विकासाच्या नावाखाली श्रीगोंदा तालुक्यात शेकडो वर्षाच्या झाडांची खुलेआम कत्तल, वनविभागाचे मात्र दुलर्क्ष

श्रीगोंदा- विकासासाठी तसेच दळणवळणसाठी रस्ते उभारणीत ज्या पद्धतीने वृक्षतोड करण्यात आली, त्या पद्धतीने वृक्षलागवडीकडे मात्र कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे. रस्ते विकासाच्या नव्या धोरणात तीन पट नवीन वृक्षलागवड असली तरी रस्ते पूर्ण होऊन काही वर्षाचा काळ उलटला असताना अद्याप वृक्ष लागवडीला प्रारंभ झालेला दिसत नसल्याने झाडांची सावली मिळण्यास किती वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार? असा प्रश्न … Read more

जामखेड येथील दुकानात चप्पल घेण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा दुकानदाराने केला विनयभंग, आरोपीस १४ दिवसांची कोठडी

जामखेड- चप्पल बदलुन घेण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीची छेड काढुन तीचा दुकान मालकाने विनयभंग केल्याची घटना जामखेड तालुक्यातील नान्नज येथे घडली. याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला दुकान मालकाविरोधात विनयभंग व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून मिळाले माहिती अशी की, एक अल्पवयीन मुलगी ही नान्नज येथील चप्पलच्या … Read more

अहिल्यादेवी होळकरांबाबत अपशब्द वापरणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा, जामखेडमध्ये संघटना आक्रमक

जामखेड- भारतीय संस्कृती व इतिहासात आपले जीवन सामाजिक प्रबोधनासाठी समर्पित करणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी अर्वाच्च भाषेत व अपमानास्पद आणि बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर प्रसारित केल्याबद्दल पुणे येथील सुनील गोपाळराव उभे या व्यक्तीवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी जामखेड तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांनी केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांच्या भावना … Read more

अहिल्यानगर शहरातील उर्दू शाळा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षाने मागितली पाच लाखांची खंडणी, तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल

अहिल्यानगर- शहरातील माणिक चौकातील ए. टी. यू. जदीद उर्दु प्राथमिक शाळा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांविरुद्ध पाच लाखांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना ९ जुलै रोजी घडली असून, याप्रकरणी २० जुलै रोजी गुन्हा दाखल झाला.संस्थेचे अध्यक्ष अब्दुल मतीन अब्दुल रहीम (रा. झेड. एम. टॉवर, सिटी लॉन शेजारी सावेडी, अहिल्यानगर), संस्थेच्या … Read more

शेवगाव-पाथर्डी भाग विकासापासून वंचित राहिलाय, त्यामुळे तालुक्यात विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही- आमदार शिवाजीराव गर्जे

पाथर्डी- मोठ्यांची कामे सर्वजण करतात. तालुक्यातील उपेक्षित, दुर्लक्षित असलेल्या छोट्या वर्गासाठी कामे करत विकासाचा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न राहील. शेवगाव – पाथर्डी भाग दुर्लक्षित राहिला आहे. चांगल्या कामाला तालुक्यात निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी माहिती आमदार शिवाजीराव गर्जे यांनी दिली. शहरातील विविध विभागातील विकासकामांच्यो भूमिपूजन कार्यक्रमानंतर नागरिकांशी संवादाचा कार्यक्रम भगवान उद्यानामध्ये संपन्न झाला. … Read more

शेतकऱ्यांनो! सोयाबीन पिकावर हुमणी अळ्यांच्या प्रादुर्भाव दिसतोय, तर ताबडतोब ‘या’ दोन गोष्टी करा अन् अळीचा कायमचा बंदोबस्त मिटवा

राहाता- राहाता तालुक्यामध्ये सोयाबीन पिकाची विस्तृत क्षेत्रावर पेरणी झाली असून सध्या या पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर आणि तालुका कृषी अधिकारी राहाता यांच्यावतीने तालुक्यातील दुर्गापूर, हासनापूर, रामपूरवाडी, एलमवाडी, नपावाडी या गावांमध्ये सोयाबीन प्लॉटला भेटी दिल्या असता सोयाबीनच्या पिकाची मुळे कुरतडून खाल्ल्यामुळे पीक वाळून जात असल्याचे तालुका कृषी … Read more

त्याच्याकडे खूप पैसे आहेत, तो काहीही करू शकतो, पाथर्डी पोलिस स्टेशनच्या आवारात युवतीचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

