कोणत्याही महिन्याच्या ‘या’ तारखांना जन्मलेले लोक आयुष्यभर खेळतात लाखो-करोडोत! जगतात लक्झरी लाईफ

Numerology 2025:- ज्योतिषशास्त्राला जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व हे अंकशास्त्राला असून अंकशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला एखाद्या व्यक्तीचे जीवन आणि त्याचे भविष्य याबद्दलची संपूर्ण माहिती मिळत असते. ज्याप्रमाणे आपल्याला राशीचक्राच्या माध्यमातून जीवनात येणाऱ्या चांगल्या किंवा वाईट परिस्थितीबद्दल माहिती करून घेता येते. अगदी त्याचप्रमाणे अंकशास्त्रातही जन्मतारखेच्या संख्येवरून जीवनाबद्दलची सगळी माहिती आपल्याला मिळत असते. अंकशास्त्राच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या जीवनाविषयी … Read more

समसप्तक राजयोगामुळे ‘या’ 3 राशींच्या व्यक्तींच्या जीवनात होईल पैशांची बरसात! नोकरी आणि व्यवसायात मिळतील अफाट संधी

Samsaptak Rajyog 2025:- ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह, बारा राशी, नक्षत्र यांना खूप महत्त्व आहे व या आधारावरच ज्योतिषशास्त्र आधारलेले आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.ग्रहांमध्ये जर बघितले तर सूर्य हा ग्रह खूप महत्त्वाचा मानला जातो व त्याची भूमिका देखील ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वाची असते. सूर्याला प्रतिष्ठा तसेच आदराचे प्रतीक मानले जाते. त्यासोबतच मंगळ हा धैर्य, शौर्य तसेच … Read more

1 लाख रुपये डाऊनपेमेंट करा आणि टाटा पंचचे मालक व्हा! किती भरावा लागेल महिन्याला ईएमआय? जाणून घ्या कॅल्क्युलेशन

Tata Punch EMI Calculation:- टाटा मोटर्स ही भारतातील सर्वात प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी असून अनेक प्रकारच्या व्यावसायिक वाहनांसोबतच प्रवासी वाहतुकीच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असलेले वाहने देखील या कंपनीच्या माध्यमातून उत्पादित केले जातात. यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कार मॉडेल्स टाटा मोटर्स उत्पादित करते व टाटाच्या कार ग्राहकांमध्ये देखील विशेष लोकप्रिय आहेत. यामध्ये टाटाची टाटा पंच एक उत्तम … Read more

प्रवरेतील दूषित पाण्याचे नमूने तपासणीसाठी पाठवले पाथरे गावात प्रदूषण नियंत्रणच्या अधिकाऱ्यांची भेट

वळण : राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथील प्रवरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर केमिकल युक्त दूषित पाण्यामुळे लाखो मासे मृत्यूमुखी पडले होते. परिणामी, नदीतील पाण्याची दुर्गंधी परिसरात मोठ्या प्रमाणात सुटली आहे. याबाबत दैनिक पुण्यनगरीने नुकतेच वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची तात्काळ दखल घेत प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाथरे गावात भेट देत नदीतील दुषिता पाण्याचे नमूने घेवून … Read more

कोरठण खंडोबा गडावर उसळला जनसागर

कान्हुरपठार। अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान व कुलदैवत असलेल्या पिंपळगाव रोठा ता पारनेर येथील श्री क्षेत्र कोरठण गडावर तीन दिवस चाललेल्या यात्रोत्सवाची मोठ्या भक्तिमय वातावरणात सांगता झाली, यात्रेच्या शेवटच्या दिवशी लाखो भाविकांनी कोरठण नगरीत कुलदैवताचे भक्तिभावाने दर्शन घेतले. सदानंदाचा यळकोट यळकोट यळकोट जय मल्हार नादाने संपूर्ण परीसर दुमदुमून गेला होता बेल, भंडाराची मुक्त हाताने … Read more

२ हजार ९०० चा पहिला हप्ता वर्ग ओंकार कारखान्यातर्फे प्रतिटन ३ हजार १० रुपयांचा बाजारभाव

