जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अनुभवला जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याचा आनंदादायी क्षण
लोणी दि.३१ : नाथ सागर प्रकल्पाच्या पायाभरणी पासून ते ज्ञानेश्वर उद्यानाच्या निर्मीतीची वाटचाल.. पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचा धरणावर झालेला सत्कार… या धरणाच्या निर्मितीत बहीणीला विस्थापीत व्हावे लागल्याच्या आठवणींना उजाळा देत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याचा आनंदादायी क्षण त्यांनी अनुभवला! अनेक वर्षाच्या कालखंडानंतर नाथसागर भरले..याचा आनंद मंत्री … Read more