पाथर्डी- त्याच्याकडे खूप पैसे आहेत, तो काहीही करू शकतो, असे म्हणत ग्रामीण भागातील खेड्यातून आलेल्या एका युवतीने पोलीस ठाण्याच्या आवारात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. महिला पोलीस कर्मचाी विषची बाटली हाताने थापड मारून बाजूला केल्याने युवतीचा जीव वाचला. पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून युवतीला अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ग्रामीण भागात … Read more

कोट्यावधींचा गंडा घालणाऱ्या ग्रो मोअर कंपनीच्या घोटाळ्यात सहभाग असणाऱ्या साई संस्थानच्या चार कर्मचाऱ्यांचे निलंबन

शिर्डी- कोट्यवधी रुपयांचा गुंतवणूक फसवणूक घोटाळा उघडकीस आल्यानंतर, श्री साईबाबा संस्थानच्या चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ‘ग्रो मोअर’ या गुंतवणूक कंपनीच्या माध्यमातून शिर्डीतील भूपेंद्र सावळे व इतर आरोपींनी राज्यभरातील गुंतवणूकदारांना फसवले.या गंभीर प्रकरणात संस्थानच्या कर्मचाऱ्यांचाही सहभाग उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.राहाता येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात भूपेंद्र सावळे, राजाराम सावळे, सुबोध सावळे, संदीप सावळे … Read more

अहिल्यानगरमध्ये हरवलेले घड्याळ न दिल्याच्या कारणावरून मित्रांवर धारदार हत्याराने केला हल्ला

अहिल्यानगर- मोहरम विसर्जन मिरवणुकीत हरवलेले घड्याळ न दिल्याच्या कारणावरून मित्रांवर धारदार हत्याराने खुनी हल्ला केला. ही घटना १७ जुलै रोजी मुकुंदनगरमधील आर. आर. बेकरीजवळ घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिरोज मोमीन (रा. मुकुंदनगर), साजिद लियाकत शेख (रा. तपोवन रोड अहिल्यानगर) असे संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत अल्तमश नासिर पठाण … Read more

शिर्डीमध्ये तळ्यावर फिरायला गेलेल्या तरूणाचा पाय घसरल्याने तळ्यात बुडून मृत्यू

शिर्डी- येथील साईआश्रया अनाथालयाचे संस्थापक गणेश दळवी यांचा २१ वर्षीय मुलगा शिवम गणेश दळवी याचा पिंपळवाडी येथील तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडल्याने संपूर्ण शिर्डी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शिर्डीजवळील पिंपळवाडी गावातील ग्रामपंचायतीच्या तळ्याच्या परिसरात शिवम दळवी नेहमीप्रमाणे सायंकाळी पायी फिरायला गेला होता. फिरत असताना हातपाय धुण्यासाठी तो तळ्याजवळ गेला … Read more

अहिल्यानगर ब्रेकिंग : ट्रक जाळण्याचा कट उघड! पोलिसांच्या सतर्कतेने मोठी फसवणूक टळली

राजूर : राजूरमध्ये एका ट्रकच्या आगीमागे केवळ अपघात नसून, मोठा फसवणुकीचा कट असल्याचे पोलिसांनी उघड केले आहे. इन्शुरन्स आणि फायनान्स कंपन्यांची भरपाई मिळविण्यासाठी ट्रक मुद्दाम जाळण्यात आल्याचे व यामध्ये चार जण सामील असल्याचे निष्पन्न झाले आहे. राजूर पोलिसांच्या तत्परतेमुळे हा प्रकार वेळीच थांबविण्यात यश आले. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की ट्रक जाळून विमा … Read more

अहिल्यानगर बाजार समितीत फळांचे भाव स्थिर ! डाळिंबांना १६ हजार रुपये, तर संत्रा व मोसंबीला ५ हजारांपर्यंत भाव

अहिल्यानगर : अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात शनिवारी २२२ क्विंटल विविध फळांची आवक झाली होती. यामध्ये डाळिंबाची सर्वाधिक ६३ क्विंटल आवक झाली होती. डाळिंबांना प्रतिक्विंटल १००० ते १६ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोसंबीची १३ क्विंटल आवक झाली होती. मोसंबीला प्रतिक्विंटल १००० ते ५००० रुपये भाव मिळाला. संत्र्यांची साडेनऊ क्विंटल आवक झाली होती. संत्र्यांना … Read more

