एस-400 च्या तोडीचं मिसाईल बनले भारताची नवी ताकद! लडाखमध्ये 15,000 फूट उंचीवर यशस्वी चाचणी

लडाखच्या उंच आणि थंड डोंगराळ भागात भारतीय सैन्याने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवली आहे. यावेळी मैदानात उतरलं ते अत्याधुनिक आणि पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या ‘आकाश प्राइम’ क्षेपणास्त्राचं एक असं अस्त्र जे आकाशातून येणाऱ्या कुठल्याही धोका नजरेआड न ठेवता, अत्यंत अचूकपणे पाडू शकतं. लडाखमध्ये 15,000 फूटांहून अधिक उंचीवर घेतलेली याची यशस्वी चाचणी फक्त एक तांत्रिक प्रगती नव्हती, … Read more

पुरुष दूरदूरवर दिसणार नाहीत, जगातील ‘या’ एकमेव बेटावर फक्त महिलांनाच मिळतो प्रवेश! सौंदर्य असं की, परत यायचा विचारच येणार नाही

तुम्ही कल्पना करू शकता का की जगात एक असं बेट आहे जिथे पुरुषांना पाऊलही ठेवू दिलं जात नाही? होय, हे खरं आहे! फिनलंडच्या रम्य समुद्रकिनाऱ्यालगत वसलेलं “सुपरशी बेट” हे असंच एक अद्वितीय ठिकाण आहे, जे फक्त आणि फक्त महिलांसाठी आहे. या बेटावर पुरुषांच्या उपस्थितीवर कडक बंदी आहे. पण ही बंदी केवळ नियम म्हणून नाही, तर … Read more

‘अशा’ लोकांनी आयुष्यात पाऊल ठेवताच लागते भाग्याची लॉटरी! जाणून घ्या त्यांचे अद्भुत गुण

आपल्या जीवनाच्या वाटचालीत आपल्याला अनेकदा असे लोक भेटतात, जे स्वतःसाठी नाही, तर इतरांसाठी सतत काहीतरी चांगलं घडवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या आजूबाजूच्यांच्या आयुष्यात ते एक प्रकारचं भाग्य घेऊन येतात. असे लोक सहज विसरले जात नाहीत, कारण त्यांच्या वागणुकीत एक प्रामाणिकपणा, स्थैर्य आणि जबाबदारीची भावना असते. अंकशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर यामागे त्यांचा जन्मतारीखेचा प्रभावही असतो. विशेषतः … Read more

श्रावणात एकाच वेळी तयार होतोय 3 दुर्मीळ योग! मिथुन, कर्कसह ‘या’ राशींना मिळणार जबरदस्त लाभ

यंदाच्या श्रावण महिन्यात एक अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावी संयोग घडतोय. मालव्य, बुधादित्य आणि गजलक्ष्मी या तीन राजयोगांचा एकत्रित प्रभाव. हे योग केवळ ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनेच नाही, तर सामान्य माणसाच्या जीवनातही मोठे बदल घडवू शकतात. पैशाच्या बाबतीत अडकलेली चाके अचानक वेगाने फिरू लागतात, आणि ज्यांच्या राशींवर या योगांचा प्रभाव असेल, त्यांचं नशीब आभाळालाही गवसणी घालेल. या विशेष … Read more

प्रेमभंग असो किंवा मैत्रीतील विश्वासघात…, भूतकाळातील गोष्टी मागे सरता सरत नाहीत? वाचा प्रेमानंद महाराजांचा अमुल्य सल्ला!

जीवनाच्या प्रवासात आपण अनेकदा भूतकाळाच्या आठवणींमध्ये अडकतो. काही दुःखद, काही गोड, पण बहुतांशी अशा की त्या आपल्याला पुढे जाऊ देत नाहीत. अशाच वेळी, संतांची वाणी आणि त्यांचा अनुभव आपल्या जीवनात नवा प्रकाश घेऊन येतो. राधावल्लभ पंथाचे पूज्य संत श्री प्रेमानंद महाराज हे असेच एक मार्गदर्शक दीपस्तंभ आहेत, जे भक्तांच्या शंकांना केवळ उत्तर देत नाहीत, तर … Read more

फ्लिपकार्ट GOAT सेलमध्ये धमाका! Samsung ते Motorola…, 50MP कॅमेरासह टॉप-5 स्मार्टफोन अवघ्या ₹8000 मध्ये

जर तुम्ही कमी बजेटमध्ये दमदार फीचर्स असलेला स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सध्या सुरू असलेल्या Flipkart GOAT सेलमुळे तुमच्यासाठी एक मोठी संधी चालून आली आहे. अवघ्या 8,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत Samsung, Motorola, Redmi, Poco आणि Realme सारख्या लोकप्रिय ब्रँड्सचे स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे हे फोन केवळ किमतीतच नव्हे, तर फीचर्सच्या बाबतीतही … Read more

सोमवार की शुक्रवार?, जन्मदिवसावरून ओळखा व्यक्तीचा खरा स्वभाव आणि यश!

