ठेवत नाही. म्हणजेच, नास्तिक. भारतात बहुसंख्य लोक श्रद्धाळू असले तरी, काही लोक आहेत जे जग, जीवन आणि अस्तित्व याबद्दल वेगळी दृष्टी बाळगतात. ते विज्ञान, अनुभव किंवा … Read more

चेरापुंजी नव्हे ‘हे’ आहे जगातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण! 90% लोकांना माहित नसेल या गावाचं नाव आणि ठिकाण

जगातील सर्वात पावसाळी ठिकाणाबद्दल विचार करताना बरेच लोक चेरापुंजीचं नाव घेतात. मात्र खरे वास्तव काही वेगळेच आहे. या गैरसमजाचा उलगडा करतो मावसिनराम..मेघालयाच्या खासी पर्वतरांगांमध्ये वसलेलं एक छोटंसं पण विलक्षण गाव. हे गाव चेरापुंजीच्या अगदी शेजारी असूनदेखील, पावसाच्या बाबतीत त्याच्याही पुढे गेले आहे. मावसिनराम गाव   मावसिनराममध्ये वर्षभरात तब्बल 11,871 मिमी पाऊस पडतो. ही संख्या इतकी … Read more

श्रीसंत ते सुशील कुमार…गुन्हे आणि जेलवारीमुळे बदनाम झाले ‘हे’ 5 खेळाडू! एकावर तर हत्येचाही आरोप

खेळाडू हे समाजासाठी प्रेरणास्थान असतात. त्यांच्या खेळगुणामुळे लाखो चाहते त्यांचं अनुकरण करतात. पण काही वेळा हेच खेळाडू मैदानाबाहेर अशा वादात अडकतात की त्यांच्या नावाची शोभा धुळीत जाते. आज आपण अशा पाच प्रसिद्ध खेळाडूंच्या कथा पाहणार आहोत, जे आपल्या वाईट कृत्यांमुळे थेट तुरुंगात पोहोचले. या यादीत आश्चर्यकारक बाब म्हणजे, भारतीय खेळाडूंचा मोठा भरणा आहे. श्रीसंत सुरुवात … Read more

कसोटी क्रिकेटच्या लंच आणि टी ब्रेकमध्ये खेळाडू नेमकं काय खातात?, कसा असतो त्यांचा डाएट? स्टार खेळाडूने उघड केलं गुपित!

क्रिकेट हा आज जगभरातील एक प्रमुख खेळ म्हणून पाहिला जातो. मैदानावर प्रत्येक बॉलवर जल्लोष करणारे चाहते, आता खेळाडूंच्या ऑफ-द-फिल्ड आयुष्याविषयीही तितकेच जाणून घेण्यास उत्सुक आहेत. विशेषतः कसोटी क्रिकेटसारख्या दीर्घ आणि क्लासिक स्वरूपाच्या खेळात, जेव्हा ‘लंच ब्रेक’ आणि ‘टी ब्रेक’ यासारखे शब्द ऐकायला मिळतात, तेव्हा अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो हे खेळाडू नेमकं खातात काय? … Read more

विदेशात शिकायचंय? मग या 6 शहरांचा नक्की विचार करा! शिक्षण, सुरक्षितता आणि सोयीमध्ये आहेत सर्वात बेस्ट

परदेशात शिक्षणासाठी मुलाला पाठवण्याचा निर्णय हा प्रत्येक पालकासाठी भावनिकदृष्ट्या फारच मोठा असतो. आपलं मूल अनोळखी देशात, वेगळ्या संस्कृतीत एकटं राहणार हे चिंतेचं कारण बनतं. अशा वेळी त्या देशातील वातावरण किती सुरक्षित आहे, स्थानिक लोकांची विद्यार्थ्यांविषयीची वृत्ती कशी आहे, ही अत्यंत महत्त्वाची ठरते. हेच लक्षात घेऊन QS रँकिंगने जगातील काही सर्वाधिक विद्यार्थी-अनुकूल आणि सुरक्षित शहरांची यादी … Read more