श्रीगोंदा : ओंकार ग्रुपच्या हिरडगाव व देवदैठण येथील दोन्ही कारखान्यांकडे गाळपास आलेल्या उसाला प्रतिटन ३ हजार १० रुपये अंतिम बाजारभाव देणार असल्याचे ओंकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे यांनी जाहीर करत ऊस बिलापोटी प्रतिटन २ हजार ९०० रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर वर्ग केला असल्याची माहिती दिली. याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात बोत्रे यांनी चालू … Read more

पत्नीच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शरीरसंबंध ! पतीसह सासू, सासरा आणि दिर या चौघांविरोधात गुन्हा दाखल…

श्रीगोंदा : विवाहित महिलेला सासरच्या लोकांनी उपाशी ठेवत बेदम मारहाण, शिवीगाळ करत जिवंत ठार मारण्याची धमकी देत पिडीत महिलेला सासरा आणि दिर यांनी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच पिडीत महिलेच्या पतीने पत्नीच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवल्या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून पती, सासू, सासरा आणि दिर या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल … Read more

चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय सचिव संजय जाजू यांच्या प्रमुख उपस्थितीत आज होणार संपन्न

जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणार्‍या दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा बुधवार, दिनांक १५ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता रुक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख संपन्न होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू हे असणार असून यावेळी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास … Read more

पानिपतच्या युद्धातून ‘एक हैं, तो सेफ हैं’ हे शिकावे लागेल – फडणवीस

१५ जानेवारी २०२५ मुंबई : पानिपतच्या युद्धातून ‘एक हैं, तो सेफ हैं’ हे शिकणे आवश्यक आहे.छत्रपती शिवाजी महाराजांची देव, देश आणि धर्म रक्षणासाठी एकत्र येण्याची शिकवण आपल्याला लक्षात घ्यावी लागणार आहे,असे प्रतिपादन मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पानिपत येथील ‘२६४ व्या शौर्य दिवस समारंभात केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, सर्वांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. छत्रपती … Read more

भाजपकडून मतदारांना दिलं जातंय पैश्याचं आणि सोन्याचं आमिष ! ‘ते’ दोघेही आहेत एकाच माळेचे मणी : अरविंद केजरीवाल

१५ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, दिल्लीत आम आदमी पक्षाचा आलेख दिवसेंदिवस वर चढत आहे.आम्हाला मतदारांचा पाठिंबा मिळत असून पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळणार आहे.दुसरीकडे,आप ला आव्हान देण्यासाठी भाजपकडे दूरदृष्टी व नेतृत्वाचा अभाव आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपने हातमिळवणी … Read more

डिजिटल अरेस्ट करत निवृत्त अधिकाऱ्याला २.२७ कोटींना गंडवले ; मनी लाँड्रिंगची भीती दाखवत उकळले पैसे

१५ जानेवारी २०२५ रांची : झारखंडमधील कोळसा कंपनीतील एका निवृत्त अधिकाऱ्याला ११ दिवसांपर्यंत डिजिटल अरेस्ट करत सायबर गुन्हेगारांच्या एका टोळीने त्यांच्या कडून २.२७ कोटी रुपये उकळल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.सायबर गुन्हेगारांनी फोनवर अधिकारी असल्याचा बनाव करत आणि मनी लॉड्रिंग प्रकरणात तुरुंगवासाची भीती दाखवत निवृत्त अधिकाऱ्याला गंडवले. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

पोलिसांच्या सूचनेकडे मजुरांचे दुर्लक्ष ; १०० मजुरांवर ओढवला मृत्यू तर तब्ब्ल ४०० मजूर…

१५ जानेवारी २०२५ जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेमधील एका सोन्याच्या खाणीत अडकलेल्या तब्ब्ल १०० मजुरांवर मृत्यू ओढावल्याची बातमी मंगळवारी समोर आली.मागील दोन महिन्यांपासून जवळपास ४०० मजूर खाणीत खोदकामासाठी आले होते. पण,त्यांना नंतर बाहेर पडण्याचा रस्ताच सापडला नसल्यामुळे ते मध्येच अडकले.गेल्या चार दिवसांपासून अन्न-पाणी मिळाले नसल्यामुळे जवळपास १०० मजुरांवर काळाने घाला घातला आहे.तर खाणीतून २६ मजुरांना सहीसलामत … Read more

भारताबद्दल मार्क भाऊ ‘हे’ काय बोलले ? ‘त्या’ विधानामुळे झुकरबर्गला बसणार दणका !

