सरकारकडून शेतकऱ्यांना लुटण्याचे काम सुरु आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी होईपर्यंत लढा थांबणार नसल्याचा शेतकरी संघटनेचा इशारा
श्रीरामपूर- शेतकऱ्यांची कर्जमाफी हा शेतकऱ्यांचा हक्क आहे आणि तो मिळाल्याशिवाय शेतकरी संघटनेने सुरू केलेला लढा थांबणार नसल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. अजित काळे यांनी दिला. खोकर (ता. श्रीरामपूर) येथे शेतकरी संघटनेच्या नूतन शाखेचा प्रारंभ व कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी ज्ञानदेव काळे तर … Read more