तब्बल 300 वर्षांनी खुलले ‘या’ शिवमंदिराचे द्वार, 23 लाखांच्या सोन्याच्या कलशाने झाला जलाभिषेक! पाहा फोटो

श्रावण महिना आला की शिवभक्तांच्या मनात एक वेगळीच भक्तिभावना जागृत होते. हा महिना म्हणजे केवळ उपासना नव्हे, तर आंतरिक श्रद्धेचा महोत्सव असतो. भारतभरातील शिवमंदिरं फुलून जातात, पण यंदा उत्तर प्रदेशातील सहारनपूरच्या एका विस्मृतीत गेलेल्या शिवमंदिराने देशभरात लक्ष वेधून घेतलं. कारण, या मंदिरात 300 वर्षांनंतर नुसती पूजा नाही, तर थेट 23 लाखांच्या सोन्याच्या भांड्यांनी भगवान शिवाचा … Read more

भारताची लॉटरी! राजस्थानच्या वाळवंटात सापडला 17 दुर्मिळ खनिजांचा खजिना, पाहा भारताला काय फायदा होणार?

राजस्थानच्या तप्त वाळवंटात नुकताच असा खजिना सापडला आहे, जो भारताच्या भविष्यासाठी ‘गोल्डमाईन’ ठरू शकतो तो म्हणजे दुर्मिळ पृथ्वी खनिजांचा (Rare Earth Elements) साठा. अनेक वर्षांपासून चीन या खनिजांवर जागतिक मक्तेदारी गाजवत होता. पण आता भारतातही असे साठे सापडू लागलेत, ज्यामुळे ही मक्तेदारी डळमळीत होण्याची शक्यता आहे. भारत सरकारच्या संस्थांनी राजस्थानातील जमीनींमध्ये 17 दुर्मिळ खनिजांची उपस्थिती … Read more

बालाकोटपासून कारगिलपर्यंत…भारताचा पहिला सुपरसॉनिक योध्दा होतोय निवृत्त! वाचा मिग-21 चा गौरवशाली इतिहास

एका युगाचा शेवट जवळ आला आहे, भारतीय आकाशात तब्बल 62 वर्षे आपली ताकद दाखवत असलेले ‘मिग-21’ लढाऊ विमान आता कायमचं निवृत्त होणार आहे. चंदीगडमधील 19 सप्टेंबर 2025 रोजी होणारा त्याचा निरोप समारंभ केवळ सैनिकी परंपरेचा भाग नसून, हे अनेक पिढ्यांसाठी एक भावनिक क्षण ठरणार आहे. एकेकाळी आधुनिकतेचं प्रतीक असलेलं हे विमान आता केवळ इतिहासात राहणार … Read more

जगाच्या 25% GDP इतकी संपत्ती, वार्षिक महसूल ऐकून आजची अमेरिकाही हादरेल! कोण होता भारतीय इतिहासातील सर्वात श्रीमंत राजा?

एका काळी संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहायचं, कारण इथली संपत्ती, इथली संस्कृती आणि इथली समृद्धी जगात सर्वाधिक मानली जायची. त्या समृद्धीच्या शिखरावर जेव्हा भारत पोहोचला होता, तेव्हा या वैभवाच्या केंद्रस्थानी होता मुघल सम्राट अकबर! तो केवळ पराक्रमी शासक नव्हता, तर अशा आर्थिक सामर्थ्याचा अधिपती होता की त्याच्या काळात भारत जगाच्या एकूण जीडीपीच्या तब्बल 25% वाटा … Read more

केवळ 7 दिवसांत दिसतो फरक, मधुमेहासाठी वरदान आहेत पेरूची पाने! जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