आपला जन्म केवळ तारखेपुरता मर्यादित नसतो. तो आपल्या स्वभावाच्या, वागण्याच्या आणि जीवनपद्धतीच्या अनेक पैलूंना आकार देतो. ज्योतिषशास्त्रात आणि अंकशास्त्रात असे मानले जाते की आपण आठवड्याच्या कोणत्या दिवशी जन्मलो, यावरून आपल्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक गूढ पैलू उलगडता येतात. प्रत्येक दिवस एका विशिष्ट ग्रहाशी संबंधित असतो आणि त्या ग्रहाची उर्जा आपल्या जीवनावर अनोख्या प्रकारे प्रभाव टाकते. सोमवार सोमवारी … Read more

जगातील सर्वात स्वस्त 10 मुस्लिम देश, अवघ्या ₹30,000 मध्ये काढता येईल महिना खर्च!

जगात महागाईचा भडका उडालेला असताना, काही देश अजूनही असे आहेत जिथे कमी बजेटमध्ये सुसंस्कृत, साधं आणि समाधानकारक जीवन जगणं शक्य आहे. विशेषतः मुस्लिमबहुल देशांमध्ये, कमी खर्चातही जगण्याची शक्यता अधिक आहे. वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूच्या 2025 च्या ताज्या अहवालात अशाच 10 देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे जिथे दरमहा फक्त ₹30,000 ते ₹43,000 मध्येही तुम्ही सहज राहू … Read more

1,500 किमी रेंज असलेलं ब्रह्मोस-II पाहून पाकिस्तान हादरला! कराचीसुद्धा आता भारताच्या टप्प्यात

भारताच्या संरक्षण क्षेत्रात अलीकडच्या घडामोडी एका नव्या युगाची नांदी ठरत आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर ज्या राजकीय आणि तांत्रिक हालचाली सुरू झाल्या आहेत, त्यामध्ये देशाची आत्मनिर्भरता, सामरिक सामर्थ्य आणि जागतिक पातळीवरील अस्तित्व हे तिन्ही घटक अधोरेखित होतात. त्याच पार्श्वभूमीवर एक अत्यंत निर्णायक गोष्ट म्हणजे ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या नवीन श्रेणीची माहिती, जी ऐकून पाकिस्तानसारख्या शेजारी देशाला अस्वस्थ व्हायला लावलं … Read more

सावधान! घरातील ‘या’ जागा सापांचे गुप्त अड्डे असतात, पावसाळ्यात सर्वाधिक धोका; त्वरित करा उपाय

पावसाळा आला की हवेत गारवा पसरतो. निसर्गाचे सौंदर्य या काळात खुलून येते. मात्र, याच दिवसात एक समस्या सगळीकडे दिसून येते. ती म्हणजे, सापांचा त्रास.कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी काही वेळा साप घरी घुसतात आणि मग घरात एकच खळबळ माजते. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांत ही समस्या अनेकांच्या घरी उगाचच डोकं वर काढते. कारण सापांना ओलसर, थंड आणि … Read more

दिल्ली ते मुंबई अवघ्या 1 तासांत?, जपान-चीननंतर भारतातही येणार मॅग्लेव्ह ट्रेन? ताशी वेग ऐकून थक्क व्हाल!

मॅग्लेव्ह, म्हणजेच मॅग्नेटिक लेव्हिटेशन, हे एक असं तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये ट्रेन रुळांवरून न धावता थोड्या उंचीवर हवेत तरंगते. हे शक्य होतं प्रचंड शक्तिशाली चुंबकीय फील्डमुळे, जे ट्रेनला रुळांपासून काही इंच वर उचलतात. जेव्हा चाके आणि ट्रॅक यांच्यातला थेट संपर्कच राहात नाही, तेव्हा घर्षणही राहत नाही आणि त्याच क्षणी वेगाचं एक नवं युग सुरू होतं. या … Read more

ज्योतिषशास्त्रानुसार ‘हे’ नक्षत्र देतं भाग्य, पैसा आणि यश! तुमचाही जन्म झालाय का या भाग्यवान नक्षत्रात?

नभाच्या असंख्य ताऱ्यांमधून काही तारे असे असतात जे फक्त आकाशात चमकत नाहीत, तर माणसाच्या नशिबालाही उजळून टाकतात. वैदिक ज्योतिषशास्त्रात अशाच काही नक्षत्रांना विशेष महत्त्व दिलं जातं. कारण असं मानलं जातं की या नक्षत्रांत जन्म घेणाऱ्या लोकांच्या आयुष्यात सुदैव, संपत्ती आणि यशाचा मार्ग अधिक सुकर होतो. नशिबावर विश्वास ठेवणाऱ्या अनेकांच्या मनात हा नेहमीच उत्सुकतेचा विषय असतो … Read more

‘या’ तारखांना जन्मलेली जोडपी कधीच वेगळी होत नाहीत, अगदी शिव-पार्वतीसारखं असतं यांचं नातं!

