रेशन ई-केवायसीसाठी आज अखेरचा दिवस, आजच ई-केवायसी करा नाहीतर मोफत धान्य होणार बंद
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत मोफत धान्याचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांसाठी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्याची आज, सोमवार ३१ मार्च ही शेवटची मुदत आहे. ज्या शिधापत्रिकाधारकांनी अद्याप आपल्या कुटुंबातील सदस्यांचे ई-केवायसी केले नाही, त्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा त्यांना यापुढे मोफत धान्य मिळणार नाही, असा इशारा तहसीलदार मिलिंद वाघ यांनी दिला आहे. या योजनेचा लाभ अखंडितपणे … Read more