भारतात मधुमेह म्हणजे एक घराघरात शिरलेला संकटाचाच विषय झाला आहे. लहानांपासून तरुणांपर्यंत आणि वृद्धांपर्यंत अनेक जण या आजाराच्या विळख्यात सापडले आहेत. एकदा का मधुमेह जडला की आयुष्यभर रक्तातील साखरेवर लक्ष ठेवावे लागते. पण यावर निसर्गानेही काही चमत्कारी मदतीचे हात दिले आहेत. असाच एक साधा पण प्रभावी उपाय म्हणजे पेरूची पाने. आयुर्वेदात याचा उल्लेख वर्षानुवर्षांपासून होत … Read more

कोणता स्पोर्ट प्रकार देतो कोटींची कमाई?, पाहा जगातील सर्वात श्रीमंत महिला खेळाडूंची यादी! संपत्तीचा आकडा हैराण करेल

जगभरातील महिला खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात कमालीचे यश मिळवले असले, तरी संपत्तीच्या बाबतीत टेनिस, गोल्फ आणि स्कीइंग अशा निवडक खेळांत यश मिळवणाऱ्या महिला आजही आघाडीवर आहेत. नुकतीच जाहीर झालेल्या जगातील सर्वात श्रीमंत महिला खेळाडूंच्या यादीत आश्चर्यकारक बाब म्हणजे, एकाही भारतीय महिला खेळाडूचे नाव यामध्ये नाही. लाखो चाहत्यांचा पाठिंबा असतानाही आणि जागतिक स्तरावर दमदार कामगिरी करूनही, भारतीय … Read more

भारताचा पासपोर्ट किती देशांत व्हिसा फ्री आहे?, 2025 मधील पासपोर्ट रँकिंग समोर!

जगभरात प्रवास करण्याची स्वप्नं पाहणाऱ्यांसाठी पासपोर्ट हे केवळ ओळखपत्र नसून एक प्रवेशद्वार असतं त्या देशांच्या दारांपर्यंत, जिथे स्वप्नं उंच उडतात. कुठल्या देशाचा पासपोर्ट किती ताकदवान आहे, यावर त्या देशाच्या नागरिकांना मिळणारी प्रवाससुलभता अवलंबून असते. याच संदर्भात दरवर्षी ‘हेन्ली पासपोर्ट इंडेक्स’ आणि ‘पासपोर्ट इंडेक्स’ या आंतरराष्ट्रीय संस्थांकडून जगातील प्रत्येक देशाचा पासपोर्ट क्रमवारीत मांडला जातो, आणि या … Read more

पावसाळ्यात केस गळतीने त्रस्त आहात?, मग आठवड्यातून फक्त दोनदा करा ‘हा’ आयुर्वेदिक उपाय! पहिल्या दिवसापासून दिसेल फरक

पावसाळा हा निसर्गाचा उत्सव असला तरी त्यासोबत येणाऱ्या समस्यांची यादीही लांब असते, विशेषतः केसांच्या बाबतीत. या ऋतूमध्ये वातावरणातील आर्द्रतेमुळे केस अधिक नाजूक होतात, गळती वाढते आणि ते लवकर तुटू लागतात. केसांना निरोगी ठेवण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या महागड्या उत्पादनांपेक्षा, आपल्या स्वयंपाकघरात असलेले काही नैसर्गिक घटक वापरून तयार केलेला एक घरगुती उपाय अधिक प्रभावी ठरतो. जर तुम्हीही केसांच्या … Read more

जगातील सर्वोत्तम सुविधा असणाऱ्या टॉप- 8 विमानतळांची यादी, भारतातील कोणत्या विमानतळाला मिळाले स्थान? वाचा!

हवाई सफर म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा मार्ग नसतो, तर ती अनुभवांची, सुविधा आणि सौंदर्याची एक सफरही असते. जगभरात हजारो विमानतळ आहेत, पण त्यापैकी काही असे आहेत जे त्यांच्या भव्यतेमुळे, अत्याधुनिक सोयी-सुविधांमुळे आणि प्रवाशांसाठी दिल्या जाणाऱ्या अनुभवामुळे सातत्याने सर्वोत्तम ठरतात. अशीच एक यादी अलीकडे प्रसिद्ध झाली असून, जगातील टॉप 8 विमानतळांची नावे समोर … Read more