१५ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : भारतातल्या निवडणुकांबद्दल वादग्रस्त विधान करणे फेसबुकचे संस्थापक आणि मेटा कंपनीचे हेड असलेलया मार्क झुकरबर्गला महागात पडणार असे दिसत आहे. संसदेच्या स्थायी समितीकडून यासंदर्भात भारताची प्रतिमा डागाळल्या प्रकरणी झुकरबर्गला नोटीस बजावली जाण्याचे दिसत आहे. कोरोना महामारीनंतर २०२४ साली झालेल्या निवडणुकांमध्ये भारताबरोबरच बाकीच्या देशांतील विद्यमान सरकार पडल्याचा दावा झुकरबर्ग यांनी नुकताच … Read more

संगमनेरातील सलूनच्या दरात वाढ ! नाभिक समाजाच्या बैठकीत निर्णय

१४ जानेवारी २०२५ संगमनेर : संगमनेर शहर व तालुक्यातील सलूनच्या दरामध्ये (दि. १) जानेवारी पासून वाढ करण्यात आली आहे.तालुक्यातील नाभिक समाज बांधवांच्या बैठकीत दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती तालुकाध्यक्ष बाबा जाधव व शहराध्यक्ष रमेश सस्कर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सलूनसाठी लागणाऱ्या सर्वच साहित्यांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणवर वाढ … Read more

मांजाचा फास लागल्याने तरूण जखमी ! आश्वी खुर्द येथील घटना, विक्री बंद करण्याची मागणी

१४ जानेवारी २०२५ आश्वी : संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील संजय बबन कहार हे काल सकाळी गावातून घरी जात असताना चायना मांजाचा गळ्याला फास लागल्यामुळे ते जखमी झाले.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संजय बबन कहार (वय ३५, रा. आश्वी खुर्द, बाजारतळ रस्ता) हे नित्याचे काम उरकुन घरी जात असताना येथील आश्वी दाढ-आश्वी खुर्द रस्त्यावर काही मुले पतंग … Read more

अमृताचे होतेय विष : दूषित पाण्यामुळे प्रवरेतील लाखो मासे मृत्युमुखी

१४ जानेवारी २०२५ वळण : राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथील प्रवरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर केमिकलयुक्त, दूषित व तेलकट पाणी सोडल्याने पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत आहे.यामुळे नदीतील हजारो मासे मृत पावले असून या दूषित पाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. प्रवरा नदी, जी अमृत वाहिनी म्हणून ओळखली जाते,सध्या काळेभोर व तेलकट पाण्याने भरलेली दिसत आहे.कारखान्यांमधून … Read more

मिरजगाव येथील गायरान जंगलाला भीषण आग ! हजारो झाडे जळून खाक ; शासन मालमत्तेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान

१४ जानेवारी २०२५ मिरजगाव : कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील ग्रामपंचायत मालकीचा गटक्रमांक ३४४ या ७५ हेक्टर गायरानावरील जंगलाला लागलेल्या आगीत तब्बल २२ हेक्टरवरील विविध जातीची हजारो झाडे जळून खाक झाली. ही घटना शुक्रवार (दि.१०) रात्री ८.३० वाजेच्या दरम्यान घडली आहे. या आगीत करंज, हातगा, शिसु, चिंच, काशीद, बांबू, सीताफळ, भिंडी, निवडुंग, कडुनिंब, शिरस, शिसम, आवळा … Read more

रुपया का घसरतोय ?

१४ जानेवारी २०२५ : इतर चलनाच्या तुलनेत वधारत असलेला डॉलर, अमेरिकेच्या कर्जरोख्या वरील वाढत असलेला परतावा, भारतीय शेअर बाजारातून परत जात असलेली परकीय गुंतवणूक आणि शेअर बाजार निर्देशांकात होत असलेली घट या कारणामुळे रुपयाचे मूल्य एकतर्फी घसरून रोज नव्या निचांकी पातळीवर जात आहे. अशा परिस्थितीत आयात महाग होऊन भारतात महागाई वाढण्याचा धोका आहे.जर महागाई उच्च … Read more