सनातन परंपरेला बळ देणारा गंगागिरी महाराज सप्ताह : मंत्री विखे पाटील

शिर्डी : सदूरू गंगागिरी महाराजांनी सुरू केलेली सप्ताहाची परंपरा ही सनातन हिंदू धर्म संस्कृती आणि परंपरेच्या बळकटीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.या अध्यात्माच्या अधिष्ठानामागे समाजाने उभ्या केलेल्या सामूहिक शक्तीमध्येच सप्ताहाचे खरे यश दडलेले आहे, असे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले.गुरुवर्य गंगागिरी महाराजांच्या १७८व्या हरीनाम सप्ताहाचे आयोजन वैजापूर तालुक्यातील शनिदेवगाव येथे करण्यात आले आहे. सप्ताहाचे … Read more

संगमनेरमध्ये गटार दुर्घटनेत मृत्यू झालेल्या अतुल पवार यांच्या कुटुंबाला १० लाखांचा देण्यात आला धनादेश, आमदार खताळांचा पाठपुरावा

संगमनेर- संगमनेरमधील गटार दुर्घटनेत मृत्यू झालेल्या अतुल पवार यांच्या कुटुंबाला आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकाराने शासनाच्या मदतीचा पहिला टप्पा मिळाल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. तसेच दुसऱ्या मृत्यूमुखी पडलेल्या रियाज पिंजारीच्या कुटुंबासाठीही मदतीची मागणी विधानसभेत करण्यात आली आहे. संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोडवर नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूलजवळ भूमिगत गटारीचे काम सुरू असताना दिनांक १० जुलै २०२५ रोजी … Read more

शेतकऱ्यांनो पीक विमा भरला नसेल तर तात्काळ भरून घ्या, ‘ही’ तारीख असणार आहे आता शेवटची संधी

शिर्डी- राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांनी ३१ जुलैपूर्वी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होऊन आपले पीक सुरक्षित करावे असे आवाहन तहसीलदार अमोल मोरे व तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे यांनी केले आहे. राहाता तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन, मका, कापूस, बाजरी, भुईमूग आदी पिकांची पेरणी झाली आहे. नैसर्गिक आपत्ती व रोगराईपासून शेतकऱ्यांचे संरक्षण व्हावे यासाठी केंद्र आणि … Read more

शेतकऱ्यांनो पीक विमा भरला नसेल तर तात्काळ भरून घ्या, ‘ही’ तारीख असणार आहे आता शेवटची संधी

शिर्डी- राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांनी ३१ जुलैपूर्वी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होऊन आपले पीक सुरक्षित करावे असे आवाहन तहसीलदार अमोल मोरे व तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे यांनी केले आहे. राहाता तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन, मका, कापूस, बाजरी, भुईमूग आदी पिकांची पेरणी झाली आहे. नैसर्गिक आपत्ती व रोगराईपासून शेतकऱ्यांचे संरक्षण व्हावे यासाठी केंद्र आणि … Read more

Ahilyanagar Flyover : अहिल्यानगरच्या उड्डाणपुलाच्या कामाचा मुहूर्तच नाही ! आधी भूमिपूजन, निवडणुकीनंतर शांतता

अहिल्यानगर शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमचा तोडगा काढण्यासाठी तब्बल ८६ कोटी रुपयांचा मोठा प्रकल्प आखण्यात आला होता. डीएसपी चौक, कोठला चौक आणि सह्याद्री चौक या वाहतूक गर्दीच्या मुख्य ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय झाला, आणि त्यासाठी गेल्या वर्षी मोठ्या थाटामाटात भूमिपूजनही पार पडलं. पण आज दहा महिने उलटून गेले तरी या कामाला प्रत्यक्ष मुहूर्तच सापडलेला नाही, … Read more

नाव महिला आयोगाचं, कारस्थान फसवणुकीचं! अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘त्या’ नेत्याची राष्ट्रवादीतून हकालपट्टी!

राहुरीत सध्या एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्यामुळे स्थानिक राजकारणात खळबळ माजली आहे. एकीकडे महिलांच्या अधिकारांसाठी उभं असणारं महिला आयोग, तर दुसरीकडे त्याच नावाचा गैरवापर करत महिलांना फसवणाऱ्या व्यक्तीचा पर्दाफाश झालाय. हे सगळं घडलंय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील एका पदाधिकाऱ्यामुळे. आणि या प्रकारामुळे पक्षाच्या विश्वासार्हतेलाही मोठा धक्का बसला आहे. घटना अशी आहे की, … Read more