महाराष्ट्रात गुंडांना आणि वाचाळवीरांना भाजप सरकारकडून मोकळीक दिली जात आहे- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांचा आरोप
संगमनेर- महायुती सरकार सत्तेवर कसे आले, त्यांनी कोणते फंडे वापरले, पक्ष कसे फोडले, चुकीचे निकाल कसे दिले हे सर्वांना माहीत आहे. आज महाराष्ट्रामध्ये गुंडांना आणि वाचाळवीरांना सरकारकडून मोकळीक दिली जात असून, राज्यात निर्माण झालेली दहशत आणि गुंडगिरी ही भाजप पुरस्कृत असल्याची टीका काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. विधानसभेतील … Read more