प्रत्येकाच्या आयुष्यात असतो एक असा खास जोडीदार, ज्याच्याबरोबर नातं केवळ प्रेमातच नाही, तर आत्म्यांमध्येही गुंफलेलं असतं. आपण अनेकदा म्हणतो की “या दोघांचं नातं इतकं सुंदर आहे की ते जन्मोजन्मीचं वाटतं.” पण खरंच काही नाती अशी असतात का जी इतकी मजबूत असतात की त्यात कधीच तडा जात नाही? अंकशास्त्र या प्राचीन ज्ञानशाखेमध्ये याचं उत्तर मिळतं. श्रावण … Read more

घरात भगवान गणेशाच्या ‘या’ 8 रूपांची स्थापना करा; यश, सुख आणि समृद्धी तुमच्याकडे धावून येईल!

भगवान गणेश हे केवळ विघ्नहर्ता नव्हे, तर भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करणारे दयामूर्ती आहेत. त्यांचं प्रत्येक रूप वेगळी ऊर्जा आणि आशीर्वाद घेऊन येतं. जीवनात सुख, शांती, यश आणि समृद्धी हवी असेल, तर गणेशाची पूजाही आपण इच्छेनुसार, त्यांच्या योग्य स्वरूपात करावी लागते. आज आपण जाणून घेणार आहोत, गणेशाचे अशी 8 रूपं जी घरात ठेवली, तर अनेक … Read more

OnePlus चा मान्सून धमाका! ‘या’ स्मार्टफोनवर मिळणार तगडी सूट आणि फ्री गिफ्ट्स, 10 जुलैपासून धमाका ऑफर सुरू

पावसाच्या सरींप्रमाणेच या जुलैमध्ये OnePlus चाहत्यांसाठी आनंदाचा वर्षाव होणार आहे. OnePlus ने आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सवर जबरदस्त सवलती जाहीर करत एक धमाकेदार मान्सून सेल आणला आहे. 10 जुलैपासून सुरू होणाऱ्या या सेलमध्ये OnePlus 13, OnePlus 13s आणि OnePlus 13R हे तीनही स्मार्टफोन मोठ्या सवलतीसह विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. एवढंच नव्हे तर यावेळी काही मॉडेलसोबत मोफत इअरबड्ससुद्धा … Read more

यंदा कधी साजरी केली जाईल हरियाली तीज? कोणते नियम पाळावे, आणि पूजा कशी करावी?; जाणून घ्या संपूर्ण धार्मिक विधी

श्रावण महिना सुरू झाला की निसर्गात एक वेगळीच चैतन्यता भरते. सगळीकडे हिरवळ पसरते, आकाशात ढग खेळू लागतात आणि हवेच्या झुळूकीत गारवा जाणवतो. याच हिरव्यागार वातावरणात, स्त्रियांच्या मनात आनंद फुलवणारा सण म्हणजे हरियाली तीज. हा सण केवळ पावसाळ्याच्या आगमनाचाच उत्सव नसतो, तर तो प्रेम, समर्पण आणि सौभाग्याचं सुंदर प्रतीक मानला जातो. कधी आहे हरियाली तीज? यंदा … Read more

चातुर्मास म्हणजे काय? या काळात काय करावे आणि काय नाही?, जाणून घ्या धार्मिक महत्व आणि नियम!

चातुर्मास… सनातन परंपरेतील एक असा काळ जेव्हा निसर्ग, धर्म, अध्यात्म आणि मनुष्याचे अंतरंग या साऱ्यांचा एक विलक्षण संगम घडतो. आषाढ शुक्ल एकादशीपासून सुरू होणारा आणि कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत चालणारा हा चार महिन्यांचा काळ फक्त सण-उत्सवांनी भरलेला नसतो, तर तो मनाला शुद्ध करणाऱ्या साधनेसाठीही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. चातुर्मास म्हणजे? यंदा चातुर्मास 6 जुलै 2025 पासून … Read more

रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! तात्काळ तिकिटासाठी आधारचा होतोय गैरवापर, फसवणुकीपासून वाचण्यासाठी वाचा संपूर्ण बातमी

नुकताच भारतीय रेल्वेच्या तिकीट बुकिंगसंदर्भात एक मोठा बदल करण्यात आला, आणि त्या बदलाचे गंभीर परिणाम आता समोर येऊ लागलेत. आयआरसीटीसीनं तात्काळ तिकीटांसाठी नवा नियम लागू केलाय, ज्यामध्ये आधारशी लिंक केलेलं अकाउंट आणि ओटीपी पडताळणी आवश्यक आहे. हा निर्णय घेतला गेला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि दलालांची फसवणूक थांबवण्यासाठी. पण, अनेक दलाल व ब्रोकर्सनी याचा गैरफायदा घेण्यास सुरुवात … Read more